मागील काही दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणूकीचे वारे वहात आहे. यापार्श्वभूमीवर जास्तीत जास्त राज्यातील मतदारांना खुष करण्यासाठी निर्णयांचा धडका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने घेतला आहे. त्यातच प्रत्येक राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत १० ते १५ विषयांवर निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारने आज तब्बल २४ निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. विशेष म्हणजे …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, अक्षय शिंदे प्रकरणी पोलिसांचे स्वसंरक्षण की हत्या? संपर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे
एखाद्या हायप्रोफाईल प्रकरणातील आरोपीला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना सहसा अनेक पोलिस कर्मचारी बरोबर असतात. पोलिसांच्या गरड्यात असताना बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पोलिसांवरच गोळ्या झाडतो, यावर कुणाचा विश्वास बसेल? आणि ते जरी घडलं असेल तर पोलिसांनी त्याला आटोक्यात आणून का पकडता आलं नाही? हे संपूर्ण प्रकरण …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, फरार आरोपींना वाचविण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर का ? शिंदेला संपवून प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केला जातोय का?
बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाल्याची बातमी येत आहे. पोलिसांच्या ताब्यातील आरोपी पोलीस अधिका-याची बंदूक हिसकावून पोलिसांवर आणि स्वतःवर गोळीबार केला व पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय पण या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे …
Read More »बदलापूर् अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एनकांऊटर पोलिसाकडील रिव्हॉल्वर हिसकावून घेऊन फाईरिंग केल्यानंतर संरक्षाणार्थ केलेल्या फायरिंगमध्ये मृत-पोलिसांचा दावा
बदलापूर येथील आदर्श शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे यांने पोलिसांच्या ताब्यातील पिस्तूल हिसकावून घेत पोलिसांवरच गोळीबार केला. तेव्हा पोलिसांनी प्रत्युतरा दाखल केलेल्या पोलिस फायरिंगमध्ये अक्षय शिंदे हा मृत्यूमुखी पडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बदलापूर पूर्वेला असलेल्या आदर्श शाळेत सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे यांने दोन चिमुरडींवर लैगिक अत्याचार केला. विशेष …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास, कर्जत जामखेडमध्ये भाजपा परिवर्तन घडविणार शरद पवार गटाचे मधुकर राळेभात, उबाठा चे संजय काशीद यांचा भाजपा प्रवेश
राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आणि कर्जत जामखेड जागेवर परिवर्तन होऊन भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख आणि नगर जिल्हा परिषद माजी सदस्य मधुकर राळेभात, उबाठा शिवसेनेचे जामखेड तालुका अध्यक्ष संजय काशीद यांनी …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, निवडणुकीनंतर मुख्यमंत्री… निवडणूक लढवायची याचा निर्णय ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी घेणार
जेव्हा जनता पक्षाची निर्मिती झाली तेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान होतील असे कोणालाही वाटले नव्हते. निवडणुकीनंतर मोरारजी देसाई पंतप्रधान म्हणून निवडून आले. आज, आम्ही लोकांना विश्वास देऊ इच्छितो की आम्ही त्यांना त्यांच्या कल्याणासाठी कार्य करणारा पर्याय देऊ शकतो. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण, मंत्रिमंडळाचा कोण भाग आहे हे आपण ठरवू शकतो,’ असे राष्ट्रवादी …
Read More »नाना पटोले यांची टीका, ..पण सत्तेत येताच शेतकऱ्यालाच उद्धवस्त करण्याचे धोरण रमेश चेन्नीथला यांची टीका,... फक्त पैसा वसुली एवढेच काम
भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरी विरोधी असून सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा, धान उत्पादक शेतकरी अनेक समस्यांचा सामना करत आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, निर्यात करु शकत नाही आणि सरकार काहीच पावले उचलत नाही. समस्यांच्या गर्तेत सापडलेला शेतकरी आत्महत्या करत आहे. आज महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत. महागाई व …
Read More »राज्य सरकारच्या अन्न विश्लेषण प्रयोगशाळा विभागात नोकरीच्या संधी ५६ पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध-मंत्री धर्मरावबाब आत्राम यांची माहिती
अन्न व औषध विभागामार्फत ५६ पदांची भरती प्रक्रिया (टिसीएस) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून कोणीही दलाल व मध्यस्थांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे. धर्मरावबाबा आत्राम पुढे बोलताना म्हणाले की, अन्न विश्लेषण प्रयोगशाळा …
Read More »अजित पवार यांचे निर्देश, सुट्टी दिवशी गर्डर बसवण्याच्या कामास २४ तास परवानगी द्या माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो काम
पुण्यातील माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या मार्गावरील शिवाजीनगर ते औंध दरम्यानच्या कामास गती देण्यासाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी तसेच इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी गर्डर टाकण्याच्या कामास पोलीसांनी परवानगी द्यावी. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या खालील रस्ते सुव्यवस्थित ठेवण्याची काळजी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचे मत, आरक्षणासंदर्भातील निकाल संररचनेच्या विरोधात वर्गीकरणाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार संसदेलाच
आमच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण करायचे की नाही, क्रिमीलेयर लावायचे की नाही याचा निर्णय कोर्ट घेऊ शकत नाही, तर याचा निर्णय घेण्याचा अधिकार संसदेलाच असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत सांगितले. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीतील वर्गिकरणास मान्यता देत क्रिमीलेयर लागू करण्याबाबत भाष्य …
Read More »
Marathi e-Batmya