सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ला दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रातील रिअल इस्टेट डेव्हलपर्स आणि बँकांमधील कथित ‘अपवित्र’ युतीबाबत सात प्राथमिक प्रकरणात चौकशी करण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने एनसीआर प्रदेशात, विशेषतः नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गुरुग्राममध्ये सबव्हेन्शन योजनांअंतर्गत फ्लॅट बुक केलेल्या …
Read More »काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र पहलगाम हल्ल्याप्रकणी संसदेचे अधिवेशन बोलवा
जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित दोन दिवसाचे संसदीय अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, देशाची …
Read More »भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना ३ लाखाचा दंड आणि तीन वर्षाची शिक्षा इंडियन फॉरेनर्स अॅक्ट खाली होणार कारवाई
केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मुदतीत भारत सोडण्यात अयशस्वी ठरलेल्या पाकिस्तानी नागरिकांना अटक, खटला आणि तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा ₹३ लाखांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्राने पाकिस्तानींसाठी ‘भारत सोडा’ नोटीस जारी केली. …
Read More »पॉवर ब्लॅकआऊटः स्पेन आणि पोर्तुगाल मधील देशातील बत्ती गुल सर्व ऑनलाईन व्यवहार ठप्प
२८ एप्रिल रोजी दुपारी स्पेनचा बहुतांश भाग आणि संपूर्ण पोर्तुगालमध्ये प्रचंड काळोख पडला, ज्यामुळे सार्वजनिक वाहतूक ठप्प झाली, दळणवळण विस्कळीत झाले आणि इबेरियन द्वीपकल्पातील लाखो लोक अनिश्चिततेच्या गर्तेत अडकले. पोर्तुगालच्या ग्रिड ऑपरेटर, आरईएनच्या म्हणण्यानुसार, फ्रान्सच्या काही भागांवरही काही काळ परिणाम झाला. पॉवर ग्रिड अंधारात गेल्याने आणि शहराच्या केंद्रांवर काम थांबल्याने, …
Read More »आयआरएफसीच्या नफ्यात घट, शेअर्सलाही कमी मागणी ६० हजार कोटी रूपयांची संसाधने उभारण्यास मान्यता
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात आयआरएफसी IRFC चे शेअर्स आज दुपारच्या सत्रात कमी व्यवहार करत होते, जरी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने त्यांच्या चौथ्या तिमाहीतील उत्पन्नाची नोंद केली. गेल्या तिमाहीत निव्वळ नफा २.१% घसरून १६८२ कोटी रुपये झाला, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १७१७.३ कोटी रुपये होता. दरम्यान, कंपनीच्या संचालक …
Read More »अमेरिकेचे स्कॉट बेसेंट म्हणाले, व्यापार प्रगतीचा भार चीनवर टाकल्याने बाजार धोक्यात चीनने तणाव कमी करण्याची आवश्यकता
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी व्यापार प्रगतीचा भार थेट चीनवर टाकला तेव्हा बाजारपेठ आधीच धोक्यात होती. २८ एप्रिल रोजी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत बेसेंट यांनी स्पष्ट केले: बीजिंगने प्रथम हालचाल करावी. “मला वाटते की चीनने तणाव कमी करणे आवश्यक आहे, कारण ते आपण त्यांना विकतो त्यापेक्षा पाचपट जास्त वस्तू आपल्याला …
Read More »अन्न व नागरी पुरवठा विभागातील विसंगत व कालबाह्य झालेले सर्व जुने आदेश तातडीने रद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
राज्यात धान खरेदी, भरडाई, साठवण व वाहतूक प्रक्रियेत होणारे शासनासह शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या प्रक्रीयेत सुधारणा करुन घ्यावी. आदिवासी शेतकऱ्यांना आपले धान ट्रायबल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (टीडीसी) अथवा व्यापाऱ्यांना विकण्याचे दोन्ही पर्याय खुले करुन देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. तसेच वाहतुकीसह योग्य साठवणुकीअभावी होणारे धानाचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने …
Read More »बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे दोन कोटी कागदपत्रे ऑनलाईन मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माहितीपत्रिकेचे अनावरण
बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) विविध आदेश, ना हरकत प्रमाणपत्रे आदी सुमारे २ कोटी ३२ लाख कागदपत्रे स्कॅनिंग करून डिजिटल स्वरूपात ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत. यासंबंधी माहिती देणाऱ्या माहिती पत्रिकेचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. प्राधिकरणाची विविध कागदपत्रे एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याने ‘एसआरए’ने केलेल्या या कामाबद्दल …
Read More »सुप्रिया सुळे यांची मागणी, दहशतवादी हल्ल्यातील कुटुंबियांना शौर्य पुरस्कार द्या कुटुंबातील एकाला शासकिय नोकरी द्या
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील सहा जणांच्या कुटुंबीयांना येत्या महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी ‘नागरी शौर्य’ पुरस्काराने गौरविण्यात यावे. तसेच या कुटुंबातील व्यक्तींना राज्य सरकारने शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली …
Read More »शंभूराज देसाई यांची माहिती, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र)’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक, सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पर्यटन मंत्री शंभूराज …
Read More »
Marathi e-Batmya