Editor

एकनाथ शिंदे यांना धक्काः आयएएस संजय सेठी यांची एसटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नियुक्ती

मुंबई राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) अध्यक्षपदी लोकप्रतिनिधी ऐवजी आयएएस अधिकारी संजय सेठी यांची नियुक्ती केली आहे. यामुळे एक नवीन वाद निर्माण होऊ शकतो, कारण गेल्या दशकापासून परिवहन मंत्री किंवा इतर कोणीतरी लोकप्रतिनिधी या पदावर विराजमान आहेत. सध्या परिवहन विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मंत्री …

Read More »

आदिवासी विकास मंत्र्यांच्या संकल्पनेतून ‘संवाद चिमुकल्यांशी अभियान’ आश्रमशाळेत आदिवासी विकास मंत्र्यांसह अधिकारी करणार एक दिवसाचा मुक्काम

आदिवासी समाजाच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने एक महत्वाचे अभियान राबवित आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अडचणी, त्यांच्या सुरक्षिततेची हमी आणि उपलब्ध सुविधांची गुणवत्ता याबाबत माहिती मिळवून सुधारणा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या संकल्पनेतून ‘संवाद चिमुकल्यांशी’ अभियानाची सुरूवात करण्यात येणार आहे. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्यभरातील शासकीय …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, बेकायदेशीर रित्या निविदा काढल्या, एकाच परिवाराच्या चार कंपन्यांना काम निवडणूक आयोगाची परवानगी न घेता आचारसंहितेत मंजूरी कशी दिली ?

तत्कालीन एकनाथ शिंदे-भाजपा सरकारमधील भ्रष्टाचाराची मालिका संपत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार करून खिसे भरण्याचा आणखी एक प्रकार शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या काळात झाला आहे. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग मंडळाच्या माध्यमातून कापूस साठवणूक बॅग खरेदीसाठी निविदा वेगळ्या शीर्षका खाली काढून ७७ कोटी रुपयांची खिरापत वाटून ४१.५९ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका, एनडीएचे धोरण तुष्टीकरणाचे नाही तर संतुष्टीकरणाचे भारतरत्न सन्मान नाकारणाऱ्यांना आता जबरदस्तीने जय भिम म्हणावे लागतेय

दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने प्रयागराज येथील गंगा नंदीत डुबकी लगावली. मात्र त्याचवेळी अवैधरित्या अमेरिकेत घुसखोरी कऱणाऱ्या १०४ भारतीयांना अमेरिकी प्रशासनाने काल अमृतसर येथे हातापायात बेड्या घालून एखाद्या आरोपीप्रमाणे कालच आणून सोडले. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून काल दिवसभरात कोणतीही प्रतिक्रिया आली …

Read More »

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची स्पष्टोक्ती, भारतीयांवरील कारवाईची ही पहिलीच वेळ नाही घुसखोरी करणाऱ्या भारतीयांना बेड्या घातल्या प्रकरणीही केला खुलासा

अमेरिकेत अवैधमार्गाने घुसखोरी करणाऱ्या १०४ भारतीयांना अमेरिकेने परत भारतात पाठवले. अशा घुसखोरी करणाऱ्या १०४ भारतीयांना अमेरिकेने सी-१७ विमानाने अमृतसर येथील श्री रविदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणून सोडले. यावेळी १०४ भारतीयांच्या हाती तर काही जणांच्या पायात बेड्या घालून विमानातून बसविण्यात आले आणि त्याच स्थितीत भारतीय विमानतळावर सोडण्यात आले. त्याच पडसाद आज संसदेत …

Read More »

दी दी दिल्ली वाली प्यारी दीदीः सत्तेत कोण बसणार महाराष्ट्राची पुर्नरावृत्ती दिल्लीत होणार की.....

आता दिल्लीची दिदी प्रसिद्धीला येऊ लागली आहे. प्रिय दिदीचा प्रिय भाऊ कोण होणार याचे रहस्य ८ फेब्रुवारी रोजी ईव्हीएम मशीनमधून बाहेर येणाऱ्या जादूच्या आकृत्यांना उघडेल. ५ फेब्रुवारीला ईव्हीएम मध्ये प्रत्येकाचे मन गोळा झाले आहे, जे ६० टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. दिदीनीही आपले मत मांडले आहे. परिणाम येईपर्यंत, भावांच्या हृदयाचे …

Read More »

महाकुंभ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डुबकी आणि दिल्लीतील मतदान सर्वाधिक डुबकी तर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या नावावर

नवीन कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रद्धेच्या ठिकाणी काहीतरी करतात, जो चर्चेचा विषय बनतो. आता प्रयागराजची महाकुंभ मेळा घ्या. येथील पवित्र संगमामध्ये त्यांनी केलेली डुबकीदेखील चर्चेचा विषय आहे. ते अशा वेळी दिल्लीतील दिल्लीकर मतदान करत होते, सत्ताधारी पक्षाची किंवा विरोधी पक्षाची बोट बुडवण्यासाठी मतदान करत होते. तसे पाहता, सनातन धर्मावर विश्वास …

Read More »

अजॅक्स इंजिनियरींगचा आयपीओ १० फेब्रुवारीला बाराशे ६९ कोटी रूपयांचा निधी उभारणार

काँक्रीट उपकरणे उत्पादक कंपनी अजॅक्स इंजिनिअरिंग १० फेब्रुवारी रोजी त्यांचा १,२६९.३५ कोटी रुपयांचा आयपीओ उघडणार आहे. हा प्रस्ताव १२ फेब्रुवारीपर्यंत बोलीसाठी खुला असेल. हा प्रस्ताव पूर्णपणे विद्यमान भागधारकांकडून २.०२ कोटी इक्विटी शेअर्सचा ओएफएस आहे, म्हणजेच कंपनीला या इश्यूमधून कोणतेही उत्पन्न मिळणार नाही. केदारा कॅपिटल ही कंपनीतील एक प्रमुख गुंतवणूकदार आहे. …

Read More »

२३ सत्रानंतर एफआयआयची विक्री पुन्हा झाली सुरु १६८३ कोटी रूपयांच्या एफआयआयची विक्री तर ९९६ ची खरेदी

जर तुम्ही २३ सत्रानंतर बाजारात पहिली एफआयआय खरेदी साजरी करणाऱ्या गटात असाल, तर ते पुन्हा विक्रीला सुरुवात करत आहेत. आज ५ फेब्रुवारी रोजी एफआयआयने बाजारात १६८३ कोटी रुपयांचे इक्विटी विकले आहेत तर डीआयआयने ९९६ कोटी रुपयांचे इक्विटी खरेदी केले आहेत. खरं तर, आतापर्यंतच्या एफआयआय विक्रीच्या ट्रेंडवरून असे दिसून येते की …

Read More »

रिलायन्स करणार ५० हजार कोटींची गुंतवणूक पश्चिम बंगालमध्ये मुकेश अंबानी यांनी दिली माहिती

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी घोषणा केली की दशकाच्या अखेरीस समूह पश्चिम बंगालमधील त्यांची गुंतवणूक दुप्पट करेल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत पश्चिम बंगाल गुंतवणूक शिखर परिषदेत अंबानी बोलत होते. “बंगालच्या सर्वांगीण विकासासाठी रिलायन्सची वचनबद्धता अढळ आहे. २०१६ मध्ये, जेव्हा मी पहिल्यांदा या शिखर परिषदेला उपस्थित होतो, …

Read More »