गिग कामगारांसाठी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची उपाययोजना नव्हती. मात्र महाराष्ट्रात स्वतंत्र कायदा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा संहिता २०२० पारित करून त्याची अंमलबजावणी २१ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू केली आहे. या संहितेत प्रथमच गिग आणि प्लॅटफॉर्म वर्करची स्पष्ट व्याख्या करण्यात आली आहे. या कायद्यानुसार राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन होणार आहे, असे कामगार मंत्री आकाश …
Read More »अमेरिकेच्या नौदलावर इराणचा हल्ला, इराणचा पलटवार इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्याला दिले प्रत्युत्तर
शनिवारी इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर बहरीनच्या जफेअर येथे धुराचे लोट दिसले, जे अमेरिकेच्या पाचव्या फ्लीट नौदल तळाचे ठिकाण आहे. आज सकाळी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने बहरीनमधील सर्व लष्करी कर्मचाऱ्यांना निघण्याची सूचना मंजूर केल्यानंतर काही तासांतच हा प्रत्युत्तर देण्यात …
Read More »अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर हल्ला बोल तेहरान आणि इतर राज्यांवर इराणवर केल्ला हल्लाबोल
अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणवर समन्वित क्षेपणास्त्र हल्ला केला, ज्यामध्ये तेहरान आणि इतर अनेक शहरांमध्ये मोठे स्फोट झाले. यामुळे मध्य पूर्वेला व्यापक संघर्षाकडे ढकलण्याचा धोका निर्माण झाला. ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ ने सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी आणि इराणी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयासह प्रमुख सरकारी आणि लष्करी आस्थापनांना लक्ष्य केले. हल्ल्यानंतर लगेचच, इराणने …
Read More »अरविंद केजरीवाल यांच्यासह २३ जणांची निर्दोष मुक्तता सीबीआयने दाखल केलेल्या लिकर पॉलीसी प्रकरणी दाखल गुन्ह्यातून मुक्तता
दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीबद्दल, एजन्सीच्या कट रचण्याच्या सिद्धांताला उलथवून टाकणाऱ्या आणि त्यांच्या खटल्याच्या पायावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ची शुक्रवारी दिल्लीतील एका न्यायालयाने जोरदार टीका केली. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व २३ आरोपींना निर्दोष सोडण्याच्या आदेशात, …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा विश्वास, काँग्रेस हाच भाजपाला सक्षम पर्याय २०२९ साली देशात काँग्रेसची सत्ता काँग्रेसच्या कोकण विभागातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील उमेदवार व लोकप्रतिनिधींच्या तीन दिवसीय कार्यशाळेचा शानदार शुभारंभ
काँग्रेस पक्ष देशात व राज्यात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. काँग्रेस हाच भाजपला पर्याय आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षाची ताकद आणखी वाढेल, त्यासाठी जोमाने काम करा. २०२९ साली देशात काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या कोकण विभागातील लोकप्रतिनिधींच्या तीन …
Read More »जयंत पाटील यांचा सवाल, कृत्रिम फुलांवर प्रभावीपणे बंदी का घातली जात नाही ? कृत्रिम फुलांवर बंदी असल्याचे अधिक स्पष्ट करण्यासाठी शासनाने स्वतंत्र जीआर काढणार
राज्यभर नैसर्गिक फुलांचे भाव घसरल्याने फुल उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या परिस्थितीमागे कृत्रिम फुलांचा वाढता वापर हे प्रमुख कारण आहे. याच संदर्भात पावसाळी अधिवेशनात कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मंत्री महोदयांनी कृत्रिम फुलांवर बंदी असल्याचे सांगितले मात्र त्या बंदीची प्रभावी अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न राष्ट्रवादी …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचे राहुल गांधी यांना आवाहन, केवळ पाठिंबा नको, आंदोलनात सहभागी व्हा प्रकाश आंबेडकर यांचे राहुल गांधी यांना पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एपस्टीन फाईलमध्ये आलेले नाव, अमेरिकेसोबत केलेला व्यापार करार ज्यामुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘मुद्रा मोदी ते मुजरा मोदी’ आंदोलन करण्यात येणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून याविरोधात …
Read More »प्रताप सरनाईकचे आदेश, अवैध प्रवासी वाहतूक रोखा.. १ मार्च पासून राज्यभर प्रभावी मोहीम राबवणार..
राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कायदेशीर वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसत आहे. परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, विमा किंवा नियमानुसार परवानगी नसताना प्रवासी ने-आण करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत असून प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत. अशा अवैध प्रवासी वाहतूकीवर निर्बंध आणावेत त्यासाठी १ मार्चपासून राज्यभर …
Read More »मराठी भाषा दिनीच मराठी शाळा बंद पडण्याच्या स्थितीवर विधानसभेत चर्चा ७२,००० शिक्षक पदे केली कमी
राज्यात मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असताना, महाराष्ट्रातील हजारो मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. शुक्रवारी, मराठी भाषा दिनी विधानसभेत सदस्यांनी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि सरकारकडून उत्तरे मागितली. शहरीकरणाचा परिणाम राज्यात वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. …
Read More »गणेश नाईक यांचे आश्वासन, मानव–वन्यजीव संघर्ष दूर करण्यासाठी पर्यायी उपाययोजना राबवू विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिले आश्वासन
मानव–वन्यजीव संघर्ष दूर करण्याबरोबरच पर्यायी शेती व पुनर्वसनासह दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याचा शासनाचा मानस असल्याचे प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत केले. नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्पाबाबत विधानपरिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गणेश नाईक म्हणाले की, नवेगाव – नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे बफर क्षेत्र वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव शासनाच्या …
Read More »
Marathi e-Batmya