१ एप्रिल २०२६ पासून नवीन प्राप्तिकर कायदा लागू होत असल्याने, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अर्थात सीबीडीटी त्याची अंमलबजावणी सुरळीतपणे करण्यासाठी काम करत आहे आणि त्याची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी सर्व व्यवस्था वेळेपूर्वीच सुरू होतील. सीबीडीटीचे सदस्य (कायदे) आरएन परबत म्हणाले की, विभाग लवकरच नवीन कायद्यावर पूरक वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) …
Read More »आरबीआय गर्व्हनर संजय मल्होत्रा म्हणाले, टॅरिफ बाधित क्षेत्राला मदत करण्यास तयार व्यावसायिक संघटनेच्या बैठकीत बोलताना दिली माहिती
रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सोमवारी बँका आणि कॉर्पोरेट्सना बॅलन्स शीट, स्थिर मॅक्रो इकॉनॉमिक वातावरण आणि मजबूत देशांतर्गत मागणी जप्त करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “ज्या वेळी बँका आणि कॉर्पोरेट्सकडे दशकांमध्ये सर्वात मजबूत बॅलन्स शीट आहेत, तेव्हा त्यांनी एकत्र येऊन नवीन गुंतवणूक चक्र सुरू करण्यासाठी प्राण्यांच्या उत्साहाला चालना …
Read More »पंतप्रधान मोदी यांची डिग्रीः दिल्ली उच्च न्यायालयाकडून माहिती आयोगाचा आदेश रद्द आरटीआय कार्यकर्त्याला १९७८ ची यादी तपासणीची दिली परवानगी
दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी (२५ ऑगस्ट, २०२५) केंद्रीय माहिती आयोगाचा (CIC) २०१६ च्या आदेशाला रद्दबातल ठरवले ज्यामध्ये आरटीआय RTI कार्यकर्त्याला दिल्ली विद्यापीठाच्या १९७८ बीए B.A चे निरीक्षण करण्याची परवानगी दिली होती. रेकॉर्ड, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वर्षी पदवीधर झाले. “काहीतरी जे लोकांच्या हिताचे आहे” ते “सार्वजनिक हिताचे काहीतरी” पेक्षा बरेच …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश, प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी आवश्यक जागेचा प्रस्ताव सादर करा महसूल विभागाने प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात प्रस्तावित जंक्शन एमआयडीसी साठी लागणा-या अतिरिक्त जागा मागणीचा प्रस्ताव उद्योग विभागाने महसूल विभागाकडे सादर करावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महसूल विभागाने प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. मंत्रालयात प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये जनसामान्यांच्या संकल्पनांचे प्रतिबिंब असावे विकसित महाराष्ट्र २०४७ व्हिजन डॉक्युमेंट प्रारूप मसुदा सादरीकरण बैठक
राज्याला २०४७ पर्यंत ‘विकसित महाराष्ट्र’ करण्यासाठी अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांचा समावेश असलेले व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत आहे. यासाठी जनतेच्या संकल्पना जाणून घेण्यात आल्या असून यामध्ये चार लाखापेक्षा जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. हे व्हिजन डॉक्युमेंट जनसामान्यांच्या संकल्पनांचे प्रतिबिंब असावे. भविष्यामध्ये कुठलीही योजना, उपक्रम किंवा निर्णय घेताना व्हिजन डॉक्युमेंट समोर ठेवून घेता …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, गरीब मराठ्यांच्या नावाखाली श्रीमंत मराठ्यांना पुन्हा पाठिंबा देताय का? मनोज जरांगे पाटील यांना केला थेट सवाल
मराठा आरक्षणाचा विषय वाढत असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना सवाल केला आहे. मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण, सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे सारखे प्रस्थापित मराठा आहेत. …
Read More »रोहित पवार यांचा इशारा, संजय सिरसाट यांच्या संदर्भात गणपती होईपर्यंत शांत राहू मुख्ममंत्र्यांना बिवलकर जमीन घोटाळ्याप्रकरणी दिले बॅगभर पुरावे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस, सर्व सेल आणि विभागांचे प्रभारी, आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीर रित्या जमीन देत हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्या असल्याचा काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत म्हटले होते. या प्रकरणी रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, मनमाड-इंदूर रेल्वे भूसंपादनासाठी विशेष समिती फेर सर्वेक्षण करण्याचे दिले निर्देश
मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नसल्याची ग्वाही देत यासाठी एक विशेष समिती स्थापन करून पुनःसर्वेक्षण करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रस्तावित मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांना योग्य आणि वाढीव मोबदला मिळावा, यासाठी आज …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे २३.१४ लाख एकर शेती बाधित मंत्रिमंडळ बैठकीत नुकसान भरपाई संदर्भात निर्णय होण्याची शक्यता
अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीचे मोठ्या नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार आतापर्यंत २३ लाख १४ हजार ०५७.५ एकर खरीप पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. यासंदर्भात उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नुकसान भरपाईवर राज्य सरकार बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी काही तरी ठोस निर्णय घेणार असल्याचे समजते. राज्याचे कृषीमंत्री …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा टीका,… खरे लायर दिल्लीत तर महाराष्ट्रात थीफ मिनिस्टर सुप्रीम कोर्टाने निर्देश देऊनही अजून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत, आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुल गांधी द्वेषाची काविळ झाली असून मोघलांना जसे धनाजी संताजी दिसत होते तसे भाजपा व देवेंद्र फडणवीस यांना दिवसरात्र राहुल गांधीच दिसत आहेत, त्याच भितीपोटी ते दररोज राहुल गांधी यांच्यावर टीका करत असतात. खरे लायर तर दिल्लीत बसले असून महाराष्ट्रात थीफ मिनिस्टर बसले आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र …
Read More »
Marathi e-Batmya