तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा त्यांच्या विधानाने वाद निर्माण केला आहे. यावेळी, लोकसंख्या नियंत्रणावर ते यू-टर्न घेतल्यासारखे दिसते.सोमवारी, नागापट्टिनम येथे द्रमुक जिल्हा सचिवाच्या लग्न समारंभात उपस्थित असताना, ७२ वर्षीय स्टॅलिन यांनी तरुण जोडप्यांना लग्नानंतर ‘तात्काळ’ मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले. कारण जास्त लोकसंख्या ही अधिक खासदार मिळविण्याचा …
Read More »माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले… अंबादास दानवे यांनी मुद्दा उपस्थित करत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली
अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस मागील राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतरही राज्य सरकारने अद्याप माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द केली नाही की मंत्री पदाचा राजीनामा घेतला नाही यावरून दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा कधी घेणार असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान …
Read More »विधान परिषदेच्या ५ रिक्त जागांसाठी २७ मार्च रोजी निवडणूक निवडणुकीची अधिसूचना १० मार्च रोजी जारी होणार
केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा केली. या पाच जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होईल. विधानपरिषदेच्या पाच सदस्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यामुळे या सर्व जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या पाच जागांसाठी पुन्हा एकदा …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, माधवी पुरी बुच यांच्यामुळे कोट्यवधी भारतीयांची गुंतवणूक धोक्यात माधवी बुच यांच्यावर गुन्हा नोंदविण्याच्या आदेशामुळे काँग्रेसच्या मागणीवर शिक्कामोर्तब
काँग्रेस पक्षाने सातत्याने सेबी मधील अनियमितता व घोटाळ्यांबाबत आवाज उठवून चौकशीची मागणी केली होती. पण केंद्र सरकारने सातत्याने सेबी चेअरमन व अधिका-यांना पाठीशी घातले होते. आता मुंबईच्या विशेष न्यायालयाने शेअर बाजारात घोटाळा करून संगनमताने गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच व अन्य पाच अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा …
Read More »राज्यात पहिल्यांदाच येवल्यात दिव्यांग बांधवांना सर्वाधिक मोटार चलित ट्राय सायकलचे वाटप” माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते १५८ दिव्यांग बांधवांना मोटार चलित ट्राय सायकलचे वाटप
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुखकर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू आहे. यापुढील काळातही हे काम सुरू राहील. मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी येवल्यात प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र सुरू करण्यात येईल असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. माजी …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, आरोग्यप्रमाणेच इतर घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? भाजपा युती सरकारमध्ये ६५ टक्के मंत्री दागी; सर्वांवर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांनी धमक दाखवावी
भाजपा युती सरकारमध्ये तिघांची तीन तोंडे आहेत, हे तिघेजण मलईसाठी व पालकमंत्रीपदासाठी भांडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागातील कंत्राटाला स्थगिती देऊन घोटाळ्याची चौकशी करत असल्याचे समजते. शिंदे सरकारच्या काळात असे अनेक घोटाळे झाले आहेत, त्या सर्वांना स्थगिती देऊन चौकशी करण्याची धमक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावी, असे आव्हान …
Read More »अर्थसंकल्पिय अधिवेशनः पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ६ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पायाभूत सुविधा आणि लोकोपयोगी योजनांसाठीच्या पुरवणी मागण्या सादर
ग्रामीण नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे, मुख्यमंत्री बळीराजा वीजदरसवलत योजनेंतर्गत कृषिपंप ग्राहकांना वीजदर सवलत, केंद्र योजनेअंतर्गत रस्ते व पूल प्रकल्पांसाठी बिनव्याजी कर्जासाठी निधी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना, पुणे रिंग रोड, जालना नांदेड द्रुतगती महामार्गाच्या कामांना गती, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास बळीराजा …
Read More »अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यपालांनी अभिभाषणात कोणते मुद्दे मांडले? अर्थसंकल्पिय अधिवेशनाला अभिभाषणाने सुरुवातः महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचा पहिल्यांदाच उल्लेख
राज्यात महायुती सत्तास्थानी विराजमान झाल्यानंतर या महायुती सरकारचे पहिलेच अर्थसंकल्पिय अधिवेशन पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल सी पी राधाकृष्णन विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सदस्यांसमोर अभिभाषण करत राज्य सरकारच्या पुढील वाटचालीबाबतच्या धोरणाची माहिती दिली. यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन पुढे म्हणाले की, शेतकरी, महिला,समाजातील दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी त्याचसोबत …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर २१ जणांच्या एनसीएलटीवर नियुक्त्या नियुक्त्यांना उशीर होत असल्यावरून न्यायालयाने फटकारले होते
एनसीएलटी बार असोसिएशनने नियुक्ती प्रक्रिया जलदगतीने करण्याचे आवाहन केल्यानंतर काही आठवड्यांनंतर, केंद्र सरकारने राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) च्या २४ नवनियुक्त न्यायिक आणि तांत्रिक सदस्यांपैकी २१ जणांना खंडपीठे नियुक्त केली आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही नोव्हेंबर २०२४ च्या निकालात एनसीएलटीमधील मोठ्या रिक्त पदांबद्दल निराशा व्यक्त केली होती. केंद्राने जानेवारीमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी …
Read More »बांग्लादेशाशी संबध बिघडल्याने एमव्हीटी क्षेत्रात मोठी घट भारत १० व्या स्थानावर डिसेंबर २०२४ मध्ये ५९ टक्क्याने घट
द्विपक्षीय संबंध बिघडल्यामुळे आणि व्हिसा निर्बंधांमुळे बांगलादेशातून येणाऱ्या रुग्णांमध्ये भारताच्या मेडिकल व्हॅल्यु टुरिझम वैद्यकीय मूल्य पर्यटन अर्थात एमव्हीटी क्षेत्रात मोठी घट झाली आहे. पर्यटन मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०२४ मध्ये एमव्हीटीमध्ये वार्षिक ४३% आणि डिसेंबर २०२४ मध्ये ५९% घट झाली, जी गेल्या वर्षीच्या ३०,८०० या सर्वात कमी मासिक पातळीपर्यंत पोहोचली. …
Read More »
Marathi e-Batmya