राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थात महाराष्ट्रातील जनतेचे दादा यांचे काल विमान बारामती विमानतळावर उतरताना क्रॅश होऊन अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यातील अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहमंत्री …
Read More »“आज माझा मोठा भाऊ हरपला” अजित पवारांच्या निधनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक
विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री शिंदेंची साश्रू नयनांनी श्रद्धांजली ठाणे : “आज माझा मोठा भाऊ हरपल्यासारखी भावना आहे. अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते एक अभ्यासू, वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले व्यक्तिमत्त्व होते,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनावर …
Read More »जम्मू आणि काश्मीरच्या सोनमर्गमध्ये मोठा हिमस्खलन व्हायरल व्हिडिओमध्ये बर्फ पर्यटकांच्या भागाला गिळताना दिसत आहे
या भागातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हिमस्खलनाची प्रचंड शक्ती दिसून येते, ज्यात बर्फ इमारतींमधून वाहत जाऊन आजूबाजूचा परिसर झाकून टाकतो. मंगळवारी रात्री उशिरा जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग या पर्यटन स्थळी मोठा हिमस्खलन झाला, ज्यामुळे सर्वत्र घबराट पसरली, परंतु सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात रात्री १०.१२ च्या …
Read More »महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा विमान अपघातात मृत्यू
पुणे, २८ जानेवारी: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान बुधवारी सकाळी कोसळले. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे लँडिंग करताना हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार मुंबईहून बारामतीला निवडणूक रॅलीसाठी जात होते. या अपघातात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, …
Read More »१५० दिवस ई गर्व्हनन्स कार्यक्रमात कामगार विभाग अव्वल कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी केले अधिकाऱ्यांचे अभिनंदन
राज्य शासनाने १५० दिवसांचा ई गर्व्हनन्स व सेवाकर्मी पुरस्कार कार्यक्रम शासकीय विभाग, संचालक, आयुक्तालय, क्षेत्रीय कार्यालय आदींसाठी जाहीर केला. यामध्ये ३ हजारपेक्षा कमी मंजूर पदसंख्या असलेल्या विभागांच्या प्रकारात २०० गुणांपैकी १८५ गुण मिळवित कामगार विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. विशेष प्रशंसनीय वर्गवारीमध्ये विभागाला स्थान मिळाले आहे. कार्यालयीन मूल्यमापनात १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यकम अंतर्गत राज्यातील ६८ सर्वोत्तम आयुक्त, संचालक प्रकारात कामगार विभागअंतर्गत कार्यरत बाष्पके …
Read More »अखेर भारत आणि युरोपियन युनियनच्या वाणिज्य करारावर शिक्कामोर्तब पंतप्रधान मोदी, उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिया कोस्टा यांनी केल्या करारावर सह्या
युरोपियन युनियनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांनी मंगळवारी भारतासोबतच्या ऐतिहासिक व्यापार कराराचे कौतुक केले आणि त्याला “सर्व करारांची जननी” असे संबोधले. ७७ व्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आलेल्या ईयू प्रमुखांनी सांगितले की, हा करार दोन्ही बाजूंमधील भागीदारीत एक नवीन अध्याय आहे. “पंतप्रधान, प्रतिष्ठित मित्र, आम्ही ते केले, …
Read More »राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश, मराठा कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी प्राप्त अर्ज प्रलंबित राहू नयेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्देश
मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेटिअरच्या संदर्भात सप्टेंबर २०२५ मध्ये जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानंतर मराठवाडा महसूल विभागातील आठही जिल्ह्यांत प्रमाणपत्रांसाठी अर्ज प्राप्त होत असून, हे अर्ज प्रलंबित राहू नयेत यासाठी कार्यवाहीस गती देण्यात यावी, असे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय, १३ मंत्री गैरहजर एकनाथ शिंदे यांच्यासह १३ मंत्र्यांची गैरहजेरी
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १३ मंत्री गैरहजर राहिले. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे पुढील निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील आयटीआयचे आधुनिकीकरण, पीएम – सेतू योजना राबविणार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देयकांसाठी ट्रेड …
Read More »वर्षा गायकवाड यांचे आवाहन, पराभवाने खचून जाऊ नका, मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांबरोबर वर्षा गायकवाड यांची राजीव गांधी भवनमध्ये बैठक
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने व दबावाला बळी न पडता लढा दिला आहे. मुंबईकरांनी काँग्रेसचे २४ नगरसेवक महानगरपालिकेत पाठवले आहेत, हे २४ जण जनतेच्या प्रश्नावर काम करतील पण जे पराभूत झाले त्यांनी खचून जाऊ नये, आपल्या वार्डातील जनतेचे प्रश्न, समस्या यावर आवाज उठवा, काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी आहे, असल्याची ग्वाही मुंबई काँग्रेस अध्यक्ष …
Read More »जयकुमार रावल यांची माहिती, राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्राची मान्यता केंद्राने मंजूरी दिल्याची माहिती
महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीस केंद्र सरकारने मंजुरी दिली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत पणन मंत्री जयकुमार रावल यांची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत हा …
Read More »
Marathi e-Batmya