Editor

४५ वर्षातील उच्चांकी बेरोजगारी आणि ढासळती अर्थव्यवस्था चिंताजनक! केंद्र सरकारने युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई : प्रतिनिधी देशातील बेरोजगारीचे प्रमाण सध्या मागील ४५ वर्षात सर्वाधिक उच्चांकी ६.१ टक्के असल्याचे केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे मागील ५ वर्षातील सर्वात कमी आर्थिक विकास दर नोंदला गेल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. हे दोन्ही आकडे संपूर्ण देशाला चिंताग्रस्त करणारे असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते …

Read More »

दुष्काळ हटविण्यासाठी रिक्षा चालकाचा असाही प्रयत्न दुष्काळ हटवायचा असेल तर प्रत्येकानं दोन रोपं लावली पाहिजेत

मुंबई : प्रतिनिधी दुष्काळ हटवायचा असेल ना, तर प्रत्येकानं दोन रोपं लावून ती जगवली पाहिजेत असा आग्रह धरणारे दहिसरचे रिक्षाचालक प्रकाश सुरेश माने यांनी आपली रिक्षा अगदी अनोख्या पद्धतीने सजवली आहे. त्यांनी आपल्या रिक्षाला जिथे शक्य असेल तिथे रोपं लावून ती हिरवाईने नटवली आहे. आपल्या या आगळ्यावेगळ्या रिक्षाबद्दल सांगताना माने …

Read More »

महाराष्ट्रात धावलेल्या पहिल्या एसटी बसची रंजक कहाणी एस.टीचा आज ७० वा वर्धापन दिन

औरंगाबादः जगदीश कस्तुरे तिला कुणी एसटी म्हणतं कुणी लालपरी म्हणतं तर कुणी लाल डब्बाही म्हणतं कुणाला ती प्राणाहून प्रिय आहे तर कुणी तिचा तिरस्कारही करतं. मात्र ती महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे हे कुणीही नाकारु शकत नाही. आज महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात जाऊन लोकांची ने आण करण्याचं काम एसटी करते. खेड्यापाड्यात आजही लोक एसटी …

Read More »

हवामान खाते म्हणते चांगला पाऊस पडणार ९६ टक्के पाऊस पडणार असल्याचा दावा

मुंबईः प्रतिनिधी यावर्षी देशात सरासरी पाऊस होईल. त्याचबरोबर हे प्रमाण ९६ टक्के राहणार असल्याची माहिती राज्य हवामान खात्याकडून शुक्रवारी सांगण्यात आली. “हा पाऊस शेती उत्पादन व आशियातील तिस-या क्रमाकाच्या मोठ्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा असेल. भारतात अर्ध्यापेक्षा अधिक शेती क्षेत्र हे सिंचनाखाली नाही. तसेच सिंचनक्षेत्र निव्वळ पावसावरच अवलंबून आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण …

Read More »

कर्नाटक निवडणुकीचे निकाल जनतमताची दिशा स्पष्ट करणारे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे मत

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांची पार्श्वभूमी ही वेगळी असून जनता एकाच पद्धतीने विचार करत नाही हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठवडा झाला असताना कर्नाटकमध्ये लोकसभेच्या २८ पैकी फक्त २ जागा विरोधी पक्षांनी जिंकल्या. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमध्ये काँग्रेस …

Read More »

राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षात विलीन करणार हे वृत्त तथ्यहीन प्रवक्ते नवाब मलिक यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कॉग्रेस पक्षात विलीन होणार या बातम्यांमध्ये तथ्यता नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे. गुरुवारी दहा जनपथ येथे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर देशात उलटसुलट बातम्यांचे पेव फुटले …

Read More »

सेनेच्या वाट्याला अवजड, तर दानवे, धोत्रे, आठवले राज्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून खाते वाटप जाहीर

नवी दिल्लीः प्रतिनिधी केंद्रात नव्याने स्थानापन्न झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचे खाते वाटप आज दुपारी जाहीर करण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या शिवसेनेच्या वाट्याला अवजड उद्योग विभाग देण्यात आला आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संजय धोत्रे यांना राज्यमंत्री पद बहाल करत रामदास आठवले यांना पुन्हा …

Read More »

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन जल्लोषात साजरा करणार एमआयएम खा. इम्तीयाज जलील यांची माहिती

औरंगाबादः प्रतिनिधी मी मराठवाड्याचा भूमीपूत्र असून आमदार असतांनाही मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ध्वजवंदनाला हजर राहात होतो. मला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आनंदाने आणि जल्लोषात साजरा करायला आवडेल अशी ग्वाही खा. इम्तीयाज जलील यांनी दिली. आम्हाला जनता रझाकार समजते, आम्ही रझाकार संघटनेचे प्रमुख कासीम रझवी यांना मानतो. या ७० वर्षांपूर्वीच्या घटना आहेत. …

Read More »

काँग्रेसच्या आघाडीत मनसे? राज ठाकरे यांच्या भेटीला काँग्रेसचे माणिकराव ठाकरे

मुंबईः प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपप्रणित आघाडीचा पराभव करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला थेट आघाडीत सहभागी न करता स्वतंत्र प्रचार करण्यास भाग पाडले. तरीही भाजपचा किमान राज्यात पराभव करता आला नाही. त्यामुळे अखेर आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता मनसेला आघाडीत सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी …

Read More »

मराठा पाठोपाठ आता आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाला स्थगिती सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी राज्यातील वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याच्या निर्णया पाठोपाठ आता आर्थिक दुर्लबांनाही आरक्षणाचा लाभ न देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. त्यामुळे राज्य सरकारला मोठी चपराक बसली आहे. मराठा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नव्याने करण्यात आलेल्या आरक्षणाच्या तरतुदी पदव्युत्तर वैद्यकीय व दंत वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना २०१९-२० …

Read More »