Breaking News

शरद पवार जाणार मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या मदतीला; भाजपाविरोधात आघाडी ? पश्चिम बंगाल निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेसाठी जाणार- नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी भाजप केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारच्या अधिकाराचे हनन करुन पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. कायदा व सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारचा असताना केंद्र सरकार हस्तक्षेप करत अधिकार्‍यांना बदलण्याचे काम आहे. हा विषय गंभीर असून याविषयासंदर्भात तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी व पवारसाहेब यांची …

Read More »

कोरोना: संख्या ६० हजाराच्या खाली २ हजार ८३४ नवे बाधित, ६ हजार ५३ बरे झाले तर ५५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील बरे होणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने बाधित रूग्णांच्या संख्येत चांगलीच घट होत आहे. काल ६२ हजाराहून अधिक असलेली बाधितांची संख्या चांगलीच घट झाली आहे. त्यामुळे बाधित संख्या ६० हजाराच्या खाली नोंदविली गेली आहे. मागील २४ तासात २ हजार ८३४ नव्या बाधितांची नोंद तर बरे होणाऱ्यांची संख्या ६ …

Read More »

राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारपासून रात्रीची संचारबंदी अखेर लागू ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार : राज्यात पुढील १५ दिवस अधिकची सतर्कता- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेत राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ही संचारबंदी लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना …

Read More »

कोरोना : जाणून घ्या जिल्ह्यातील अॅक्टीव्ह रूग्ण आणि शुन्य मृत्यूची माहिती ३ हजार ८११ नवे बाधित, २ हजार ६४ बरे झाले तर ९८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील बहुतांष शहर आणि जिल्ह्यात बाधित रूग्णांच्या संख्येत चांगलीच घट होत असून अनेक जिल्ह्यात आता मृतकांची संख्या शुन्यावर आली आहे. यामध्ये आज ठाणे शहर, कल्याण डोंबिवली, पालघर यासह राज्यातील जवळपास १० ते १५ जिल्ह्यांमध्ये शून्य मृतकांची नोंद झालेली आहे. (चार्ट पहा) मागील २४ तासात ३ हजार ८११ नवे …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंच्या आव्हानाला विरोधी पक्षनेते फडणवीसांचे प्रतित्तुर कांजूर मार्ग कारशेडवरून पुन्हा विकास विरूध्द राजकारण

मुंबई: प्रतिनिधी प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे! श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा! प्रतित्तुर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रश्नार्थक आव्हानाला उत्तर दिले. भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला …

Read More »

पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या सूचना मात्र लागू करणार नाही मुख्यमंत्र्यांची राज्यातील जनतेला ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी सर्व सणवार निर्विघ्न पार पडलेले आहेत. मात्र आता नव वर्षाच्या स्वागताची तयारी प्रत्येकाकडून करण्यात येत आहे. नव वर्षासाठी तुम्हाला आतापासूनच शुभेच्छा पण या काळात गर्दी होवून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी युरोपमध्ये जसा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला तसा आपल्याकडे लागू करावा यासाठी अनेक सूचना आल्या …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, होय मी विकासासाठी अहंकारी, पण कद्रुपणा करण्यापेक्षा चर्चेला या शेतकऱ्यांवर थंड पाण्याचे फरावे मारणे म्हणजे लोकशाही नसल्याचा विरोधकांना टोला

मुंबई : विशेष प्रतिनिधी विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या अंहकारी या शब्दाचा धागा पकडत होय मी मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या कामात अंहकारी असून जे जनतेच्या भल्यासाठी असेल तेच करणार आहे. त्यामुळे विकासकामात आडवाआडवीपणा करण्याचा कद्रुपणा दाखविण्यापेक्षा थेट चर्चेला या बसा असे विरोधकांना आव्हान देत केंद्राच्या बुलेट प्रकल्पालाही विरोध होत असल्याचा …

Read More »

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदी अशोक भाई जगताप यांची निवड काँग्रेस कमिटीकडून मुंबई पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन वर्षापासून रिक्त असलेल्या मुंबई काँग्रेसला अध्यक्ष मिळाला असून मुंबई अध्यक्षपदी अशोक भाई जगताप यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्यकारी अध्यक्ष पदी चरणजीत सप्रा यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रचार समितीच्या प्रमुख पदी मो.आरीफ नसीम खान यांची निवड करण्यात आल्याचे एका प्रसिध्दी पत्रकान्वये जाहीर …

Read More »

कोरोना : मुंबईतील मृतकांची संख्या ११ हजाराच्या जवळ तर राज्यात बाधित-बरे स्थिर ३ हजार ९४० नवे बाधित, ३ हजार ११९ बरे होणारे तर ७४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील बाधित आणि बरे होणाऱ्यांचे आणि मृतकांच्या संख्येचे प्रमाण नियंत्रणात असले तरी जवळपास दीड ते दोन महिन्याच्या कालावधीनंतर मुंबईतील मृतकांच्या संख्येत एक हजाराने वाढ होत आता ११ हजाराच्या घरात पोहोचली. आज १० मृतकांची नोंद होवून मुंबईतील मागील ८ ते ९ महिन्यात १० हजार ९८० …

Read More »

शेतकऱ्यांकडील ३७ हजार कोटींच्या वसुलीसाठी ग्रामपंचायतीसह या संस्थाची नियुक्ती नव्या वीज धोरणास राज्य सरकारची मंजूरी

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील कृषीपंपधारक ४२ लाख ६० हजार ४३१ शेतकऱ्यांकडील ३७ हजार कोटी रूपयांची वसुली तसेच दर महिन्याच्या कृषीपंपधारक आणि अकृषिक वापर कर्त्यांकडून थकित आणि मासिक वीज बिलाची वसुली करण्यासाठी ग्रामपंचायती, वीज वितरण कर्मचारी, साखर कारखाने यांच्यासह महिला बचत गटांना नियुक्त करण्याच्या धोरणाला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली. …

Read More »