केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी लोकांना आश्वासन दिले की, चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) मुळे उद्भवलेल्या श्वसन आजारांच्या प्रकरणांमध्ये अलीकडेच वाढलेल्या वाढीबद्दल धोक्याचा इशारा देण्याची गरज नाही. एका निवेदनात मंत्रालयाने यावर जोर दिला की “चीनमधील परिस्थिती असामान्य नाही” आणि “भारत श्वसन संक्रमण प्रभावीपणे हाताळण्यासाठी सज्ज आहे”. आरोग्य मंत्रालयाने परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी संयुक्त …
Read More »कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोठे वक्तत्य, आता महिलांनी ठरवायचंय…. कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा ते
राज्यात विधानसभा निवडणूका जिंकण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्यात सुरु करत १५०० रूपयांची भुरळ महिलांवर घालत सरकारी पैशातून मते विकत घेतल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत आहे. आता विधानसभा निवडणूका होऊन जवळपास दोन महिने झाले. त्यातच राज्याच्या तिजोरीची अवस्था तोळामासाची होत आहे. त्यामुळे …
Read More »लष्कराचा ट्रक टेकडीवरून कोसळून झालेल्या अपघातात चार जवानांचा मृत्यू ट्रकचे नियंत्रण सुटल्याने कोसळला
जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोर जिल्ह्यात शनिवारी लष्कराच्या ट्रकचे नियंत्रण सुटून एका टेकडीवरून खाली कोसळल्याने चार जवानांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले. जिल्ह्यातील सदर कूट पायन परिसराजवळ तीव्र वळण घेण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. काही जवानांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर सर्व जखमी जवानांना स्थानिक रुग्णालयात …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचना, राज्यात इनोव्हेशन हब विकसित करा अल्प कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एक लाख दहा हजार युवकांना प्रशिक्षित
राज्यांतील तरूणांमध्ये कौशल्य विकास करीत असताना त्यांच्या मध्ये नाविन्यता विकासासाठी ठिकठिकाणी इनोव्हेशन हब विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विभागामार्फत अल्प कालावधीचे प्रशिक्षण …
Read More »वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट, राजन साळवी आणि मला ऑफर….. लोकसभा निवडणूकीनंतर आलेल्या ऑफरची माहिती
लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूका पार पडून त्यातून निवडूण आलेले सरकारही स्थानापन्न झाले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटातील नेत्यांना भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सातत्याने त्यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी विविधस्तरावरून कशा ऑफर देण्यात येत होत्या याची माहिती माजी आमदार वैभव नाईक यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा प्रत्येक मेट्रो मार्गाचा घेतला आढावा
एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा; या कामांना विलंब चालणार नाही, पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान ५० किमी मेट्रो कार्यान्वित होतील, असे नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »छत्तीसगडमध्ये पत्रकाराची हत्याः तिघांना अटक तीन आरोपींपैकी एक चुलत भाऊ कटात सहभागी
छत्तीसगडच्या पत्रकाराच्या हत्येतील प्रमुख आरोपी, ज्याचा मृतदेह सेप्टिक टँकमधून सापडला होता, तो त्याचाच चुलत भाऊ आहे. २८ वर्षीय पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी रितेश चंद्राकर यांचा समावेश होता. मुकेश यांनी अलीकडेच बस्तर क्षेत्रातील गांगलूर ते हिरोलीपर्यंतच्या १२० कोटी रुपयांच्या रस्ता बांधकाम प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला. …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल, पालकमंत्री पदाबाबत कधी नव्हे ती ऐवढी चर्चा का? पालकमंत्र्यांनी लवकर जबाबदारी घेऊन कामाला लागावं
महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांबद्दलची अस्वस्थता फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आहे. दिल्लीतील अनेक खासदार, विचारवंत आणि माध्यम विचारतायत की महाराष्ट्रात चाललंय काय ? अशा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बीडमधील हत्येबाबत दिल्लीमध्येही प्रचंड चर्चा …
Read More »माजी आमदार राजन साळवी भेटले शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना योग्य वेळी निर्णय घेणार असल्याची केले वक्तव्य
कोकणातील शिवसेना उबाठाचे राजन साळवी यांचा विधानसभा निवडणूकीत पराभव झाला. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजन साळवी यांना सतत गुन्हे अन्वेषण विभागाकडून आणि स्थानिक पोलिस प्रशासनाकडून सातत्याने विविध प्रश्नी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलविण्यात येत होते. तसेच त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी करण्यात येत होती. त्यातच राजन साळवी हे विधानसभा निडणूकीत पराभूत झाल्यानंतर …
Read More »मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवावा मराठे शांत अन्यथा मराठे काय आहेत ते दाखवून देऊ
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सर्व मारेकऱ्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षिय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. तसेच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख हे …
Read More »
Marathi e-Batmya