मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत शिवसेनेबरोबरील युती कायम रहावी यासाठी भाजपकडून शिवसेनेला चुचकारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र शिवसेनेकडून स्वबळावर निवडणूका लढविण्याचा निर्धार कायम असतानाच यापुढे भविष्यातील कोणत्याही निवडणूकीत युती करणार नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे भाजप आणि शिवसेने दरम्यान युती होणार नसल्याचे यानिमित्ताने …
Read More »ज्येष्ठ साहित्यिक अरूण साधूंच्या कादंबरीतील ‘झिपऱ्या’ लवकरच चित्रपटगृहात झळकणार
मुंबई : प्रतिनिधी मराठी साहित्य इतकं प्रगल्भ आणि विपुल आहे. यामुळे काही दिग्दर्शकांना नेहमी मराठी साहित्य खुणावत असतं. त्यामुळेच अशा साहित्यकृतींवर आधारित सिनेमांची निर्मिती होत असते. विख्यात लेखक, पत्रकार, अरुण साधू हे मराठी वाङ्मय जगतातील एक प्रमुख नांव आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. ‘झिपऱ्या’ ही त्यानी …
Read More »७ लाख शिकाऊ उमेदवारांना उद्योजकांनी संधी द्यावी उद्दिष्टपूर्तीसाठी अधिकाधिक उद्योगांनी पोर्टलवर नोंदणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी राज्यात विविध उद्योगांमध्ये ॲप्रेंटिसशीप अर्थात शिकावू कामगारांचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि ७ लाख शिकावू उमेदवारांना संधी द्यावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांना केल्या आहेत. तसेच ७ लाख शिकावू उमेदवारांना उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक उद्योगांनी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन ही त्यांनी केले. कौशल्य विकास व उद्योजकता …
Read More »यंदाच्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाची धुरा संगीत रंगभूमीच्या अभिनेत्रीकडे किर्ती शिलेदार बनल्या ९८व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा
मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणूकीच्या धामधुमीनंतर निवडून आलेल्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीत आज ९८व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यंदाच्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री किर्ती शिलेदार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जयमाला आणि जयराम शिलेदार यांच्या कन्या असणाऱ्या किर्ती यांनी आपल्या बहारदार आवाज आणि अभिनयाच्या …
Read More »न्या. लोयांच्या निधनावरून राजकारण करणाऱ्या राहुल गांधींनी देशाची माफी मागावी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी न्या. लोया यांच्या निधनावरून राजकीय कारस्थान करण्याचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा डाव सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे उघड झाला असून राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये गुरुवारी केली. रावसाहेब पाटील- दानवे पुढे म्हणाले की, या विषयावरून …
Read More »मुख्यमंत्री खोटारडे…म्हणे महाराष्ट्र हागणदारी मुक्त फडणवीस म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल : खा. अशोक चव्हाण यांचा आरोप
नांदेड : प्रतिनिधी राज्य हागणदारीमुक्त झाले आहे, असा नविन दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून, ग्रामीण भागात जाऊन त्यांनी स्वतः परिस्थिती पाहावी, फडणवीस म्हणजे खोटे बोल पण रेटून बोल असा सणसणीत टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. पोकळ घोषणा करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या …
Read More »न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यू प्रकरणी अर्थमंत्र्यांच्या मेव्हूण्याची नार्को टेस्ट करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी न्यायमुर्ती ब्रिजमोहन लोया यांच्या संशयित मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळण्यात आली. मात्र न्या. लोया यांचे पोस्ट मार्टेम करणारे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मेव्हुणे डॉ.मकरंद व्यवहारे यांची नोर्को टेस्ट करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. बँलार्ड पिअर्स येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात …
Read More »ग्रामीण ढंगाची प्रेमकथा ‘वंटास’ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार
मुंबई : प्रतिनिधी एखाद्या विशिष्ट फॅार्ममधील सिनेमा बॅाक्स ऑफिसवर हिट झाला की त्यानंतर त्याच पठडीतील बरेच सिनेमे पाहायला मिळतात. मराठी सिनेमांच्या बॅाक्स ऑफिसवर सध्या ग्रामीण बाजाच्या सिनेमांचा ट्रेंड सुरू आहे. ‘सैराट’ या सिनेमाने मिळवलेल्या यशानंतर ‘वंटास’ हा आणखी एक ग्रामीण ढंगाच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ग्रामीण चित्रपटांच्या सध्याच्या ट्रेंडमध्ये …
Read More »महाराष्ट्राला १५ पंतप्रधान पुरस्कार ११ वर्षात ८ योजनांच्या क्षेत्रात पुरस्कार मिळाले
नवी दिल्ली : प्रतिनिधी लोकप्रशासनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते, गेल्या ११ वर्षात महाराष्ट्राला ८ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल १५ अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शासकीय योजना प्रभावीपणे राबवून लोकप्रशासनाचे उत्तम उदाहरण स्थापित करणाऱ्या प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्कार दिला जातो. दरवर्षी २१ एप्रिल या …
Read More »‘राजी’साठी अमृताने पुन्हा गिरवले उर्दूचे धडे पाकिस्तानी शाही कुटुंबातील गृहिणीच्या भूमिकेत दिसणार
मुंबई : प्रतिनिधी मराठी सिनेसृष्टीत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अमृता खानविलकरने हिंदी सिनेसृष्टीतही आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. हिंदी सिनेमांमधील लहान-सहान भूमिकांमध्येही तिने रसिकांची दाद मिळवली आहे. सध्या ती धर्मा प्रॉडक्शन निर्मित आणि मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ या आगामी हिंदी सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘राजी’च्या ट्रेलर तसंच …
Read More »
Marathi e-Batmya