मुंबई : गिरिराज सावंत लोकसेवक तथा लोकप्रतिनिधींची आणि प्रशासनातील व्यक्तींकडून संगनमताने सरकारी निधींमध्ये भ्रष्टाचार करण्याचे प्रकार राजरोस करण्यात येण्यात येतात. मात्र आता अशा भ्रष्ट आणि घोटाळ्यातून मालमत्ता कमाविणाऱ्या लोकसेवक अर्थात लोकप्रतिननिधींची मालमत्ताच सरकार जमा करण्यात येणार असून आगामी पावसाळी अधिवेशनात ही या संबधिचे विधेयक विधिमंडळाच्या विधान परिषद आणि विधानसभेत मंजूर …
Read More »रोहित शेट्टीच्या मराठी सिनेमाचं शूटिंग सुरू स्कूल कॅालेज आणि लाईफ
मुंबई : प्रतिनिधी धडाकेबाज अॅक्शनपटांसोबतच हलके-फुलके विनोदी सिनेमे बनविण्यासाठीही प्रसिद्ध असलेला निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीही अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार यांच्या पावलावर पाऊल टाकत मराठीकडे वळला आहे. रोहित एका मराठी सिनेमाची निर्मती करणार असल्याची चर्चा मागील बऱ्याच दिवसांपासून सुरू होती, पण रणवीर सिंहसोबतच्या ‘सिम्बा’मध्ये व्यग्र असल्याने या सिनेमाचा शुभारंभ करण्यात …
Read More »विजय चव्हाण आणि मृणाल कुलकर्णीला व्ही.शांताराम पुरस्कार तर धर्मेद्र आणि राजकुमार हिराणी यांना राज कपूर पुरस्कार जाहीर
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्यावतीने दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद व राजकपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना तर चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द अभिनेते विजय चव्हाण आणि चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिध्द अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना घोषित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री विनोद तावडे यांनी आज येथे या पुरस्काराची घोषणा केली. …
Read More »‘शिकारी’मध्ये मृण्मयीचं सरप्राइज पॅकेज सामान्य आणि उनाड बुध्दीच्या नायिकेची भूमिका
मुंबई : प्रतिनिधी कोणत्याही प्रकारच्या भूमिकेला न्याय देण्याची क्षमता असणाऱ्या मृण्मयीने नेहमीची विविधांगी व्यक्तिरेखा साकारण्याला प्राधान्य दिलं आहे. अभिनयापासून चित्रपट निर्मितीपर्यंतच्या आजवरच्या तिच्या प्रवासावर नजर टाकल्यास सहजपणे याची जाणिव होते. आता पुन्हा एकदा मृण्मयी एका नव्या रूपात प्रेक्षकांना भेटण्यासाठी सज्ज झाली आहे. काहीशा बोल्ड टीझरमुळे अनपेक्षितपणे सर्वाचं लक्ष वेधून घेणाऱ्या …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष : आंबेडकर चळवळीचे भवितव्य ? काल आणि आज
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या चळवळीचा मुख्य हेतु होता तो सर्व प्रकारचा वर्चस्ववाद नष्ट करणे. आंबेडकरी चळवळ म्हणजे वर्चस्ववादा विरुध्द उभारण्यात आलेला लढा. हा वर्चस्ववाद सांस्कृतिक होता, सामाजिक होता, राजकीय होता, शैक्षणिक होता, प्रतिष्ठेचा होता. हा वाद वैदिक धर्माने जोपासला असल्यामुळे वेद म्हणजेच भेद हे प्रमेय अस्तित्वात आले होते …
Read More »डॉ. आंबेडकर जयंती दिन विशेष : स्त्रियांच्या हक्क – अधिकारांसाठी हिंदू कोड बील स्त्रीवाद प्रत्यक्षात उतरविण्यासाठीचा लढा
आज २१ व्या शतकातही मुस्लीम स्त्रीयांना ट्रीपल तलाक साठी लढा द्यावा लागत आहे. त्यांना आपल्या हक्क आणि अधिकारासाठी लढा देण्याचते स्वातंत्र हे कायद्याने प्राप्त झाले आहे. ट्रीपल तलाक कायद्याने रद्द करण्यास मुस्लीम महिलांना यश प्राप्त झाले आहे. आज समाजात ही परिस्थिती असेल तर स्वातंत्र्यापूर्वी महिलांची काय सामाजिक स्थिती असेल याचा …
Read More »डॉ. आंबेडकर जयंती दिन विशेष : दलित-आदीवासींना जोडणारा एक डॉ. आंबेडकरी विचार धागा डॉ. संजय दाभाडे एक समर्पक कार्यकर्ता
समाज परिवर्तनाच्या आणि जाती अताच्या लढाईमध्ये विविध विचारधारा, मतप्रवाह आणि कार्यकर्ते यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. प्रबोधनाची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये अठराव्या शतकापासूनच महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी संघर्षाची बीजे रोवली आणि पुरोगामी भूमिका घेऊन काम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यात मोलाची भर घातली. आंबेडकरी चळवळ असो वा समाजवादी किंवा डावी भूमिका …
Read More »महापालिका आणि पोलिसांच्या विरोधात शेतकऱ्यांचे मंत्रालयाच्या दारात आंदोलन मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर उस्मानाबादच्या शेतकऱ्यांचे भाजी फेको आंदोलन
मुंबई : प्रतिनिधी शेतीमालाला चांगली बाजार पेठ मिळावी आणि किंमत मिळावी या उद्देशाने उस्मानाबादहून मुंबईत येवून भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि मुंबई पोलिसांनी अटकाव केला. त्यामुळे या संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर टेम्पोतून भाजी आणून भाजी फेको आंदोलन केले. यामुळे मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. सदर शेतकरी …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसचा आता कोकणात हल्लाबोल आंबा, काजू शेतकऱी आणि मच्छिमारांच्या प्रश्नावर आंदोलन छेडणार
मुंबई : प्रतिनिधी विदर्भ, मराठवाडा, उत्तरमहाराष्ट्र याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाकर्त्या सरकारवर हल्लाबोल केला त्यानंतर चौथा टप्पा २ ते १२ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रात झाला. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात जसा प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रात मिळाला. कोल्हापूरपासून सुरु झालेल्या हल्लाबोल आंदोलनातील शेवटची सभा पुण्याच्या वडगांवशेरी-खराडी येथे झाली. आता पुढील …
Read More »मुंबईतील फायर ऑडिट झालेल्या इमारतीची माहिती देण्यास अग्निशमन दलाची टाळाटाळ माहिती अधिकार कायद्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रयत्न
मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील इमारतींना आगी लागण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून मुंबई अग्निशमन दलातर्फे फायर ऑडिटकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळेच आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईतील फायर ऑडिट झालेल्या इमारतीची माहिती मागितली असता सरळ आणि स्पष्ट माहिती देण्यास अग्निशमन दलाने टाळाटाळ केली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई अग्निशमन …
Read More »
Marathi e-Batmya