Editor

संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीवर कारभार चालविण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही मंत्रालयात दशसूत्रीचे अनावरण

मुंबई : प्रतिनिधी संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री शिकवणीनुसार महाविकास आघाडीचे सरकार काम करेल, हा विश्वास दर्शविणाऱ्या फलकाचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ केले. संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीनुसार आपले सरकार काम करेल आणि या दशसूत्रीचा फलक मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथील अधिवेशनात केली होती. त्यानुसार या मार्बल …

Read More »

ऑफलाईन शिष्यवृत्ती गैरव्यवहारप्रकरणी कारवाई करणार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहीती

मुंबई : विशेष प्रतिनिधी सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषद सदस्य विनायक मेटे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती वाटपात गैरव्यवहार केल्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. तसेच सामाजिक न्याय विभागातील शिष्यवृत्ती …

Read More »

मुनगंटीवार म्हणाले, आमच्या चुकीचा एवढा मोठा फायदा घेवू नका काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला इशारा

मुंबईः विशेष प्रतिनिधी १९६० नंतर सर्वाधिक तूटीचा अर्थसंकल्प मांडून या सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. आमच्या सरकारने विकासाचे राजकारण केले. मात्र हे सरकार स्थगितीचे राजकारण करत आहे. त्यावेळी आमच्याकडून झालेल्या चुकीचा इतका मोठा फायदा घेवू नका. कदाचित उद्या तुमच्यातलाच एखादा ज्योतिरादित्य सिंदीया आमच्या सोबत येईल आणि आमचे सरकार पुन्हा …

Read More »

अर्थसंकल्प प्रादेशिक असमतोलाचा विरोधी पक्षनेते फडणवीस यांची अर्थसंकल्पावर टीका

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याच्या अर्थसंकल्पावर आज विरोधी पक्षांच्या सदस्यांनी चर्चेला नियम २९३ अन्वये सुरवात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला राज्याचा अर्थसंकल्प हा एकांगी तसेच प्रादेशिक असमतोल अर्थसंकल्प आहे. हा संयुक्त महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे का असा प्रश्न उपस्थित करतानाच या संयुक्त महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, …

Read More »

हवेली-वाघोलीची स्वतंत्र महानगरपालिका होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

मुंबईः विशेष प्रतिनिधी पुणे महानगरातील वाघोली गाव शहरालगत असल्याने वेगाने नागरीकरण होत आहे. त्यामुळे त्याचा समावेश पुणे महानगरपालिकेत करण्याऐवजी वाघोली-हवेली तालुक्याची मिळून स्वतंत्र महापालिका करण्याचा विचार असून याबाबत बैठक घेवून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले. हवेली तालुक्यातील वाघोली येथे सातत्याने वाहतूक कोंडी, अपुरा …

Read More »

सरकार पडण्यावर शरद पवार म्हणाले, शिमगा संपला ना आता? राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा भाजपाला टोला

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडव्या आधी पडणार असल्याचे भाकित भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या वक्तव्याला २४ तास ही उलटत नाही, तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतित्तुर देत म्हणाले की, शिमगा संपला ना? माझ्या माहितीप्रमाणे कालच झाल्याचा उपरोधिक टोला भाजपा नेत्यांना लगावत राज्यातील सरकार पाच वर्षाचा कार्यकाल …

Read More »

चाईल्ड पॉर्नग्राफीतील गुन्ह्यात महाराष्ट्र देशात प्रथम १२५ गुन्हे दाखल केल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात बाल लैगिंक अत्याचार कायद्याखाली आणि चाईल्ड पॉर्नग्राफी प्रकरणी आतापर्यंत १२५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ४० जणांना अटक करण्यात आलेली असून याप्रकरणी देशात सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत अॅड.आशिष शेलार, पराग अळवणी, प्रशांत ठाकूर, अमित साटम यांच्यासह अन्य …

Read More »

अजित पवारांच्या मनात आजही फडणवीसच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली माफी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर त्यावरील चर्चा सुरु करण्यासंदर्भात आज दुपारी विधानसभेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होती. त्यावेळी अजित पवार यांनी अनावधाने फडणवीस यांचा उल्लेख विरोधी पक्षनेते असा करण्याऐवजी मुख्यमंत्री असा केला. मात्र लगेच आपली चूक …

Read More »

राज ठाकरेंना पडला प्रश्न सततच्या पराभवातून आलेली उद्विग्नता पडली बाहेर

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात स्पष्ट वक्ता, अचूक टायमिंग साधणारा नेता म्हणून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ओळख आहे. मात्र गेल्या ९ वर्षापासून राज ठाकरे अर्थात मनसे पक्षाला विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकांमध्ये सपाटून मार खावा लागत आहे. त्यामुळे या पराभवाबद्दलची उद्विग्नता पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी व्यक्त करत मतदानाच्यावेळी लोक जातात …

Read More »

ब्लॅकमेलिंगसाठी आरटीआयचा वापर नको स्थापन करतानाच मनसे प्रमुख राज ठाकरेंची तंबी

नवी मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना मनसेकडून १४ व्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून केली. मात्र या स्थापनेच्यावेळीच सरकारच्या निर्णयाची माहीती घेताना ब्लॅकमेलिंगसाठी शॅडो कॅबिनेटमधील सदस्यांनी आरटीआयचा वापर करू नये असा सज्ज़ दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला. नवी मुंबई येथे पक्षाच्या १४ …

Read More »