राज्यात महिला सुरक्षितता ही महत्वाची आहे, पण राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. राजकारण बाजूला ठेवून गंभीर केस मध्ये तपास योग्य झाला पाहिजे. स्वारगेट बस डेपोला भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. स्वारगेटची घडलेली घटना ज्यापद्धतीने हाताळली गेली, तेही अतिशय असंवेदनशील आहे, महाराष्ट्रात महिला सुरक्षा धोक्यात आलेली आहे. …
Read More »सर्वोच्च न्यायालय पीएमएलए कायद्याप्रकरणी आधीच्या निर्णयाचा पुर्नविचार करणार ६ मार्चला होणार सुनावणी साठी लिस्टींगमध्ये
विजय मदनलाल चौधरी यांच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकांवर सर्वोच्च न्यायालय ६ मार्च रोजी सुनावणी करणार आहे, ज्यामध्ये मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) विविध तरतुदी कायम ठेवण्यात आल्या होत्या. हे लक्षात घेता येईल की न्यायमूर्ती सूर्यकांत, सीटी रविकुमार (आता निवृत्त) आणि उज्जल भुयान यांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करत होते. …
Read More »‘अनोरा’ ऑस्करचे चार पुरस्कार विजेती फिल्म शॉन बेकर ठरले सर्वोत्कृट चित्रपट दिग्दर्शक
९७ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यातील शेवटचे शब्द ‘अनोरा’चे दिग्दर्शक शॉन बेकर यांचे होते. “खऱ्या अर्थाने स्वतंत्र चित्रपटाला मान्यता दिल्याबद्दल मी अकादमीचे आभार मानू इच्छितो. हा चित्रपट अविश्वसनीय इंडी कलाकारांच्या रक्ताने, घामाने आणि अश्रूंनी बनवला गेला आहे. स्वतंत्र चित्रपट दीर्घायुषी असो…,” सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार घेऊन निघण्यापूर्वी चित्रपट निर्माते म्हणाले. रविवारी लॉस …
Read More »तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या वक्तव्याने पुन्हा वाद आधीच्या वक्तव्यावरून पुन्हा घेतला युटर्न
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा त्यांच्या विधानाने वाद निर्माण केला आहे. यावेळी, लोकसंख्या नियंत्रणावर ते यू-टर्न घेतल्यासारखे दिसते.सोमवारी, नागापट्टिनम येथे द्रमुक जिल्हा सचिवाच्या लग्न समारंभात उपस्थित असताना, ७२ वर्षीय स्टॅलिन यांनी तरुण जोडप्यांना लग्नानंतर ‘तात्काळ’ मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले. कारण जास्त लोकसंख्या ही अधिक खासदार मिळविण्याचा …
Read More »माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले… अंबादास दानवे यांनी मुद्दा उपस्थित करत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली
अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस मागील राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतरही राज्य सरकारने अद्याप माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द केली नाही की मंत्री पदाचा राजीनामा घेतला नाही यावरून दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा कधी घेणार असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान …
Read More »विधान परिषदेच्या ५ रिक्त जागांसाठी २७ मार्च रोजी निवडणूक निवडणुकीची अधिसूचना १० मार्च रोजी जारी होणार
केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा केली. या पाच जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होईल. विधानपरिषदेच्या पाच सदस्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यामुळे या सर्व जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या पाच जागांसाठी पुन्हा एकदा …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, माधवी पुरी बुच यांच्यामुळे कोट्यवधी भारतीयांची गुंतवणूक धोक्यात माधवी बुच यांच्यावर गुन्हा नोंदविण्याच्या आदेशामुळे काँग्रेसच्या मागणीवर शिक्कामोर्तब
काँग्रेस पक्षाने सातत्याने सेबी मधील अनियमितता व घोटाळ्यांबाबत आवाज उठवून चौकशीची मागणी केली होती. पण केंद्र सरकारने सातत्याने सेबी चेअरमन व अधिका-यांना पाठीशी घातले होते. आता मुंबईच्या विशेष न्यायालयाने शेअर बाजारात घोटाळा करून संगनमताने गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच व अन्य पाच अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा …
Read More »राज्यात पहिल्यांदाच येवल्यात दिव्यांग बांधवांना सर्वाधिक मोटार चलित ट्राय सायकलचे वाटप” माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते १५८ दिव्यांग बांधवांना मोटार चलित ट्राय सायकलचे वाटप
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुखकर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू आहे. यापुढील काळातही हे काम सुरू राहील. मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी येवल्यात प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र सुरू करण्यात येईल असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. माजी …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, आरोग्यप्रमाणेच इतर घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? भाजपा युती सरकारमध्ये ६५ टक्के मंत्री दागी; सर्वांवर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांनी धमक दाखवावी
भाजपा युती सरकारमध्ये तिघांची तीन तोंडे आहेत, हे तिघेजण मलईसाठी व पालकमंत्रीपदासाठी भांडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागातील कंत्राटाला स्थगिती देऊन घोटाळ्याची चौकशी करत असल्याचे समजते. शिंदे सरकारच्या काळात असे अनेक घोटाळे झाले आहेत, त्या सर्वांना स्थगिती देऊन चौकशी करण्याची धमक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावी, असे आव्हान …
Read More »अर्थसंकल्पिय अधिवेशनः पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ६ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पायाभूत सुविधा आणि लोकोपयोगी योजनांसाठीच्या पुरवणी मागण्या सादर
ग्रामीण नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे, मुख्यमंत्री बळीराजा वीजदरसवलत योजनेंतर्गत कृषिपंप ग्राहकांना वीजदर सवलत, केंद्र योजनेअंतर्गत रस्ते व पूल प्रकल्पांसाठी बिनव्याजी कर्जासाठी निधी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना, पुणे रिंग रोड, जालना नांदेड द्रुतगती महामार्गाच्या कामांना गती, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास बळीराजा …
Read More »
Marathi e-Batmya