मुंबईः प्रतिनिधी पहिली ते बारावीपर्यंत ऑफलाईन शाळा सुरू (School reopen) करणार असल्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देत पहिली ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पण शाळा सुरू करत असतानाही विद्यार्थ्यांना कोविड 19 च्या सर्व नियमांचं …
Read More »यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर नाही तर मुंबईतः समितीची बैठक २९ ला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबईः प्रतिनिधी राज्याचे विधिमंडळ अधिवेशन मुंबईत होणार की नागपूरला यावरून उलट सुलट चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा मुंबईतच होणार असून या त्यासंदर्भातील तारखा निश्चित करण्यासाठी संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक २९ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय आज झालेल्या …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मुख्यमंत्र्यांनी लावली रूग्णालयातून हजेरी ऑनलाईन पध्दतीने बैठकीस हजर रहात दिले धन्यवाद
मुंबई : प्रतिनिधी आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन उपस्थिती होती. मुख्यमंत्री हे एच.एन.रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. ते म्हणाले की, या आजारपणात …
Read More »स्टार हेल्थचा आयपीओ ३० नोव्हेंबरला खुला, प्रती शेअर ‘इतकी’ असेल किंमत ८७० ते ९०० राहणार किंमत
मुंबईः प्रतिनिधी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचा आयपीओ ३० नोव्हेंबर रोजी उघडणार असून तो २ डिसेंबर रोजी बंद होईल. त्यानंतर या कंपनीचे शेअर्स १० डिसेंबर रोजी शेअर बाजाराता सूचीबद्ध केले जातील. आयपीओद्वारे स्टार हेल्थ ७,५०० कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओमध्ये प्रती शेअर किंमत ८७० ते ९०० रुपये निश्चित करण्यात …
Read More »भाजपाच्या लोकांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना भडकाविले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळावेत, महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांचे पगार वाढले पाहिजेत, अशी भूमिका राज्य सरकारची होती. परंतु भाजपाच्या लोकांनी एसटी महामंडळाला विलीन करा आणि त्यांना सरकारी कर्मचारी घोषित करा अशी गैरवाजवी मागणी घेऊन लोकांना भडकवण्याचे काम केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब …
Read More »बिस्कीट महागले, पार्ले जीच्या किंमतीत ५-१० टक्क्यांनी वाढ पार्ले बिस्टीक कंपनीने केली दरवाढ जाहीर
मुंबईः प्रतिनिधी बिस्किटांचे सर्वात स्वस्त आणि लहान पॅकेट उपलब्ध करून देणाऱ्या पार्ले-जी कंपनीने आपल्या दरात वाढ केली आहे. कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यामुळे किंमती वाढवल्या असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने बिस्किटांच्या किमतीत ५ ते १० टक्के वाढ केली. अलीकडच्या काळात बिस्किटे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. कंपनीचे …
Read More »मलिकांचा सवाल, समीर वानखेडे यांच्या आईचे दोन वेगवेगळ्या जातीचे मृत्यू दाखले कसे ? समीर दाऊद वानखेडेने आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आधी मुस्लिम तर दुसर्या दिवशी हिंदू म्हणून दाखला घेतला - नवाब मलिक
मुंबईः प्रतिनिधी समीर दाऊद वानखेडे याने आईच्या मृत्यूनंतरही फर्जीवाडा केला असल्याचा आणखी एक गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. समीर दाऊद वानखेडे याने १६ एप्रिल २०१५ रोजी आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुस्लिम महिला असे प्रमाणपत्र घेऊन ओशिवरा मुस्लिम कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार …
Read More »कपड्यांपासून मोबाईल आणि टीव्ही महागणार, ५ ते ६ टक्क्यांनी महागणार? ५-१० टक्के वाढ होण्याची शक्यता
मुंबईः प्रतिनिधी मालवाहतुकीचे दर लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत. पण उच्च इनपुट (उत्पादन) खर्चामुळे कपड्यांपासून ते मोबाईल फोन आणि टीव्ही येत्या काही महिन्यांत महाग होतील. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ आणि इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे कंपन्या आता ग्राहकांवर बोजा टाकण्याच्या तयारीत आहेत. पुढील महिन्यापर्यंत टेलिव्हिजन, स्मार्टफोन, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनरच्या किमती ५ …
Read More »एसटी संपः खोत-पडळकरांकडून तुर्तास माघार, मात्र कर्मचाऱ्यांचा नकार विलिनीकरणाचा निर्णय होईपर्यंत संप सुरुच ठेवण्याच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसह एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी तुर्तास मागे घेत असल्याची भूमिका जाहीर केली. मात्र राज्यात कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संप आंदोलनाबाबत कामगारांनी निर्णय घ्यावा असे आणि तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिका या दोघांनी जाहीर केली. काल …
Read More »मविआ नेत्यांच्या उपस्थितीत शेतकरी नेते राकेश टिकैत, हनन मुल्लांचा मुंबईत मेळावा कॉ.प्रकाश रेड्डी नाना पटोले, नवाब मलिक यांची पत्रकार परिषद
मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील भाजपाच्या सरकारने अन्नदात्याची मोठी हालअपेष्टा केली. सत्तेत येण्यापूर्वी मोठी आश्वासने दिली पण सत्तेत येतात भाजपाचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले. तीन काळे कृषी कायदे आणून शेतकऱ्यांना संपवण्याचे षडयंत्र आखले होते, त्याला विरोध करत शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केले. शेवटी कायदे मागे घेत असल्याची घोषणा सरकारला करावी लागली. पण या …
Read More »
Marathi e-Batmya