Editor

एस.ए.तागडे सामाजिक न्यायचे प्रधान सचिव तर डॉ. देशमुख पुणे जिल्हाधिकारी अन्य ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रधान सचिव पदी एस.ए.तागडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर हाफकिन औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकिस संचालक डॉ.राजेश देशमुख यांची पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात आली. सनदी अधिकारी पराग जैन यांची नियुक्ती सचिव …

Read More »

कोरोना: आतापर्यंत मृत्यू २० हजारापार, अडीच महिन्यात १७ हजार मृत्यू ११ हजार १११ नवे बाधित ८८३७ बरे झाले, २८८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जवळपास १८ हजारच्या घरात कोरोनामुळे मृत्यू झाले. यापैकी मे महिन्याअखेर २२०० जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मात्र जून महिन्यात यात ५ हजार ३०० जणांच्या मृत्यूची भर पडत ही संख्या जून अखेर ७ हजार ८५५ वर पोहचली. १ जुलै रोजी  ८०५३ वर …

Read More »

रूग्णालय अधिक्षकांनी हमी दिल्यानंतर डॉक्टर-अधिपरिचारिकांच्या विरोधातील आंदोलन मागे गरोदर महिलेला दाखल न करून घेता त्रास दिल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप

सांगोला: प्रतिनिधी येथील ग्रामीण रूग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला रूग्णालयात दाखल करून घेता त्यांना ताटकळत ठेवून त्यांना मानसिक व शाररिक छळ केल्याच्या निषेधआर्थ  सामाजिक कार्यकर्त्ये बापूसाहेब ठोकळ यांच्यासह सामाजिक संघटनांनी निषेधार्थ १५ ऑगस्ट २०२० स्वातंत्र्यदिनीच धरणे आंदोलन करत उपोषणाचे आंदोलन सुरु केले. त्यामुळे अखेर ग्रामीण रूग्णालयाच्या अधिक्षकांनी रूग्णांवरील उपचारात हेळसांड केली …

Read More »

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणासाठी १७ ऑगस्टला धरणे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्यावतीने करण्यात येणार आंदोलन

गडचिरोली: प्रतिनिधी नोकरीतील पदोन्नतीसाठी राज्यभरात १७ ऑगस्ट २०२० रोज सोमवारला दुपारी २.३० वाजता घरच्या घरून धरणे आंदोलन करण्यात येणार असून गडचिरोलीसह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयत संघटनेच्यावतीने केवळ तीन किंवा चार जण निवेदन देणार असल्याची माहिती संघटनेच्यावतीने देण्यात आली. महाराष्ट्रातील जवळपास ४० हजार मागासवर्गीय कर्मचारी ३ वर्षापासून पदोन्नतीसाठी वंचित आहेत. न्यायालयाच्या निर्णयाला …

Read More »

बिहार समर्थक महाराष्ट्र भाजप नेत्यांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या पदकांमध्ये बिहार पोलिसांना यावर्षी एकही पदक मिळालेली नाही. त्याचवेळी महाराष्ट्र पोलिसांना तब्बल ५८ पदकं मिळाल्याने बिहार पोलिसांचे गुणगान गाणाऱ्या व महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या बिहार समर्थक राज्यातील भाजपा नेत्यांना प्रचंड दुःख झाले असेल. हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही श्रीरामचरणी प्रार्थना, अशी खोचक …

Read More »

सुप्रिया सुळेंचे आश्वासन, श्रमिक कामगारांच्या वेतन विधेयकासाठी पाठपुरावा करणार श्रमिक घर कामगार संघटनेचे उद्घाटनप्रसंगी सुप्रिया सुळेचे आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी असंघटित कामगारांच्या हितासाठी गठित झालेल्या श्रमिक घर कामगार संघटनेचे उद्घाटन झुमच्या माध्यमातून करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आश्वासन दिले की, कामगारांना किमान वेतनाच्या रखडलेल्या विधेयकासाठी पाठपुरावा करणार आणि कामगार वर्गास न्याय मिळवून देणार. महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी कामगार वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी आग्रही आहे आणि मोठ्या विश्वासानी …

Read More »

खुशखबर: अल्पसंख्याकातील या तरूणांना पोलिस भरतीच्या अनुषंगाने होणार मदत मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण- अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

मुंबई : प्रतिनिधी राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील १४ जिल्ह्यांमधून इच्छूक प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्येही ती लवकरच सुरु केली जाईल. सध्या फक्त निवड प्रक्रिया सुरु असून कोरोनाची परिस्थिती पाहून …

Read More »

कोरोना: ४ लाख रूग्ण बरे मात्र २ ऱ्या दिवशीही १२ हजार रूग्ण तर ३ऱ्या दिवशी ३०० पार मृतक १२ हजार ६१४ नवे बाधित रूग्ण, ६८४४ घरे तर ३२२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील रूग्ण बरे होण्याच्या दरात चांगली प्रगती असली तरी दुसऱ्याबाजूला नव्याने कोरोनाबाधित रूग्णांच्या निदानात घट होताना दिसत नाही. आज सलग २ ऱ्या दिवशी १२ हजाराहू अधिक अर्थात १२ हजार ६१४ नव्या रूग्णांचे निदान झाले. काल हीच संख्या १२६०८ रूग्णांचे निदान झाले होते. तर ४१३ मृतकांची नोंद झाली …

Read More »

काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना आदरांजली चर्चगेट येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केली

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिना निमित्त मुंबई काँग्रेसच्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्यावतीने चर्चगेट येथील अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी या सेलचे अध्यक्ष राजाभाऊ खरात, सचिव जयेश जांगळे यांच्यासह इतर कार्यकर्त्ये उपस्थित होते. Share on: WhatsApp

Read More »

जय जवान, जय किसान, जय कामगार आपल्या राज्याचे ध्येय राहणार शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार , कामगारांचे हित जोपासणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी आरोग्य या विषयाकडे  प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण …

Read More »