राज्यातील प्रमुख महामार्गावरील टोलवसुली ही वाहन चालक व मालकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. टोलवसुली वरून अनेक टोलनाक्यांवर मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. महाराष्ट्रातील काही टोल नाक्यांवर ‘फास्टॅग’ स्कॅनर्स मध्ये बिघाड आहे, टोलची चुकीच्या पद्धतीने दुप्पट कपात केली जात आहे, तर अनेक टोलनाक्यांवर अनधिकृत ‘फास्टॅग’ एजंट्सकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात आहेत. याबाबत तक्रारी करण्यात आल्या पण टोल नाक्यांवरील …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान चिराग नगर येथे भव्य स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहे. चिरागनगर या त्यांच्या कर्मभूमीत उभारण्यात येणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि स्मारक हे केवळ एक वास्तू नसून वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचे, स्वाभिमानाचे; तसेच सामाजिक परिवर्तनाचे जिवंत …
Read More »कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत आपल्या सहकाऱ्यांसह टिळक भवन येथील कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी त्यांचे काँग्रेस परिवारात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे …
Read More »जयराम रमेश यांचा आरोप, धर्मेद्र प्रधान यांच्या गृहराज्यातच पेपरफुटीची बातमी पंतप्रधान मोदी रिल बनविण्याचे कौशल्य सुधारत आहेत
ओडिशामधील वैद्यकीय परीक्षेची प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर शेअर केल्याच्या आरोपावरून काँग्रेसने शुक्रवारी पंतप्रधान मोदी सरकारवर हल्लाबोल केला. केवळ कठोर शिक्षा आणि तथाकथित जलदगती न्यायालये अशा प्रकरणांना हाताळू शकत नाहीत, असे काँग्रेसने म्हटले. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि व्यापारीकरणावर अधिक व्यापक आणि प्रामाणिक चर्चा होण्याची गरज असल्याचे पक्षाने म्हटले. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले …
Read More »सीजेपीचे अभिजीत दीपके यांची स्पष्टोक्ती, कॉकरोच जनता पार्टी राजकिय दबाव गट म्हणून काम करेल सोनम वांगचूक आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत, आम्ही दोघेही एकाच भूमिकेवर ठाम
‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याशी मतभेद झाल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. त्यांनी सांगितले की, हे आंदोलन सोनम वांगचुक यांचे बलिदान कधीही विसरू शकत नाही आणि आपण दोघेही अजूनही एकाच भूमिकेवर ठाम आहोत. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला; त्यानंतर एका …
Read More »सौरव दास यांची टीका, खासदारांवरील गुन्ह्याची माहिती घ्या, २५ वर्षा खालील व्यक्तींची नव्हे पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील वक्त्यांव्यवरून रुचिका सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल
दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या पक्षाच्या अलीकडील आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप असलेल्या एका महिलेवर फौजदारी गुन्हा दाखल केल्याबद्दल कॉकरोच जनता पार्टीने (CJP) टीका केली आहे. पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी असा युक्तिवाद केला आहे की, पीडितांनी फौजदारी न्यायव्यवस्थेचा वापर करण्याऐवजी मानहानीची कारवाई करावी. रुचिका …
Read More »भाजपाच्या आणखी एका नेत्याच्या मुलीचा कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा उत्तर प्रदेशातील फतेहपूर सदरचे माजी आमदार विक्रम सिंह यांच्या मुलीचा पाठिंबा
‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) मोठ्या आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांच्या मुली पुढे आल्या आहेत, आणि आता यात यशस्विनी राजे सिंह यांचे नाव जोडले गेले आहे. कंटेंट क्रिएटर असलेल्या यशस्विनी, उत्तर प्रदेशातील फतेहपूर सदरचे माजी आमदार आणि भाजपचे नेते विक्रम सिंह यांची मुलगी आहे. दिल्लीच्या जंतर मंतर येथे कॉकरोच जनता …
Read More »राम मंदिरातील चंदा चोरी प्रकरणी संसदेच्या आवारात विरोधकांकडून प्रतिकात्मक नाट्य विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देणगी देताच दिलेला देणगी चोरीला
एका हिंदू साधूची जमिनीवर मांडी घालून बसलेली मुद्रा; मंदिरातील देणगीवरून एका महिलेसोबत त्याची जोरदार खडाजंगी सुरू आहे. देणगी दिल्यानंतर काही क्षणांतच ती महिला अचानक “चोरी झाली, चोरी झाली” असे ओरडू लागते आणि साधूनेच ते पैसे स्वतःच्या खिशात घातल्याचा आरोप करते. या गोंधळातच एक तिसरी व्यक्ती तिथे येते आणि देणगी पेटीत …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय, ज्येष्ठ नागरिकांच्या अर्जांवर ९० दिवसांत निर्णय बंधनकारक महसूल विभागाकडून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना कडक अंमलबजावणीचे आदेश
आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठीच्या प्रकरणांचा कायद्यानुसार ९० दिवसांच्या आत निपटारा होणे बंधनकारक असून, यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही असा इशारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. …
Read More »राज्यातील शैक्षणिक प्रवेशासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना ‘वैयक्तिक अल्पसंख्याक प्रमाणपत्रा’ची अट नाही शाळा सोडल्याचा दाखला, धर्मप्रमुखाचे प्रमाणपत्र किंवा पालकांचे शपथपत्र प्रवेशासाठी ग्राह्य धरण्याचे प्रशासनाचे स्पष्ट निर्देश
राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वैयक्तिक अल्पसंख्याक प्रमाणपत्राची/दाखल्याची सक्ती केली जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने दिले आहेत. शासन निर्णयानुसार विहित केलेले पुरावे ग्राह्य धरून विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्याचे आवाहन विभागाने केले आहे. महाराष्ट्र शासनाने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, झोराष्ट्रीयन (पारसी), जैन आणि ज्यु या ७ लोकसमूहांना “अल्पसंख्याक लोकसमूह” म्हणून …
Read More »
Marathi e-Batmya