आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास, वारकरी सेवा आणि लोकभावनेचा समतोल साधणारी भूमिका मांडत पंढरपूर कॉरिडॉर, शक्तिपीठ महामार्ग, वारकरी सुविधा तसेच राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवर सविस्तर भूमिका स्पष्ट केली. पंढरपूर कॉरिडॉरबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेऊनच प्रकल्प राबवावा, अशी मागणी केली असून …
Read More »सोनम वांगचुक यांना खाजगी रूग्णालयात स्थलांतरीत करण्यावरुन काही प्रश्न आंदोलनकर्त्यास सरकारने ताब्यात घेतल्यानंतर खाजगी रूग्णालयात दाखल करता येऊ शकते का?
भारतात, सरकारी धोरणांना आव्हान देण्यासाठी उपोषण, जल सत्याग्रह आणि अगदी टोकाच्या आंदोलनांचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. परंतु कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना त्यांच्या उपोषणादरम्यान रुग्णालयात दाखल केल्याने एक जुना प्रश्न अधिकच प्रखरपणे समोर आला आहे: एखाद्या आंदोलकाच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी सरकार किती पुढे जाऊ शकते आणि कोणत्या टप्प्यावर हस्तक्षेप …
Read More »दिल्ली उच्च न्यायालयाचा सोनम वांगचुक प्रकरणी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा गीतांजली आग्मो यांच्या यांच्या याचिकेवर गुरुवारी होणार पुन्हा सुनावणी
दिल्ली उच्च न्यायालयाने हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात हलवण्याच्या सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला. दीर्घकाळ चाललेल्या उपोषणानंतर त्यांची प्रकृती खालावत असल्याने हा निर्णय मनमानी नाही, असा निकाल न्यायालयाने दिला. सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आले आहे किंवा त्यांच्या शारीरिक स्वायत्ततेचे उल्लंघन होत आहे, हा दावाही न्यायालयाने फेटाळून लावला. ते …
Read More »वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे आग्मो म्हणाल्या, माझा विश्वास उडाला, न्यायालयात दाद मागणार वैद्यकीय उपचार नव्हे तर हि अवैध स्थानबद्धता आहे, दाद मागणार
कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांनी, सरकारी वैद्यकीय सुविधेवरील विश्वास उडाल्याने, सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. गीतांजली जे आंग्मो यांनी याचिकेवर आजच तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली, ज्यानंतर न्यायालयाने आज दुपारी २:३० वाजता सुनावणीसाठी हे प्रकरण सूचीबद्ध केले. …
Read More »तृणमूलच्या बंडखोर खासदारांची स्वतंत्र आसन व्यवस्थाः इंडिया आघाडी बैठकीतून बाहेर सर्वपक्षिय बैठकीतून इंडिया आघाडीचे सर्व सदस्य बाहेर पडले
बंडखोर तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदारांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्थेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, इंडिया आघाडीच्या खासदारांनी बैठकीतून सभात्याग केल्याने रविवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्राच्या सर्वपक्षीय बैठकीत मोठा नाट्यमय प्रसंग घडला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसद परिशिष्टात बोलावलेल्या या बैठकीत, सरकारच्या कायदेविषयक अजेंड्यावर आणि आगामी अधिवेशनात चर्चेत राहण्याची शक्यता असलेल्या मुद्द्यांवर …
Read More »सफदरजंग रूग्णालयात जबरदरस्तीच्या स्थलांतरानंतर सोनम वांगचुक यांचा पहिला संदेश स्वातंत्र्याचा दुसरा लढा, २० जुलैचा संसदेवरील मोर्चा यशस्वी करा
काल सकाळी इतर कोणाच्या लक्षात येण्याआधीच दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत सामाजित कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांना जंतरमतर येथून जबरदस्तीने उचलले. त्यानंतर सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. हे वृत्त कळताच सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे आग्मो यांनी सफदरजंग रूग्णालयाच्या डॉक्टरांकडे तपासणीचे अहवाल मागितले. त्यानंतर सोनम वांगचुक …
Read More »ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ कुमार सप्तर्षी यांचे निधन पुण्यातील खासगी रूग्णालयात वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्ये, समाजवादी विचारवंत, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, माजी आमदार, लेखक आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ कुमार सप्तर्षी यांचे वयाच्या ८५ वर्षी पुण्याच्या खाजगी रूग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी डॉ उर्मिला, मुलगा आणि सून असा परिवार आहे. डॉ कुमार सप्तर्षी यांना मधूमेहाचा त्रास होता. तसेच वयोमानामुळे त्यामुळे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, पायाभूत सुविधांच्या विकासामुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ पुणे - शिरुर, तळेगाव - चाकण - शिक्रापूर व हडपसर - यवत या उन्नत मार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन
पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) आणि जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) प्रमुख केंद्र बनण्याच्या मार्गावर असून सन २०३० पर्यंत पुणे हे देशातील अत्यंत आधुनिक शहर व प्रमुख विकास केंद्र (ग्रोथ इंजिन) म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शहराची वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य …
Read More »जयंत पाटील यांची टीका,…शक्तीपीठ मात्र पंढरपूर पासून हा रस्ता २३ किलोमीटर दूर विकास म्हणजे नक्की काय? दोन मजलेवरून रस्ता जाणार, यावरून माल वाहतूक होणार. शेतकऱ्यांचा यात काय फायदा?
पंढरपूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज सद्बुद्धी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिंडीत सहभागी होत सरकारवर जोरदार हल्ला केला. जयंत पाटील पुढे म्हणाले की, सगळी देवस्थाने जोडणारा रस्ता म्हणजे शक्तीपीठ महामार्ग असं सरकार म्हणतं मात्र सर्वात मोठे देवस्थान असलेल्या पंढरपूरपासून …
Read More »अभिनेता ममूटी, कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री यामी गौतमीला राष्ट्रीय पुरस्कार यामी गौतम यांना आर्टीकल ३७० साठी, तर ममूटी यांना ब्रम्हयुगम तर कार्तिक आर्यनला चंदू चॅम्पियन चित्रपटासाठी पुरस्कार
७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात, ‘ब्रह्मयुगम’ आणि ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटांसाठी अभिनेते ममूटी आणि कार्तिक आर्यन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, तर ‘आर्टिकल ३७०’ मधील अभिनयासाठी यामी गौतमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले. हे प्रतिष्ठित पुरस्कार २०२४ मध्ये केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) प्रमाणित केलेल्या चित्रपटांना दिले जातात. प्रसिद्ध चित्रपट …
Read More »
Marathi e-Batmya