अभिनेता हृतिक रोशन आणि पूर्व पत्नी सुजैन खान यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नाच्या १४ वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता दोघेही आपापल्या परीने आयुष्य जगात आहे. घटस्फोटांनंतर सबा आझाद हिने हृतिकच्या आयुष्यात प्रवेश केला , तर सुझैनही अर्सलान गोनी याच्या बरोबर रिलेशनशिप मध्ये आहे. आज सुझैनच्या वाढदिवसानिमित्त अर्सलानने सोशल …
Read More »नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून ८५.६० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाले १७१२ कोटी रुपये नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेले सर्वाधिक शेतकरी या जिल्ह्यातील
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये थेट जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेचा शुभारंभ गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी, अहमदनगर येथे करण्यात आला. राज्य सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि …
Read More »कंगना राणावतचा ‘तेजस’ चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला कंगनाच्या तेजस चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ
बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही तिच्या रोखठोक विधानामुळे जितकी चर्चेत असते तितकी ती तिच्या चित्रपटामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या कंगना तिच्या तेजस या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. नुकताच कंगना राणावत हिचा हा चित्रपट रिलीज झाला असून या चित्रपटाला ओपनिंगला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. तेजस चित्रपटाचे जोरदार प्रमोशन …
Read More »पुढील महिन्यात १५ दिवस बँका सुट्टीवर दिवाळीसह या कारणासाठी बंद
नोव्हेंबरमध्ये १५ दिवस बँका बंद सध्या सणासुदीचा हंगाम सुरू असून विविध झोनमध्ये बँकांना सुट्टी असेल. महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागत असेल तर ते वेळेवर पूर्ण करा. अन्यथा सुट्यांमुळे तुमचे काम रखडण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये अनेक सण येत आहेत. यामुळे विविध झोनमध्ये एकूण १५ दिवस बँका बंद राहतील. …
Read More »प्रधानमंत्री जन धन योजनेत ओव्हरड्राफ्ट सुविधेसह अनेक फायदे, जाणून घ्या हे आहेत प्रमुख ४ फायदे
लोकांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याच्या आणि प्रत्येक विभागातील लोकांना बँकिंग क्षेत्राशी जोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) सुरू केली होती. ही योजना २०१४ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत भारतीय नागरिक शून्य शिल्लक ठेवून त्यांचे खाते उघडू शकतात. या खात्यावर चेकबुक, पासबुक, अपघात विमा, ओव्हरड्राफ्ट सुविधा याशिवाय …
Read More »मंगेश साबळे यांनी सदावर्तेंच्या गाड्या फोडण्याच सांगितलं कारण ? जामीन दिल्यानंतर सदावर्तेंची कार का फोडली यांचं कारणही मंगेश साबळेंनी सांगितलं
मराठा आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणारे अॅड. गुणरत्न सदावर्तें यांची गाडी मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळची पहाटे फोडली. यावेळी गाडी फोडणाऱ्यांनी एक मराठा लाख मराठा, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा दिल्या. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरातील गाड्या फोडल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, पंतप्रधान मोदी हे ग्रामपंचायतीचे सरपंच झालेत का ? मोदींच्या दौऱ्यावरून प्रकाश आंबेडकर यांची टीका
एखाद्या गावात कुठेही काहीही झाले तर उद्घाटन माझ्या हातूनच व्हावे असे ज्याप्रमाणे सरपंचास वाटते तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही वाटू लागले आहे असे सांगतानाच पंतप्रधान हे ग्रामपंचायतीचे सरपंच झाले आहेत का असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिर्डीत काही प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी नरेंद्र मोदी …
Read More »गव्हाच्या पीठापासून झटपट बनवा सॉफ्ट आणि टेस्टी स्पाँजी केक फक्त अर्धा कप गव्हाच्या पिठापासून बनवा सॉफ्ट केक
सध्या कोणत्याही कार्यक्रमाला विशेष करून वाढदिवसाला केक कट करणे हि एक प्रथा बनली आहे. आपण बहुतेक ठिकाणी कार्यक्रमात म्हणजेच बर्थडे, साखरपुडा, पार्टी, एनिवर्सरी अशावेळेस केक कट करतो. पण केक हा सर्वांनाच लागतोच. सध्या कोणत्याही कार्यक्रमाला केक कट करणे हि एक प्रथा बनली आहे. आपण बहुतेक ठिकाणी कार्यक्रमात म्हणजेच बर्थडे, साखरपुडा, …
Read More »महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती दोलायमान, शासनाचे कर्ज रोखे विक्रीस दहा वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र शासनाचे रोखे, २०३३ च्या दहा वर्षे मुदतीच्या २ हजार कोटी रुपयांच्या शासकीय रोख्यांची ७.४६ टक्के दराने विक्री अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार …
Read More »पंतप्रधान मोदी यांचा सवाल, महाराष्ट्रातील मोठे नेते, पण शेतकऱ्यांसाठी काय केले अजित पवार यांच्या उपस्थितीतच मोदींचा शरद पवार यांच्याबाबत सवाल
राज्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुमारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे आवर्जून उपस्थित होते. …
Read More »
Marathi e-Batmya