विविध उद्योग संस्थांच्या प्रतिनिधींनी अर्थमंत्र्यांसोबतच्या त्यांच्या नेहमीच्या पूर्व-अर्थसंकल्पीय बैठकीमध्ये मध्यमवर्गीयांसाठी डिस्पोजेबल उत्पन्न वाढवण्यासाठी वैयक्तिक आयकर दर कमी करण्याची विनंती केली, इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात आणि रोजगार-केंद्रित क्षेत्रांना चालना देण्यासाठी सोमवारी उपाययोजना सादर केल्या. पाचव्या पूर्व-अर्थसंकल्प सल्लामसलत बैठकीमध्ये उद्योग समूहांनी भारतासह चीनद्वारे जादा साठा जागतिक डंपिंग आणि अन्न सुरक्षा आणि चलनवाढीच्या …
Read More »आरबीआय गर्व्हनर संजय मल्होत्रा यांना आशा, २०२५ मध्ये उद्योग आणि अर्थव्यवस्था… जागतिक पातळीवर वातावरण बदलतेय
आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक वाढीऐवजी महागाई नियंत्रणावर लक्ष केंद्रित करण्यावर सरकारच्या टीकेच्या दरम्यान, नवनियुक्त आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ३० डिसेंबर रोजी सांगितले की भारतीय अर्थव्यवस्थेत २०२५ मध्ये ग्राहक आणि व्यावसायिक आत्मविश्वास सुधारणे अपेक्षित आहे. आर्थिक स्थिरता अहवालाच्या अग्रलेखात, आरबीआयचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांनी आर्थिक स्थिरता राखण्यासाठी …
Read More »इस्रोकडून पहिले स्पेस डॉकिंगसाठी पीएसएलव्ही यान अवकाशात दोन उपग्रहांना एकत्र किंवा विलीन करण्याचा प्रयोग
ऐतिहासिक स्पेस डॉकिंग पराक्रम साध्य करण्याच्या उद्देशाने, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो ISRO ने सोमवारी श्रीहरिकोटा स्पेसपोर्टच्या पहिल्या प्रक्षेपण पॅडवरून वर्कहॉर्स पीएसएलव्ही PSLV रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले. हे मिशन अंतराळातील दोन उपग्रहांना एकत्र डॉकिंग किंवा विलीन करण्याचा एक दुर्मिळ पराक्रम प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच त्याला “स्पेस डॉकिंग …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आवास योजनेतील प्रत्येक घर सौर ऊर्जेवर करा ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या कामाचा आढावा
प्रधानमंत्री आवास योजनेंअंतर्गत किमान १३ लाख घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे. याकरिता लवकरच घरकुल लाभार्थ्यांना ४५० कोटी रूपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात यावा. ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी, गतीमान, दर्जेदार अंमलबजावणी व लोकसहभागासाठी महाआवास अभियान राबविण्यात यावे. त्याचप्रमाणे या आवास योजनेतील घरे सौर उर्जेवर करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी ‘विजयस्तंभ सुविधा’ॲप सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची माहिती
पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायींना तेथील सुविधांची माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेने ‘विजयस्तंभ सुविधा’ उपयोजक (ॲप) तयार केले असून त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. २८) सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपचा उपयोग करुन अनुयायांना शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधांपर्यंत …
Read More »गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची माहिती
गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यालाही स्पर्धात्मक युगात गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यावे यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्या नाशिक येथील जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि खासगी शाळेच्या विविध ५० विद्यार्थ्याच्या उपस्थितीत मंत्रालयात दादाजी भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाचा पदभार …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, १५ वर्षे झालेली १३ हजार वाहने भंगारात काढा पुढील १०० दिवसांमध्ये परिवहन विभागाने करावयाच्या कामांचा घेतला आढावा
परिवहन क्षेत्रात राज्याला सुरक्षित, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी पुढील ३ वर्षात नवीन ई.व्ही.धोरण घोषित करण्याकरण्याबरोबरच १५ वर्ष झालेली वाहने भंगारात काढावी. रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा (ए.आय.) वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर देण्यात यावा. यासंदर्भात गुगलशी करार झाला असल्याने त्याचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचा सवाल, वाल्मिकी कराडवर मोक्का कधी लावणार? वाल्मिक कराडवर जाणीवपूर्वक कारवाई नाही
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र त्यामध्ये वाल्मीक कराडचे नाव नाही. वाल्मिकी कराड हा ३०२ चा आरोपी होता, पण त्यात त्याचे नाव नाही. हे संपूर्ण प्रकरण लोकांच्या स्मरणातून काढून टाकण्यासाठी चालढकल केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ …
Read More »संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी वाल्मिकी कराड आणि संशयित आरोपींची खाती गोठवली कराडच्या पत्नीसह अनेकांची सीआयडीकडून चौकशी
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने संपूर्ण राज्याला हादरा बसला आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी यामागणीसाठी नुकताच सर्वपक्षिय मोर्चा काढण्यात आला. तर दुसऱ्याबाजूला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातत्याने आंदोलन सुरु करण्यात येत आहे. तसेच अंजली दमानिया यांच्याकडून संतोष देशमुख यांच्या संभावित मारेकऱ्यांची …
Read More »२०२४ च्या वर्षभरातील मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालांची उजळणी धारावी पुनर्विकासापासून ते आयटी दुरुस्तीपर्यंत
मुंबई उच्च न्यायालय साल २०२४ ला अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांसाठी गाजले. तंत्रज्ञानातील कायदा दुरूस्ती, धारावी पुनर्विकास प्रकल्प, जी एन साईबाबा अशा अनेक महत्वाच्या प्रकरणांमुळे उच्च न्यायालयाने सर्वाचे लक्ष वेधले गेले. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकीची हत्या आणि बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार तर वरळी हिट अँण्ड रन प्रकऱण तथा बदलापूर लैंगिक …
Read More »
Marathi e-Batmya