मुंबईः प्रतिनिधी राज्याचे प्रेरणास्थान आणि श्रध्दास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्याने सर्वस्तरातून भाजपावर टीका सुरु झाली. या टीकेला प्रतित्तुर म्हणून माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोदींना आजके शिवाजी म्हटल्याचे चालत नसेल तर शरद पवार यांना रयतेचा राजा म्हटल्याचे कसे चालते असा सवाल केला. त्यास …
Read More »सरकारच्या हुकुमशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर देवू शरद पवार, यशवंत सिन्हा, प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक नेत्यांचा निर्धार
मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकार हुकुमशाही नीती वापरत आहे. जेएनयु (JNU) मध्ये जे काही झाले ते योग्य नव्हते. त्यामुळे संपुर्ण देशात विरोध होत आहे. सरकारच्या हुकुमशाहीला गांधीजींच्या अहिंसा तत्वाने उत्तर द्यायला हवे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महात्मा गांधी शांती यात्रेला हिरवा कंदील दाखवताना व्यक्त केले. …
Read More »शरद पवारांना राष्ट्रपती पदी नियुक्त करण्याबद्दल सामुहीक निर्णयाची गरज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे मत
मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार ह्यांना राष्ट्रपती पदी नियुक्त करण्याबद्दल देशपातळीवर सामूहिक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर गेल्या १० वर्षात सत्तेपासून लांब राहीलो असून आता माझी दुसरी इनिंग सुरू आहे. …
Read More »“सिल्वर ओक”च्या मान्यतेने “मातोश्री” कडून होणार प्रशासकीय बदल्या वित्त सचिवासह अनेकांचे विभाग बदलणार
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळचा विस्तार झाल्याने आता राज्य सरकारकडून प्रशासकिय अर्थात सचिवांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. या बदल्यांवरही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा प्रभाव राहणार असून या बदल्या लवकरच होणार असल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मागील सरकारच्या काळातील ब्लु आईज्ड म्हणून ओळखल्या …
Read More »नवाब मलिक, धनंजय मुंडेच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय राष्ट्रवादीकडे ? पक्षापासून दूरावलेल्या मुस्लिम आणि मागासवर्गीयांना जोडण्यासाठी प्रयत्न
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील राजकारणात भाजपाच्या जवळ गेलेल्या मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाला पुन्हा आपलेसे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकारणाबरोबरच सामाजिकस्तरावरही वेगळ्या प्रयोगाची रणनीती आखली आहे. या रणनीतीचा भाग म्हणून प्रस्तापित ओबीसी समाजासह अल्पसंख्याक समाजाला पक्षाच्या जवळ आणण्यासाठी नवाब मलिक यांना अल्पसंख्याक मंत्री आणि धनंजय मुंडे यांना सामाजिक …
Read More »पवारांच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री करतायत आंबेडकरी जनतेशी जवळीक अजित पवारांकडून भीमा कोरेगांव, चैत्यभूमी, इंदू मिल स्मारकाला भेटी
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकाराच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ही शपथ घेताच आपल्या पदाचा भार स्विकारताच आंबेडकरी जनतेची अस्मितेच्या ठिकाणांना भेटी देत तेथील विकास कामांचा आढावा घेण्याचे काम सुरु केले. त्यामुळे याबाबत दस्तुरखुद्द शरद पवारांनीच याबाबत वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा आंबेडकरी …
Read More »मंत्रिमंडळ विस्तारात मराठा, बौध्द, मुस्लिम, ओबीसी, जैन आणि महिलांना स्थान महाविकास आघाडीचे सर्वसमावेशक मंत्रिमंडळ
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मराठा समाजाबरोबरच बौध्द, मुस्लिम आणि महिला समाजाला मोठ्या प्रमाणावर समावेश करत सामाजिक स्तरावरील सर्व घटकांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारच्या आज सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मराठा समाजातील प्रत्येकी ८ जणांचा समावेश करण्यात आला. तर …
Read More »उपमुख्यमंत्री पद अजित पवारांपासून लांब? एसीबीचे प्रतिज्ञा पत्रामुळे विस्तारात उपमुख्यमंत्री पद नाही
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीच्या नियोजित मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी एसीबीने दुबार सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रामुळे त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून समावेश होणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाचा नियोजित विस्तार ३० डिसेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर …
Read More »राष्ट्रवादीतून देशमुख, मलिक, मुश्रीफ, आव्हाड यांची नावे निश्चित नव्या चेहऱ्यात निकम, तटकरे यांचा समावेश होण्याची शक्यता
मुंबईः प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल देशमुख, हसन मुश्रीम, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांची नावे निश्चित झाली आहेत. तर नव्या चेहऱ्यांमध्ये तटकरे, निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणूकीत सर्वाधित मदतीचा हात हा पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, …
Read More »भाजपला लागलेली उतरती कळा कोणी रोखू शकणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे भाकित
मुंबईः प्रतिनिधी मागील दिड-दोन वर्षात भाजपाच्या हातून राज्ये हातून जात असून मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आता झारखंड सारखी हाती राहीलेली नाहीत. भाजपाच्या कारभारावर लोकांचा आता विश्वास राहीलेला नसल्याने त्यांची आता उतरती कळा लागली असून ही उतरती कळा कोणी रोखू शकणार नसल्याचे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. …
Read More »
Marathi e-Batmya