Editor

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता फक्त एनपीएस पेन्शन योजना युपीएस निवडण्याची संधी मिळेल

२०२५ च्या अर्थसंकल्पासाठी जेमतेम एक आठवडा शिल्लक असताना, अर्थ मंत्रालयाने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मध्ये नोंदणीकृत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पर्याय म्हणून अधिकृतपणे एकीकृत पेन्शन योजना (UPS) सादर केली आहे. सरकारने असे स्पष्ट केले आहे की एकीकृत पेन्शन योजना युपीएस (UPS) आता सध्या एनपीएस NPS मध्ये सहभागी असलेल्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या सल्लागार डॉ शमिका रवी म्हणाल्या, वंधत्व, धर्मातंर आणि स्थलांतर अभ्यास अहवालावर व्यक्त केले मत

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्या डॉ. शमिका रवी यांनी म्हटले आहे की मुस्लिमांमधील प्रजनन दरात घट झाली आहे याचा अर्थ असा नाही की देशात लोकसंख्याशास्त्रीय बदल होत नाहीत. त्यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत वाढीमध्ये फरक आहे, तोपर्यंत पातळी काहीही असो, एकाचा वाटा वाढेल आणि दुसऱ्याचा वाटा कमी होईल. “वेगवेगळ्या धर्मांचे …

Read More »

विस्डम हॅचच्या संस्थापकाचा सल्ला, कर कपात करा, नोकरभरती कमी करा आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर दिला अर्थमंत्री सीतारामण यांना सल्ला

विस्डम हॅचचे संस्थापक अक्षत श्रीवास्तव यांनी आगामी २०२५ च्या अर्थसंकल्पासाठी सहा कृतीयोग्य रणनीती प्रस्तावित केल्या आहेत. पुरवठा वाढवणे, अकार्यक्षमता कमी करणे आणि विकासाला प्रोत्साहन देणे यावर लक्ष केंद्रित करून, त्यांच्या शिफारशी देशाच्या आर्थिक परिदृश्यातील काही महत्त्वाच्या आव्हानांना तोंड देण्याचे उद्दिष्ट ठेवतात. श्रीवास्तव यांच्या मते, पहिले पाऊल म्हणजे पुरवठ्याच्या बाजूच्या अडचणी …

Read More »

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे ६.५ मिलियम मुले धोक्यात गंभीर आजारावरील औषधांचे संशोधन थांबण्याची शक्यता

अमेरिकन सर्जन आणि सार्वजनिक आरोग्य संशोधक डॉ. अतुल गावंडे यांनी ट्रम्प प्रशासनाच्या परदेशी मदतीवरील ९० दिवसांच्या “स्टॉप वर्क ऑर्डर” ची टीका केली आहे, जागतिक आरोग्यावर गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. “ट्रम्पच्या परदेशी मदतीवरील ९० दिवसांच्या स्टॉप वर्क ऑर्डरमुळे जगाचे आणि अमेरिकेचे गंभीर नुकसान होते,” असे गावंडे यांनी शनिवारी सांगितले. त्यांनी …

Read More »

मोहन भागवत भिवंडीत म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म म्हणजे काय…. तिरंगा या राष्ट्रध्वजावर धम्मचक्र

मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे या ना त्या वक्तव्यावरून मोहन भागवत टीकेची मानकरी होत आहेत. मात्र आज प्रजासत्ताक दिनी भिवंडींतील एका कार्यक्रमात बोलताना तिरंगा ध्वज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धर्माच्या व्याख्येबद्दल सांगितले. मोहन भागवत म्हणाले की, आपला …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा निर्धार, दडपशाहीला थारा देणार नाही… राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज प्रदेश कार्यालय, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याच दिवशी देशाला भारतीय संविधान लागू झाले. या संविधानातून मिळालेल्या अधिकाराबद्दल बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, संविधान आणि लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांना …

Read More »

अपात्र ठरणाऱ्या लाडकी बहिणीच्याबाबत सरकारकडून जारी केला हा आदेश लाडकी बहीण लाभार्थीकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही

नुकतेच राज्यातील लाडकी बहिण योजनेतील महिलांच्या पात्रतेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्येक लाभार्थी महिलेने तीचे आधार कार्ड बँक खात्याशी संगलग्नित करावे असे सांगितले होते. तर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नियमानुसार एकाच योजनेच्या लाभ महिलांना घेता येईल असे जाहिर वक्तव्य केले. त्यामुळे राज्यातील लाडकी बहिण योजनेतील …

Read More »

१९५० च्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी हे झालेले बदल तुम्हाला माहित आहेत का? नवी पदके, संगीत आणि संरक्षण आणि नागरिकांसाठीची खास पदके

२६ जानेवारी १९५० रोजी, भारत एक प्रजासत्ताक बनला आणि ब्रिटिश साम्राज्याच्या अधिपत्याखालील प्रदेशातून एका सार्वभौम राष्ट्रात रूपांतरित झाला. नवीन प्रजासत्ताकाच्या पहिल्या वर्षात अनेक बदल झाले आणि त्यापैकी प्रमुख बदल संरक्षण सेवांशी संबंधित होते, नवीन पदके स्थापित करण्यात आली आणि वसाहतवादी पदकांच्या जागी नवीन पदके तयार करण्यात आली. देश प्रजासत्ताक झाल्यानंतर …

Read More »

प्रजासत्ताक दिनी लष्करी सामर्थ्याची झलक कर्तव्य पथवरः विविध राज्यांच्या रथांनी मने जिंकली कार्यक्रमाला इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे

भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवताना, १६ राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या विभागांच्या रथांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतला. आंध्र प्रदेशच्या रथाची थीम ‘एतिकोप्पका बोम्मलू’ होती, ज्यामध्ये पर्यावरणपूरक लाकडी खेळणी होती. उत्तर प्रदेशने महाकुंभाचे रथाची थीम तयार केली. तर पश्चिम बंगालने राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांवर प्रकाश टाकणारे “लक्ष्मी भंडार” आणि …

Read More »

७५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीत संकटांवर मात करत भारत देश भक्कम उभा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान, शिवाजीनगर येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले, लोकांचे राज्य, हा विचार घेऊन, देशाने गेल्या ७५ वर्षांची …

Read More »