जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील ६७० पदांसाठीच्या फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे. ही परीक्षा अधिक पारदर्शक, कोणत्याही तांत्रिक त्रुटींशिवाय पार पडावी असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. मृद व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील ६७० पदांसाठीची फेरपरीक्षा आढावा बैठक मंत्रालय मध्ये आयोजित केली …
Read More »ओबीसी-मराठा वादावर छगन भुजबळ यांची माहिती, अधिवेशानात सर्वपक्षिय बैठक ओबीसी-मराठा आरक्षण आंदोलन कर्त्यांची एकत्रित बैठक घेणार
मागील काही महिन्यापासून राज्य मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून वादाची परिस्थिती आहे. तसेच दोन समाजात वितुष्ट निर्माण होत आहे. यापार्श्वभूमीवर आज राज्य सरकारच्या वतीने ओबीसी समाजाच्या आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीनंतर ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी …
Read More »सर्वोच्च न्यायालयाची एनटीएला नोटीस, पुर्नचाचणीला उपस्थित राहण्याबाबत निर्णय सांगा वैद्यकीय कारणास्तव विद्यार्थ्याच्या मागणीवर न्यायालयाचे आदेश
NEET-UG 2024 च्या हायपरहायड्रोसिसने ग्रस्त असलेल्या उमेदवाराने दाखल केलेल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने आज राष्ट्रीय चाचणी एजन्सीला २३ जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेला उपस्थित राहण्याच्या त्याच्या विनंतीवर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आणि निर्णयाची माहिती देण्याचे निर्देश दिले. तसेच घेतलेला निर्णय याचिकाकर्ते-उमेदवारास आज दुपारी ४ वाजेपर्यंत कळविण्यात यावेत असे निर्देशही यावेळी दिले. न्यायमूर्ती …
Read More »आदित्य ठाकरे यांची मागणी, CET परिक्षा घोटाळयाची चौकशी करा परिक्षा पेपर मध्ये ५४ चुका विध्यार्थ्यांची उत्तर पत्रिका, मार्क जाहीर करा
सध्या देशात एनईईटी परिक्षेच्या पेपर लीक आणि मिळालेल्या मार्किंग वरून संबध देशभरात गदारोळ सुरु आहे. त्यातच या परिक्षेवरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून जवळपास १५ हून अधिक विद्यार्थ्यांनी एनटीए परिक्षा पध्दतीविरोधात न्यायालयात दादही मागण्यात आली आहे. त्यातच आता नीट परिक्षेतही अशाच पध्दतीचा गोंधळ सुरु झाल्याने सीईटी परिक्षेत ५४ चुका असून …
Read More »काश्मीरमध्ये लवकरच उभारणार महाराष्ट्र सदन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती
महाराष्ट्र शासनाच्या वतीने काश्मीरमध्ये आता लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी विभागाच्या वतीने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. या संदर्भात मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, …
Read More »अरविंद केजरीवाल यांच्या जामीन आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाची स्थगिती ट्रायल कोर्टाचा आदेश लिखित स्वरूपात येण्याआधीच ईडी उच्च न्यायालयात
काल रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना साऊथ अव्हे्न्यु न्यायालयाने जामिन मंजूर करत हा जामीन ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर नसून सर्वसाधारण गुन्हेगारांना देण्यात येणाऱ्या जामीनच्या अधिकारात हा जामीन मंजूर करण्यात येत असल्याचा निकाल दिला. त्यास २४ तास होण्यापूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयाने २१ जून रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर …
Read More »मतदानाच्या दिवशी मतदारांना विशेष नैमित्तिक रजा जाहीर विधान परिषदेची मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२४
लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५-ब नुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा देण्याची तरतूद आहे. विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाकरिता मर्यादित स्वरुपात मतदार असल्याने, त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या २३ जून २०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये मतदार असलेल्या …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, शेतकऱ्यांची लूट आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उद्धवस्त… ईव्हीएमवर भाजपा उमेदवारांनाही विश्वास नाही पण भाजपा सरकार व निवडणूक आयोगाची अडेलतट्टूची भूमिका
केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने जनतेला वा-यावर सोडून सत्ताधारी मजा मारत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे, महागाई, बेरोजगारीने लोकांना जगणे कठिण झाले आहे. सरकारने बियाणे आणि खतांचा काळाबाजार करून शेतक-यांची लूट सुरु आहे. NEET चे पेपर फोडून विद्यार्थ्यांचे भविष्य उद्धवस्त करणा-या भ्रष्टाचारी महायुती सरकारविरोधात काँग्रेसने आज राज्यभरात …
Read More »अखेर अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर सुट्टीकालीन न्यायालयाचा निर्णय
दिल्लीतील एका न्यायालयाने गुरुवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आता रद्द केलेल्या दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला. आज आधी राखून ठेवल्यानंतर राऊस अव्हेन्यू न्यायालयाचे सुट्टीकालीन न्यायाधीश बिंदू यांनी हा आदेश दिला. हा आदेश दिल्यानंतर ईडीने न्यायालयाला कायदेशीर उपायांसाठी ४८ तासांचा अवधी देण्याची विनंती केली. मात्र, न्यायाधीशांनी आदेशाला …
Read More »नाना पटोले यांची मागणी, भर पावसात पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची राहण्याची सोय करा MPSC ने उपजिल्हाधिकारी, तहसीलदार पदांसह सर्व रिक्त पदांची जाहिरात काढून पद भरती करावी
पोलीस विभागातील १७ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु असून यासाठी तब्बल १७ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात होत असलेल्या या पोलीस भरतीसाठी आलेल्या मुला-मुलींच्या राहण्याची काहीही सोय नाही, त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. भरपावसात पोलीस भरती सुरु असून या भरतीसाठी आलेल्या मुलांना पावसात रस्त्याच्या कडेला, उड्डाण पुलाखाली …
Read More »
Marathi e-Batmya