राज्याच्या कला व सांस्कृतिक क्षेत्रात वावरणाऱ्या अनेकांकडून एखाद्या राजकिय नेत्यांबद्दल व्यक्तीश टीका केल्याचे फारसे ऐकिवात नाही. मात्र त्या राजकीय नेत्यांच्या वैचारीकतेशी काही मतभेद असतील त्यास वैचारीक पध्दतीने टीका-टीपण्णी करत व्यक्त करण्यात येते. या अनुषंगाने राज्यात यापूर्वी वैचारीक मतभेदाचे वाद अनेकदा राज्यालाही पाह्यला मिळाले. मात्र एखाद्या राजकिय नेत्याच्या आजारपणावरून वैयक्तीक टीका …
Read More »वातावरणीय बदलांवर सर्व घटकांनी एकत्रित उपाययोजना करणे आवश्यक पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन
वातावरणीय बदलांवरील उपाययोजना करण्यासाठी उद्यावर विसंबून न राहता आजच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यासाठी प्रत्येक घटकाने वेगळा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादित केले. ‘क्लायमेट चेंज 2.0 – मोबिलायझिंग फंड फॉर कोस्टल सिटीज’ या विषयावरील …
Read More »औरंगजेबाच्या कबर दर्शनावरून संजय राऊत म्हणाले, तर तुम्हालाही त्याच कबरीत… त्यांची कबर मराठ्यांनी बांधली
नुकतेच एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी खुलताबाद येथे खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांच्या उपस्थितीत औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला असून एमआयएम नेत्यांवर टीकेची झोड सुरु आहे. त्यातच शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एमआयएम नेत्यांना हे तुम्ही …
Read More »आमदार रवि राणांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर पुन्हा निशाणा, औरंगजेबाच्या कबरवर… अकबरूद्दीन औवेसीच्या कबर दर्शनानंतर साधला निशाणा
मनसेने मस्जिदींवरील भोंग्यावरून घेतलेल्या आक्रमक भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून एमआयएमचे नेते अकबरूद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादेत येवून खुलताबाद येथील औरंगाबाजेब याच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यानंतर झालेल्या सभेत त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर त्यांचे नाव न घेता टीकाही केली. यापार्श्वभूमीवर अमरावतीचे आमदार रवि राणा यांनी मुख्यंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, हनुमान चालिसा …
Read More »शरद पवार म्हणाले, पाकिस्तानमध्ये आपले बांधव राहतात पाकिस्तानातील सामान्य नागरिक भारताचे शत्रु नाहीत
मागील काही वर्षात पाकिस्तानचा बागुलबुवा करून देशातील काही राजकिय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर राजकारण करत निवडणूका जिंकल्या. तसेच देशातील मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानचा मुद्दाही उपस्थित करण्यात येतो. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठे विधान केले असून पाकिस्तानातील सामान्य नागरिक भारताचे शत्रु नसल्याचे वक्तव्य करत तेथे आपले बांधव राहतात. …
Read More »काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, बदल गरजेचे; कामाची पध्दतही बदलली पाहिजे नवसंकल्प चिंतन शिबिरात मार्गदर्शन करताना केली सूचना
काही महिन्यांपूर्वी देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर आणि प्रसिध्द रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा पक्ष प्रवेश होता होता राहिल्यानंतर काँग्रेसच्या नवसंकल्प चिंतन शिबिरात मार्गदर्शन करताना काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सूचना करत कान पिचक्या दिल्या. यावेळी सोनिया गांधींनी पक्षात बदल गरजेचे असून …
Read More »अखेर मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या सुरक्षेत राज्य सरकारने केली वाढ आता एक ठाणे अंमलदार आणि पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती वाढविली
काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना धमकी देणारे पत्र मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या कार्यालयात आले. त्यानंतर नांदगावकर यांनी यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेत राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली. त्यातच काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनीही राज ठाकरे यांना अयोध्येत …
Read More »आरोग्य मंत्री टोपेंचे कोरोनाच्या चवथ्या लाटेबाबत महत्वपूर्ण विधान, म्हणाले… फारसं भीतीदायक किंवा गंभीर नाहीये
मागील दोन वर्षाहून अधिक काळ कोरोनाने संपूर्ण जगभरातच थैमान घातले. मात्र कोरोनामुळे वाढत्या लसीकरणामुळे कोरोनाला रोखण्यात चांगल्यापैकी यश आहे. तसेच अनेक देशांना कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यशही आले. महाराष्ट्रासह देशातही कोरोनावर चांगल्यापैकी नियंत्रण मिळविण्यात यश आलेले असले तरी महाराष्ट्रासह देशातील अन्य काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत धीम्यागतीने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे …
Read More »शरद पवारांनी ऐकवलेली ‘पाथरवट’ कविता वाचली का? वाचण्यासाठी क्लिक करा विद्रोही कविता म्हणून त्याकाळी गाजलेली जवाहर राठोड यांची कविता खास वाचकांसाठी
मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशभरात धर्माच्या नावावरील राजकारणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रसिध्द कवी जवाहर राठोड यांची ‘पाथरवट’ ही कविता वाचून दाखवित धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना अप्रत्यक्ष चपराक लगावली. त्यातच हा कवितेवरून भाजपाकडून शरद पवारांचा तो व्हिडिओ शेअर करत …
Read More »पवारसाहेब, ऊस गाळपाचे नियोजन करा, मग कविता वाचनाचे कार्यक्रम खुशाल करा भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे यांचा घणाघात
सलग दहा वर्षे देशाचे कृषीमंत्रीपद आणि अनेक वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवूनही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेतकरी कल्याणाच्या केवळ गप्पा मारल्या. त्यांनी त्यावेळीच शेतकऱ्यातला देव शोधला असता तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे माजी कृषीमंत्री डॉ. अनिल …
Read More »
Marathi e-Batmya