राज्याच्या राजकारणात सत्तास्थानी विराजमान झालेल्या आणि मंत्री पदाचे नाव जाहिर झाल्यापासून संबधित मंत्र्यांकडे पीएस आणि ओएसडी पदावर वर्णी लागावी या साठी अनेक अधिकाऱ्यांचे लॉबिंग सुरु होते. पुढे त्या संबधित पीएस आणि ओएसडीच्या माध्यमातून त्या संबधित मंत्री आणि विभागात काय चालते याची वंदता सर्वतोमुखी आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री …
Read More »मतदार यादीत घोळ केल्याप्रकरणी गणेश नाईक यांच्या आमदाराकीला आव्हान उच्च न्यायालयाने गणेश नाईक यांना बजावली नोटीस; भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
ऐरोली विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्या आमदारकीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मतदार यादीत घोळ केल्याचा आणि निवडणूक प्रक्रियेचे योग्यरित्या पालन न केल्याचा आरोप याचिकेतून केला आहे. याचिकेची दखल घेऊन सोमवारी उच्च न्यायालयाने नाईक यांना नोटीस बजावली आणि भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. ऐरोली विधानसभा मतदारसंघात मोठ्या …
Read More »मंगलप्रभात लोढा यांची माहिती, दरवर्षी ५००० आयटीआयच्या प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आयटीआयचा उपक्रम; प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे पुण्यात झाले उद्घाटन
राज्य सरकारचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि व्यवसाय शिक्षण विभागांतर्गत व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने १७ फेब्रुवारी रोजी पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध येथे आयोजित ‘प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम’ अर्थात ‘ट्रेन द टीचर्स’ कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता …
Read More »९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनः मराठी भाषेची वैशिष्ट्य विविध भागातील बोलभाषा आणि वैशिष्ट्ये
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे दिल्लीत होणारे साहित्य संमेलन पहिलेच ‘अभिजात मराठी साहित्य संमेलन’ असेल.दिल्लीत होणाऱ्या या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.जेष्ठ नेते शरद पवार या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी असणार आहेत. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा… ही केवळ कविकल्पना …
Read More »नवी मुंबई मनपातील कंत्राटी कामगारांचा वेतन प्रश्न लवकर मार्गी लागणार कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती
नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल. यासंदर्भात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी कार्यवाही करून कंत्राटी कामगारांचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले. नवी मुंबई महानगर पालिकेतील ८ हजार कंत्राटी सफाई कामगार तसेच ठोक मानधन रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या १००८ कामगारांच्या …
Read More »निर्मला सीतारामण स्पष्टोक्ती, भारतात गुंतवणूकदारांना भरीव परतावा दिला जातो भारतीय अर्थव्यवस्थेत असे वातावरण
भारत नफा बुक करणाऱ्या गुंतवणूकदारांना भरीव परतावा देत आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (एफआयआय) विक्री करण्यात येत असल्याबाबत स्पष्ट केले की, भारतात असे वातावरण आहे जिथे गुंतवणूक अनुकूल परतावा देत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत आज असे वातावरण आहे ज्यामध्ये गुंतवणूक चांगले परतावा मिळवत आहे आणि नफा बुकिंग देखील होत आहे, अशी स्पष्टोक्ती …
Read More »नवनियुक्त प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा उद्या मंगळवारी पदग्रहण सोहळा प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी १ वाजता सोहळा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा उद्या मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी १ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळ हे नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतील. या कार्याक्रमात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय …
Read More »एनपीसीआयने फास्टटॅगच्या बाबत केले बदलः या तारखेपासून बदल लागू आता वाहनांना ब्लॅकलिस्ट केले असेल व्यवहार नाकारले जाणार
अनेक माध्यमांच्या वृत्तांनुसार, कार्यक्षमता सुधारण्याच्या उद्देशाने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयने १७ फेब्रुवारी २०२५ पासून नवीन फास्टॅग नियम लागू करत आहे. प्रमुख बदलांमध्ये एक धोरण समाविष्ट आहे ज्यामध्ये जर वापरकर्त्याला टोल प्लाझा गाठण्यापूर्वी ६० मिनिटांपेक्षा जास्त काळ ब्लॅकलिस्ट केले गेले असेल आणि त्यानंतर किमान १० मिनिटांपर्यंत ब्लॅकलिस्ट केले …
Read More »पीएलआय अर्थात उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन योजना बंद होणार केंद्र सरकारचे संकेत पीएलआय योजनेबाबत संकेत
नवीन उत्पादन-संबंधित प्रोत्साहन (PLI) योजना शांतपणे संपवल्या जाणार आहेत, सध्याच्या अनेक योजना अद्याप समाधानकारक परिणाम देत नाहीत. ” पीएलआय PLI चा आत्मा हरवला आहे. पीएलआय PLI आता पसंतीची राहिलेली नाही,” असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्याऐवजी, सरकार काही उद्योगांसाठी नवीन प्रोत्साहन योजनांचे आराखडे तयार करत आहे. तथापि, …
Read More »कच्चे तेल आयातीत तीन टक्क्याने वाढ गेल्या वर्षी १९५.२ टक्के कच्चे तेल आयात केले होते
भारताचे कच्चे तेल आयात बिल आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या दहा महिन्यांत २.७% ने वाढले आहे, जे आर्थिक वर्ष २४ च्या याच कालावधीतील ११०.९ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत ११३.९ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे, असे पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. देशाने एप्रिल ते जानेवारी दरम्यान २००.५ दशलक्ष टन …
Read More »
Marathi e-Batmya