मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र देखील कुठेही मागे नव्हता आणि नाही हे ठामपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करून, या लढ्यात कुठलेही राजकारण आणू नये म्हणून सांगावे अशी आग्रही मागणी केली. राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही …
Read More »जयंत पाटील फडणवीसांना म्हणाले, महाराष्ट्राचे नेते अन् महाराष्ट्राबरोबरच भांडताय ... अहो केंद्राबरोबर भांडू नका किमान मागणी करण्यासाठी तरी सामील व्हा
मुंबई: प्रतिनिधी राज्याला लस जास्त कशी मिळेल असा प्रयत्न करा… तुम्ही महाराष्ट्रातील नेते आणि महाराष्ट्राबरोबरच भांडताय… अहो केंद्राबरोबर भांडू नका किमान मागणी करण्यासाठी तरी सामील व्हा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. लस उपलब्ध नाही म्हणून लसीकरण वेगवेगळ्या ठिकाणी …
Read More »फडणवीसांचा पलटवार, लोकांचे लक्ष हटविण्यासाठी लसीकरणावर राजकारण गैरकारभार आणि न्यायालयीन प्रकरणात वाभाडे
मुंबई: प्रतिनिधी विविध प्रकरणांमध्ये महाविकास आघाडी सरकारची होत असलेली नाचक्की आणि स्वत:चा गैरकारभार या दोन्हींपासून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच कोरोना लसीकरणावर नाहक राजकारण केले जात असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यातील कोरोना आणि लसीकरण हे महत्त्वाचे प्रश्न आहेतच. परंतू आज व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाहीत, रेमडेसिवीर उपलब्ध नाही, ऑक्सिजन उपलब्ध …
Read More »केंद्रीय आरोग्य मंत्री व भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी ! काँग्रेसचे 'कोरोनामुक्त महाराष्ट्र' अभियान; २४×७ हेल्पलाईन व जनजागृती मोहिम, रक्तदान शिबिरे- नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी देशात सध्या कोरोनाने थैमान घातलेले असताना कालपर्यंत गायब असलेले देशाच्या इतिहासातील सर्वात अकार्यक्षम केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी अतीसक्रिय होत अत्यंत हीन पातळीवर जाऊन असंवेदनशील आणि अशोभनीय भाषेचा वापर करत महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी माणसांचा अपमान केला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे, …
Read More »गुजरातला एक कोटी तर महाराष्ट्राला अवघे ७ लाख ५० हजार लसीचे डोस आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली केंद्राची पोलखोल
मुंबई: प्रतिनिधी कोरोना लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रेसर राज्य आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दर आठवड्याला ४० लाख डोसेस देण्याची मागणी राज्याने केंद्र शासनाला केली. मात्र त्याला प्रतिसाद देताना केंद्राकडून आज साडेसात लाख डोस पाठविण्यात आले. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त असताना आणि देशातील एकूण रुग्णांपैकी ५५ …
Read More »वाझेंच्या आरोप प्रकरणी मोक्का नुसार कारवाई करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, निलंबित पोलीस अधिकारी वाझे यांनी केलेल्या आरोपातून राज्यकर्तेच संघटीत गुन्हेगारीमध्ये गुंतल्याचे दिसत आहे. या प्रकरणी ज्यांचे उल्लेख होत आहेत, त्यांचे राजीनामे पुरेसे नसून संबंधितांविरुद्ध मोक्का अन्वये गुन्हे दाखल करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार …
Read More »वाझेेंचे आरोप : अनिल परब म्हणाले, मी कोणत्याही चौकशीसाठी तयार निलंबित पोलिस अधिकारी वाझेच्या पत्रात अनिल देशमुख आणि अनिल परब यांचे नाव
मुंबई: प्रतिनिधी १०० कोटी रूपयांची खंडणी वसूल करण्याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच दिल्याचे उदाहरण ताजे असतानाच निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे एनआयए कोर्टात सादर केलेले पत्र व्हायरल झाले. या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबर अनिल परब यांनीही ५० कोटी …
Read More »फडणवीसांसह व्यापारी, व्यावसायिकांना मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले हे उत्तर शासन व्यापारी, व्यावसायिकांच्या विरोधात नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत हे तर अघोषित लॉकडाऊन लागू केल्याचा आरोप केला. तर अनेक छोट्या व्यापारी आणि व्यावसायिकांनी सरकारच्या या निर्बंधाविरोधात काही ठिकाणी आंदोलने केली. या साऱ्या टीका, आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, …
Read More »अघोषित लॉकडाऊनबाबत चर्चा करून पुन्हा नव्याने निर्णय घ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे छोटे व्यवसायिक आणि जनमानसात तीव्र नाराजी असून, या सर्व घटकांशी पुन्हा नव्याने चर्चा करून नव्याने अधिसूचना जारी करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात …
Read More »गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला राजीनामा उच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्वत:हून घेतला निर्णय
मुंबई: प्रतिनिधी माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्याने गृहमंत्री पदी राहणे उचित होत नाही. त्यामुळे मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपुर्द केला. तसेच त्यानंतर ते नवी दिल्लीला गेले. राज्यात माजी पोलिस आयुक्त …
Read More »
Marathi e-Batmya