मुंबई: प्रतिनिधी पदोन्नतीतील रिक्त पदे भरण्याच्या फाईलीवर मंत्री छगन भुजबळ यांची सही झाली तरी त्यासंदर्भातील आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील यांच्याकडून अद्याप जारी झाले नाहीत. त्यामुळे विभाग सचिवांच्याच विरोधात शिधावाटप कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला असून पदोन्नतीतील रिक्त जागा भरण्यासंदर्भातील आदेश लवकर न निघाल्यास काम बंद …
Read More »राज्यात दररोज ४ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण ८२ लाख नागरिकांना लसीकरण करुन महाराष्ट्र देशात अग्रेसर
मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून ८० लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या. कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन व समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या …
Read More »राज ठाकरे म्हणाले, देशमुख यांचा मुद्दा महत्वाचा नाही तर स्फोटकांच्या गाडीचा मुख्य विषयावरून दुर्लक्ष करण्यासाठी हा मुद्दा
मुंबई : प्रतिनिधी उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर पोलिसांनी स्फोटकं ठेवली, ती कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून ठेवली आणि का ठेवली हा मुद्दा महत्वाचा असून अनिल देशमुख हा मुद्दा महत्वाचा नसल्याचे वक्तव्य करत मुळ विषयावरून भरकटवू नका असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. सद्यपरिस्थितील लॉकडाऊन लागू करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उध्दव …
Read More »ब्रेक दि चेनमध्ये सुधारणा: लग्नासह या गोष्टींना परवानगी आणखी काही सेवांचा आवश्यक सेवांचा समावेश
मुंबई : प्रतिनिधी काल ४ एप्रिल रोजी ब्रेक दि चेनच्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश आज राज्य सरकारने केला आहे. त्या संदर्भातील आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले . आता या सेवा देखील आवश्यक सेवा ( Essential Services) मध्ये येतील: पेट्रोल पंप, आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने सर्व प्रकारच्या कार्गो …
Read More »नवे गृहमंत्री वळसे-पाटील तर मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्र्याकडे खाती वाढली अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचे पत्र स्वीकृतीसाठी राज्यपालांकडे
मुंबई : प्रतिनिधी माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याने गृहमंत्री पदाचा जबाबदारी आता कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे. तर त्यांच्याकडील खाती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आले. …
Read More »कोविडच्या सामन्यासाठी ५ हजार वैद्यकीय अधिकारी १५ हजार नर्सेस उपलब्ध वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोविड-19 चा मोठया प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घेतला आहे. यानुसार ५ हजार २०० वैद्यकीय अधिकारी आणि १५ हजार नर्सेस तातडीने उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे. राज्यातील …
Read More »गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला राजीनामा उच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्वत:हून घेतला निर्णय
मुंबई: प्रतिनिधी माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्याने गृहमंत्री पदी राहणे उचित होत नाही. त्यामुळे मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपुर्द केला. तसेच त्यानंतर ते नवी दिल्लीला गेले. राज्यात माजी पोलिस आयुक्त …
Read More »देशमुखावरील आरोपांची सीबीआय करणार गुन्हा दाखल न करता प्राथमिक चौकशी परमबीर सिंगांना खालच्या न्यायालयात पाठवत अॅड. पाटील यांच्या याचिकेवर न्यायालयाचा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे केलेल्या आरोपप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर परमबीर सिंग यांना सेशन न्यायालयात दाद मागण्याचे आदेश देत सीबीआयने गुन्हा अर्थात एफआयआर न नोंदविता १५ दिवसात प्राथमिक चौकशी करून त्याबाबतचा पुढील निर्णय घ्यावा असे स्पष्ट आदेश अॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर मुंबई उच्च …
Read More »कोरोना : ५७ हजारापार- २१ शहरांमध्ये किमान ५०० ते हजाराहून अधिक रूग्ण ५७ हजार ७४ नवे बाधित, २७ हजार ५०८ बरे झाले तर २२२ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी काल शनिवारी मुंबईत ९ हजारावर असलेल्या संख्येत तब्बल दोन हजाराने वाढ होत आज ११ हजार २०६ रूग्ण आढळले. तर राज्यातील २१ शहरांमध्ये किमान ५०० रूग्णांपासून ३ हजाराहून अधिक रूग्ण आढळून आल्याने महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधितांची संख्येत शनिवारच्या तुलनेत एकदम ८ हजाराने वाढ झाल्याने थेट ५७ हजार ७४ वर …
Read More »राज्य सरकारच्या “ब्रेक दि चेन” अंतर्गत ३० एप्रिलपर्यत या गोष्टी बंद राहणार याप्रमाणे पाळावे लागणार नियम
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी आणि शुक्रवारी रात्रो ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. या निर्णयानुसार राज्यात काय सुरु राहणार काय बंद राहणार जाणून घेवू या… शेतीविषयक कामे सुरु शेती व शेतीविषयक …
Read More »
Marathi e-Batmya