पुढील वर्षी आरबीआयच्या फेब्रुवारीच्या चलनविषयक धोरणाच्या आढाव्यापासून गृहकर्ज घेणाऱ्यांना कमी ईएमआय EMI च्या स्वरूपात काही दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की रिझर्व्ह बँक २०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर लवकरच नियोजित केलेल्या फेब्रुवारीच्या चलनविषयक धोरणाच्या बैठकीत, रेपो दर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रमुख व्याजदरात किमान २५ बेस पॉइंट्सने कमी …
Read More »पुष्पा २ या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत या दोन चित्रपटांनाही टाकले मागे बॉक्स ऑफिसचा बादशाहा ठरला अल्लू अर्जून
तीन दिवसांत, पुष्पा २: द रुलने बॉक्स ऑफिसचा इतिहास पुन्हा लिहिला आहे, ज्याने जगभरात ₹५०० कोटींची कमाई केली आहे. ५ डिसेंबर रोजी रिलीज झाला—एक सामान्य आठवड्याचा दिवस—पुष्पा: द राइजचा सीक्वल अपेक्षेपेक्षा पुढे गेला आहे, ज्यामुळे सिनेमॅटिक टायटन म्हणून अल्लू अर्जुनची स्थिती मजबूत झाली आहे. सुकुमार-दिग्दर्शित ब्लॉकबस्टरने ४ डिसेंबर रोजी भारतातील …
Read More »पुढील आठवड्यात नऊ कंपन्यांचे आयपीओ बाजारात विक्रीला ९ तारखेपासून आयपीओ विक्रीला असणार
बाजारात जीडीपी घसरलेला असताना आणि वाढत्या महागाईच्या व घसरणाऱ्या रूपया सावरण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्याबाजूला निधी उभारणीसाठी एसएमई कंपन्यांकडून आयपीओ आणण्यात येत आहेत. दिवाळीनंतर मागील काही दिवसात एसएमई आयपीओच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली होती. मात्र डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आयपीओ बाजारात येण्याचे प्रमाण वाढत …
Read More »डिजीटल ट्रॅन्झक्शन साठीच्या कोणत्या सेवा कधी वापरता येतात एकावर २४.५० लाखानंतर तर एकावर ४९.५० लाखानंतर जीएसटी कराची आकारणी
डिजिटल पेमेंट हे डिजिटल किंवा ऑनलाइन माध्यमांद्वारे केले जाणारे व्यवहार आहेत, ज्यामध्ये देयक आणि प्राप्तकर्ता यांच्यातील पैशाच्या देवाणघेवाणीसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतींचा वापर केला जातो. भारतात, रोख, क्रेडिट आणि डेबिट कार्ड, UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस), मोबाईल वॉलेट्स, NEFT (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर), RTGS (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट), IMPS (तात्काळ) यासह विविध पेमेंट …
Read More »हरियाणा पोलिसांच्या कडक कारवाई मुळे शेतकऱ्यांचा चलो दिल्ली मार्च स्थगित अश्रु धुराच्या नळकांड्यांमुळे अनेक शेतकरी जखमी
शेतकऱ्यांनी आपल्या न्याय आणि प्रलंबित मागण्यांच्या प्रश्नी पंजाब-हरियाणा सीमेवरील आंदोलक दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. हा मोर्चा किसान मजदूर मोर्चा (KMM) आणि संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) च्या बॅनरखाली एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी काढला. हरियाणा ओलांडून दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकरी मोर्चाला रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी रविवारी शेतकऱ्यांच्या मोर्च्यावर सातत्याने अश्रुधुराच्या नळकांड्याचा मारा केला. …
Read More »पंकजा मुंडे यांनी घेतली या कारणासाठी फडणवीसांची भेटः मंत्री पदावर दोघांचा दावा विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी हुकली
मागील १० वर्षापासून स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या भाजपामध्ये दिलेल्या राजकिय योगदानामुळे पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांना भाजपाने उमेदवारी देत निवडणून आणण्यात मदतही केली. मात्र २०२४ लोकसभा निवडणूकीत पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे यांच्यातच भाकरी बदलवली. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत पंकजा मुंडे या पराभूत झाल्या. तर विधानसभा निवडणूकीला धनंजय मुंडे आणि …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार, पवार साहेब, … म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल शरद पवारांनी उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नये
ईव्हीएम मतदान पद्धतीवरून सोलापूर जिल्ह्यातील मरकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच प्रसंगी प्रशासनाबरोबर संघर्षाची तयारीही ठेवली आहे. त्यातच माळशिरसचे निर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनीही जर मतपत्रिकेवर मतदान घेण्याचे राज्य सरकारने तयारी दर्शविली तर मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूकीला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही यावेळी …
Read More »ॲड प्रकाश आंबेडकर यांनी मागितली मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तीन प्रश्नांची उत्तरे आमच्या प्रश्नांची उत्तरे व चिंतेचे निराकरण करणे महत्त्वाचे
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या निकालावरून आधीच महाविकास आघाडीकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (६ डिसेंबर) रोजी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना पत्र लिहित वंचितने विधानसभा निवडणुकीतील तात्पुरत्या मतदारांच्या मतदानातील तफावत आणि अंतिम आकडेवारीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली …
Read More »उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, जिंकलेल्यांना त्यांच्या विजयावर विश्वास नाही… भाजपा आणि मनसेवर टीका
विधानसभा निवडणूकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने १०० हून अधिक ठिकाणी उमेदवार उभे केले. इतकेच नव्हे तर माहिममधून त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनाही पहिल्यांदाच उमेदवारी दिली. परंतु मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा एकही उमेदवार निवडूण आला नाही. त्यातच भाजपाने सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या तरी विजयाचा उत्सव साजरा केला जात …
Read More »नाना पटोले यांची मागणी, … दखल निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी मारकडवाडीप्रमाणे राज्यातील अनेक गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी ग्रामसभेचे ठराव
राज्यातील नव्या सरकारबद्दल जनतेच्या मनात संभ्रम असून हे सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना राज्यात तीव्र बनली आहे. मारकडवाडीतच नाही तर राज्यातील प्रत्येक गावाची हीच भावना आहे. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे अशी मागणी जनतेतूनच जोर धरत असून ग्रामसभा तसे ठराव पास करत आहेत. निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय या दोन …
Read More »
Marathi e-Batmya