भोंग्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने २००५ साली आदेश काढल्याने हा आदेश केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात लागू झाल्यास वेगवेगळ्या राज्यांमधील वेगवेगळी भूमिका संपुष्टात येईल असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगत राज्य सरकार यासंदर्भात काहीही निर्णय घेणार नसून सध्या ज्या शासन आदेशानुसार भोंगे वापरले जातात ते कायम राहणार आहे असल्याचेही स्पष्ट केले. मशिदींवरील …
Read More »फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर तर मुख्यमंत्र्यांना आव्हान िंमत असेल तर माझ्यावर एफआयआर करा
हनुमान चालिसावरून सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीने राजकिय वातावरण चांगलेच तापले असून राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकिय नाट्यावरून भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांनी लक्ष्य केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देत म्हणाले की, जेव्हा गोष्टी जुन्या होतात, तेव्हा लोक विसरतात आणि सोयीच्या गोष्टी लक्षात ठेवतात. कोणी …
Read More »राणा दांम्पत्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, धार्मिक कार्यक्रम करायचा तर घरी करा मुख्यमंत्री म्हणजे एक संस्था
मागील दोन दिवासांहून अधिक काळ मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणायचे आहे म्हणून राणा दांम्पत्यांच्या राजकिय कृत्यांवर आणि त्यानंतर मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, तुम्हाला जर धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या घरी करू शकता. पण माझ्या दारात येऊन करतो म्हटल्यावर माझ्याबद्दल आस्था असणाऱ्यांमध्ये अस्वस्था निर्माण …
Read More »शरद पवार म्हणाले, येणार म्हणून घोषणा केली पण आले नाहीत म्हणून अस्वस्थ माझेही सरकार बरखास्त केले होते पण मी किक्रेट सामन्याचा आनंद लुटला
राज्यात सध्या हनुमान चालिसावरुन राजकारण चांगलेच तापलेले असताना राणा दांम्पत्यांनी केलेल्या राजकिय नाट्यानंतर भाजपाच्या नेत्याकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपासह, राणा दांम्पत्यांवर चांगलाच निशाणा साधला. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सत्ता गेल्यानतंर लोक अस्वस्थ होतात. सगळे काय …
Read More »कन्हैयाकुमार म्हणाले, पंतप्रधान मोदी भाषणातून बकवास करतायत कुणाल राऊत यांच्या पदग्रहण समारंभात काँग्रेस नेत्यांची मोदी सरकारवर चौफेर टीका
दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ वर्षांत १६ कोटी बेरोजगार युवकांची फसवणूक केली असल्याचा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केला. २ कोटी युवकांना रोजगार तर सोडा त्यापेक्षा अधिक युवकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यासाठी तुम्ही जबाबदार नाही का? असा सवाल त्यांनी मोदी …
Read More »पुरस्कार स्विकारल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, लता मंगेशकर माझी मोठी बहीण बोलताना झाले भावूक
साधारणत: चार दशकांपूर्वी मराठी संगीतकार सुधीर फडके यांनी माझी आणि लता मंगेशकर यांची पहिल्यांदा ओळख करून दिली. मात्र त्यानंतर त्यांच्या आणि माझ्यात जो स्नेह तयार झाला त्यामुळे त्या माझ्या मोठ्या बहिण्यासारख्या राहिल्या. त्यांच्याकडून मला बहिणीचे प्रेम मिळाले. त्या जशा सर्वांसाठी स्वरसम्राज्ञी होत्या तसे आज त्यांच्या नावाने दिलेला पहिला पुरस्कार हा …
Read More »माजी मुख्यमंत्री चव्हाणांचा आरोप, देशातील “त्या” घटनांना पंतप्रधानांची संमती वाढत्या द्वेष आणि तेढ निर्माण घटनांवरून साधला पंतप्रधानांवर निशाणा
देशातील धार्मिक तेढ आणि द्वेषाच्या वातावरणावरून भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून या घटनांचा निषेध नोंदविला जात नाही. त्यावरून या सर्व घटनांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक समंती असल्याचा आरोप काँग्रेस नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींवर केला. भाजपाच्यावतीने जाणूनबूजन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम सुरू आहे. संयम किती …
Read More »“तुझी हिंम्मत कशी झाली?” राणा दांम्पत्यांना सवाल करणाऱ्या आजींची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट मुंबईतल्या घरी जावून घेतली सपत्नीक भेट
“तुझी हिंम्मत कशी झाली?”, “झुकेगा नहीं साला” असे म्हणत राणा दांम्पत्याला इशारा देणाऱ्या मुंबईतील ९२ वर्षीय आजीबाईंच्या भेटीसाठी पंतप्रधान दौऱ्याला गैरहजर रहात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सहकुटुंब त्या आजींच्या घरी जात त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागा शिंदे या आजींची परळमधील दाभोळकर वाडीत त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. तसेच तुम्हीच आमच्या …
Read More »“हनुमान चालिसा”ने घड़विली राणा दांम्पत्यांना ६ मे पर्यंत कोठडी सरकारी वकील अॅड. प्रदिप घरत यांची माहिती
अजाण भोंग्यावरून महाविकास आघाडी सरकारने स्विकारलेल्या धोरणाचा विरोध म्हणून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती व आमदार रवि राणा यांनी हिंदूत्वाचे महत्व पटवून देण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री समोर जावून हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे आव्हान शिवसेनेला दिले. मात्र हनुमान चालिसा म्हणण्यासाठी मुंबईत आलेल्या …
Read More »सर्वांचा डिएनए एक आहे तर मागे राहिलेल्या लोकांच्या आरक्षणाला का विरोध कागलमध्ये पुन्हा एकदा मोठी सभा झालीय त्यामुळे राष्ट्रवादी मोठा पक्ष होईल याबद्दल शंका नाही - जयंत पाटील
पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहे. जनतेचे प्रश्न आहेतच. परंतु पवारसाहेबांच्या कृतीशील विचारांवर काम करतोय त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तीन लाखापेक्षा जास्त कार्यकर्त्यांशी भेटण्याचा प्रयत्न केला. सर्व कार्यकर्त्यांना जोडणारा एकच धागा आहे तो म्हणजे पवारसाहेब आहेत. आज परिवार संवाद यात्रा संपली. कागलमध्ये सभा झालीय त्या त्यावेळी पक्षाचा मोठा …
Read More »
Marathi e-Batmya