भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने १२ मे रोजी टाटा आयपीएल २०२५ पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. जम्मू आणि पठाणकोट या शेजारच्या शहरांमध्ये हवाई हल्ल्याच्या सूचनांमुळे धर्मशाळेतील पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना अर्ध्यावर रद्द करण्यात आला होता. सद्यस्थितीत भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी करार झाला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात स्थगित …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीन वरील नव्या टॅरिफवर ९० दिवसांची स्थगिती ३९ दिवसानंतर अमेरिकेची घोषणा
३९ दिवसांच्या करवाढीनंतर सोमवारी जाहीर झालेल्या अमेरिका-चीन व्यापार युद्धबंदीमुळे जागतिक बाजारपेठा शांत झाल्या आहेत. परंतु अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी सावधगिरी बाळगल्यानंतर वॉशिंग्टनच्या भारतासोबतच्या व्यापार चर्चेवर नवीन लक्ष केंद्रित केले आहे, त्यांना ‘वेळ लागू शकतो’, ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ब्लूमबर्ग पॉडकास्टवर आठवड्याच्या शेवटी केलेल्या लुटनिकच्या टिप्पण्या, अलिकडच्या आठवड्यात …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या संबोधना आधी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, भारत-पाक युद्ध आम्ही थांबवले दोन्ही देशांशी भरपूर व्यापार करणार असल्याचे सांगत दोन्ही देशांना युद्धबंदीसाठी प्रवृत्त केले
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय लष्कराने हल्ला केला. त्यास पाकिस्तानकडूनही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केले. मात्र या दोन्ही देशांच्या दरम्यान सुरु झालेल्या युद्धात अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने मध्यस्थी करत भारत-पाकमध्ये युद्धबंदी केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करण्याच्या काही वेळ आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी …
Read More »पंतप्रधान मोदी यांचा पाकिस्तानला थेट नाव घेत इशारा, टेरर आणि टॉक एकाचवेळी नाही पाकिस्तानने त्यांच्या देशातील अतिरेक्यांची स्थळे उद्वस्त करावीत
पहलगाम येथील बैसरण व्हॅलीतील दहशतवादी हल्ल्याला प्रत्यु्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशवाद्यांचे अड्डे भारताने उद्धवस्त केले. त्यानंतर पाकिस्ताने या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतावरही हल्ले करण्यास सुरुवात झाली. अखेर या युद्धग्रस्त तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या मध्यस्थीने अखेर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करण्यात आली. त्यानंतर आज पहिल्यांदाच देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, सहकार कायद्यात बदल करण्यासाठी समितीची स्थापना सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण या विषयावरील परिसंवाद कार्यक्रम
सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन ‘ प्रकरणे ‘ दाखल करावी लागणार आहेत. सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अधिक समन्वयाने काम करणार राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठकीनंतर दिली माहिती
भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीत राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील सुरक्षेवर आणि सज्जतेवर झालेल्या या बैठकीला …
Read More »शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांचा ८ पीएमवरून खोचक टोला भारत-पाकिस्ताना शस्त्रसंधीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार
मागील महिन्यात पहलगाम येथील बैसरण व्हॅलीत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना प्राणास मुकावे लागले. त्यानंतर या हल्ल्याचा बदला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना विविध पद्धतीने इशारे देत त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची घोषणा केली. त्यानंतर ७ मेला भारतीय लष्कराने पाकिस्तानस्थित ९ दहशतवादी तळांवर हल्ले करत दहशतवादी तळ उद्धवस्त …
Read More »महाराष्ट्र हरिजन सेवक संघ अध्यक्षपदी माजी आमदार मोहन जोशी पाच वर्षासाठी प्रदेशाध्यक्ष पदी केली नियुक्ती
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शंकर कुमार संन्याल यांनी मोहन जोशी यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले. हरिजन सेवक संघाच्या वतीने आदिवासी भागात वसतीगृहे आणि …
Read More »लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर ट्रेडमार्क मागणीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका रिलायन्सने मात्र अर्ज मागे घेतला
‘ऑपरेशन सिंदूर’ या शब्दासाठी अनेक ट्रेडमार्क अर्ज दाखल करण्याला आव्हान देणारी जनहित याचिका (पीआयएल) सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. जी भारताच्या पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या लष्करी कारवाईचे नाव आहे. भारत सरकारने या ऑपरेशनचे नाव सार्वजनिक केल्यानंतर लगेचच, रिलायन्ससह अनेक अर्जदारांनी मनोरंजन, शिक्षण, सांस्कृतिक आणि मीडिया सेवांचा समावेश असलेल्या वर्ग ४१ …
Read More »भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात उसळी बीएसई २९७५ अंकानी तर एनएसई ९१६ अंकानी वाढला
बेंचमार्क शेअर बाजार निर्देशांक मोठ्या प्रमाणात तेजीनंतर बंद झाले, सेन्सेक्सने गेल्या वर्षातील सर्वोत्तम तेजी नोंदवली. भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीमुळे ही तेजी वाढली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला. दिवस अखेर एस अँड पी बीएसई सेन्सेक्स २,९७५.४३ अंकांनी वाढून ८२,४२९.९० वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी ५० ९१६.७० अंकांनी वाढून २४,९२४.७० वर बंद झाला. …
Read More »
Marathi e-Batmya