मुंबई शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. एकीकडे झोपडपट्टी पुनर्विकासाला गती देत दुसरीकडे नेत्रम तंत्रज्ञानाच्या मदतीने नव्या झोपड्या उभारल्या जाऊ नये याची पण काळजी घेतली जाणार आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे महत्वाचे अभियान राबवून एकप्रकारे बाळासाहेबांना ही …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा, होर्मुझ खुले करा अन्यथा, तेल विहिरी, वीज नष्ट करू एका बाजूला चर्चा सुरु तर दुसऱ्याबाजूला इशारा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की, इराणमधील लष्करी कारवाया थांबवण्यासाठी अमेरिका तेथील ‘अधिक समंजस राजवटी’सोबत ‘गंभीर चर्चा’ करत आहे. मात्र, त्यांनी असा इशाराही दिला की, जर लवकरच करार झाला नाही आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडली नाही, तर वॉशिंग्टन इराणच्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांवर व्यापक हल्ले करू शकते. ‘ट्रुथ सोशल’वरील …
Read More »९५ रूपये डॉलरचा टप्पा ओलांडला, पण प्रति डॉलर ९४.७८ वर स्थिरावला डॉलरचा भाव १६५ पैशांनी वर-खाली झाला
इराण युद्धाच्या वाढत्या तीव्रतेमुळे जागतिक बाजारपेठा हादरल्याने रुपयामध्ये अस्थिरता आणि जोखीम टाळण्याची भावना वाढली. त्यानंतर सोमवारी (३० मार्च, २०२६) रुपयाने दिवसभरातील व्यवहारात ९५ रूपये डॉलरचा टप्पा ओलांडला आणि अमेरिकन चलनासमोर ९४.७८ (तात्पुरता) वर स्थिरावला. फॉरेक्स व्यापाऱ्यांनी सांगितले की, पश्चिम आशियाई संकटाचा ३१ वा दिवस उजाडल्याने ऊर्जा बाजारपेठांमध्ये चिंता वाढल्याने, USD/INR …
Read More »अमेरिकेच्या विमानांना हवाई हद्द आणि विमानतळ वापरण्यास स्पेनचा नकार इराण विरोधात लढाऊ विमाने आणि विमानांना तळ म्हणून वापरण्यास केली मनाई
इराणवरील हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या अमेरिकी विमानांसाठी स्पेनने आपली हवाई हद्द बंद केली आहे. संयुक्तपणे चालवल्या जाणाऱ्या लष्करी तळांचा वापर नाकारण्याच्या आपल्या पूर्वीच्या निर्णयाचा विस्तार करत, स्पेनने हे पाऊल उचलले आहे, असे संरक्षण मंत्री मार्गारीटा रोब्लेस यांनी सोमवारी सांगितले. “इराणमधील युद्धाशी संबंधित कारवायांसाठी आम्ही लष्करी तळांच्या वापरास किंवा हवाई हद्दीच्या वापरास …
Read More »‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ प्रकाश आबिटकर आणि मेघना बोर्डीकर यांच्या पुढाकाराने राबविणार
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री …
Read More »इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करणार विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची माहिती
मुंबईतील इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करण्यासाठी राज्य शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे असे महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले. विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गाझियाबाद येथील प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांच्या …
Read More »कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन एप्रिल २०२६ मध्ये ‘विशेष डिजिटल शेती शाळा
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२६ महिन्यात चार विशेष डिजिटल शेती शाळा आयोजित करण्यात येत आहेत.राज्यातील कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागातील तज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांचा यामध्ये सहभाग असून १ ते २२ एप्रिल २०२६ दरम्यान विशेष डिजिटल शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, फडणवीस सरकारकडून महाराष्ट्रधर्म व संविधानांच्या मुल्यांची पायमल्ली गोलवलकरांचे ‘बंच ऑफ थॉट’ लादण्याचा डाव
शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाने त्रस्त असून शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, आत्महत्या वाढल्या आहेत, त्यातच मोदी सरकारने अमेरिकेसमोर सरेंडर होत व्यापार करार केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, या करारामुळे भारतातील शेती व शेतकरी उद्ध्वस्थ होणार आहे. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असून फडणवीस सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण, …
Read More »जयकुमार रावल म्हणाले, शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा वाढवणजवळ उभारणार जगातील सर्वोत्तम बाजार व्यवस्था
बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर तो उत्तम उद्योजक बनला पाहिजे. यासाठी पणन विभागाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याचबरोबर शेतीमालाच्या उत्पादनासोबतच त्याचे मार्केटिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि विक्री या सर्व बाबींमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेतला पाहिजे, असे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी …
Read More »२०१९-२० ते २०२३-२४ या काळात महाराष्ट्रात MGNREGS अंतर्गत केवळ ५२% कामे पूर्ण कॅग अहवालात ठेवला ठपका
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGS) राज्यात २०१९-२० ते २०२३-२४ या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या २५.७२ लाख कामांपैकी केवळ ५२.८१% कामे पूर्ण झाली आहेत, असे भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या (CAG) अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल मागील आठवड्यातील बुधवारी राज्य विधिमंडळात सादर करण्यात आला. या अहवालात असे …
Read More »
Marathi e-Batmya