मुंबई : प्रतिनिधी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल गुरूवारी लागणार असून यात नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची पर्यायाने नारायण राणे यांच्या राजकीय नेतृत्त्वाची कसोटी लागणार आहे. काँग्रेस सोडल्यानंतर नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामीलही केला. राज्याच्या राजकारणात राहण्याची शक्यता मावळल्यानंतर …
Read More »‘कॉपी’ने होणार संस्कृती कलादर्पण चित्रपट महोत्सवाची सुरूवात १६ एप्रिलपासून होणार सुरुवात
मुंबई : प्रतिनिधी मराठी सिनेसृष्टीला सध्या ‘संस्कृती कलादर्पण’ पुरस्कार सोहळ्याचे वेध लागले आहेत. १८वा संस्कृती कलादर्पण नाट्यमहोत्सव नुकताच मोठ्या थाटात संपन्न झाल्यानंतर १६ एप्रिलपासून १८वा संस्कृती कलादर्पण चित्रपट महोत्सव प्रारंभ होणार आहे. माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहामध्ये पार पडणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात बहुचर्चित ‘कॉपी’ या मराठी सिनेमाने होणार आहे. अर्चना नेवरेकर …
Read More »तूर साठवणुकीसाठी खासगी गोदाम ताब्यात घेणार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी तूर खरेदी गोदामाअभावी अडू नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीतील गोदामासह जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खासगी गोदाम ताब्यात घेण्याचे निर्देश सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आज दिले. यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. तूर खरेदीचा आढावा आज सहकारमंत्र्यांच्या दालनात घेण्यात आला. यावेळी राज्यभरात १९१ खरेदी केंद्रावर ९ एप्रिलपर्यत २१ लक्ष ५० हजार ६४५ क्विंटल तूर …
Read More »चंकीची मुलगी अनान्याची बॅालिवुड एंट्री ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ मध्ये टायगरसोबतच चमकणार
मुंबई : प्रतिनिधी स्टार किड्स म्हणजेच कलाकारांच्या मुलांकडून केवळ सिनेसृष्टीलाच नव्हे, तर सिनेप्रेमींनाही खूप अपेक्षा असतात. त्यामुळेच एखाद्या कलाकाराचा मुलगा किंवा मुलगी ज्या सिनेमातून चंदेरी दुनियेत दाखल होत असतात त्या सिनेमाकडून आपोआपच अपेक्षा वा ढतात. मुलांची तुलना त्यांच्या आई-वडीलांशी होते आणि त्यातून जे स्वत:चा वेगळा ठसा उमटवतात तेच प्रेक्षकांच्या पसंतीस …
Read More »आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्यांच्या पसंतीनुसार होणार सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना दर तीन वर्षांनी त्यांची बदली राज्याच्या कोणत्या भागात कधी आणि केव्हा होईल ? याची सतत टांगती तलवार असायची. मात्र आता द्वितीय श्रेणीतील अधिकाऱ्यांपासून ते चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांपर्यंत बदलीचा कालावधी आल्यास घाबरण्याचे किंवा चिंता करण्याचे कारण राहणार नसून सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना …
Read More »तुमच्या सूचना पाठवा, विद्यार्थ्यांच्या तणावरहीत शैक्षणिक प्रगतीसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण विभागाचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी देशातील विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतरही गोष्टींचे ज्ञान आणि माहिती व्हावी या उद्देशाने सध्याच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहे. हा बदलेला अभ्यासक्रम कसा असावा आणि त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असावा या उद्देशाने केद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) अर्थात राष्ट्रीय …
Read More »टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करणाऱ्या उद्योगांना सरकार प्रोत्साहन देणार उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे फ्रांसच्या शिष्टमंडळाला आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करण्याची भारताची अनेक वर्षांपासून परंपरा आहे. भविष्यात अशा प्रकारचे काम करणाऱ्या कंपन्या राज्यात सक्रिय झाल्यास त्यास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे राज्य सरकारचे धोरण राहील, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी फ्रान्स येथील शिष्टमंडळास दिले. मोठ्या शहरात दिवसेंदिवस स्वयंचलित वाहनांची संख्या वाढत आहे. याचसोबत कालबाह्य झालेल्या …
Read More »परमिटवर नोंदणी न करणाऱ्यांच्या ऑटो रिक्षा जप्त करणार परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अवैध खासगी रिक्षांना परवान्यावर अर्थात परमिटवर नोंदणी करुन वैधता मिळविण्यासाठी ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली. परंतु या कालावधीत अनेक रिक्षा चालकांनी आणि त्यांच्या मालकांनी नोंदणीची प्रक्रिया केली नसल्याचे आढळून येत असल्याने परमिटवर नोंदणी न केलेल्या अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षा जप्त करण्याचे आदेश आरटीओ कार्यालयांना …
Read More »सरकारने कर्जमाफी तर दिली, पण माहीतीच नाही दप्तरी जिल्हानिहाय माहिती शासनाकडे उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात उघड
मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारच्यावतीने करत १४ हजार ३८८ कोटी रूपयांच्या कर्जमाफीचा लाभ ४६ लाख ५२ हजार देण्यात आला. मात्र या कर्जमाफीचा लाभ मिळविणाऱ्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय माहितीच राज्य सरकारकडे नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. त्यामुळे …
Read More »नानाजी देशमुख कृषी संजीवनीच्या पहिल्या टप्प्यात १०११ गावांची निवड कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन
मुंबई : प्रतिनिधी नानाजी देशमुख प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यातील १०११ गावांची निवड करण्यात आली असून १०६ गावांच्या कामांचे प्रत्यक्षात नियोजन करण्यात आले आहे, असे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी येथे सांगितले. या प्रकल्पाच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उदघाटन कृषिमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ …
Read More »
Marathi e-Batmya