राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते, त्यानुसार सदर योजनेचा शासन निर्णय आज सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केला आहे.भारतातील एकूण ७३ व …
Read More »तेलंगणा सत्ता बद्दल केसीआर-पंतप्रधान मोदी यांची भेट भाजपालाही केसीआर यांच्या राज्यसभेतील खासदारांची गरज
तेलंगणातील सत्ताबदलानंतर बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीचे के चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचे अस्तित्व मर्यादीत झाले आहे. त्यातच के चंद्रशेखर राव यांची कन्या के कविथा यांना दिल्लीतील कथित लीकर पॉलिसी धोरण तयार करण्यात सहभाग असल्या प्रकरणी सध्या तुरुंगात आहे. त्यांना अद्याप जामीन मिळाला नाही. तर दुसऱ्याबाजूला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्याशी …
Read More »पंतप्रधान मोदींचे ट्विटरच्या आभासी जगात सर्वाधिक फॉलोअर्स टेलर स्विप्ट म्हणते कोहली पेक्षा जास्त
मागील १० वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विशिष्ट समुदायाच्या विरोधात त्यांच्या कार्यपध्दतीला कवटाळणाऱ्या व्यक्तींकडून करण्यात आलेल्या बेकायदेशीर गोष्टींबाबत नेहमीच मौन धारण केले. तर दुसऱ्या बाजूला अशा व्यक्तींना फालोबँक करत असल्याच्या करत असल्याचे काहीजणांचे प्रोफाईलही काही जणांकडून उघडकीस आणले गेले. तर अनेक एक्सवरील ट्विटर प्रोफाईल बोगस असल्याची माहितीही काहीजणांनी …
Read More »४६ वर्षानंतर पुरीचे रत्न भांडार पुन्हा उघडले खजिना उघडण्याचा रितसर परवानगीने उघडले रत्न भांडार
ओडिशाच्या पुरी येथील १२व्या शतकातील जगन्नाथ मंदिराचा खजिना रत्न भंडार ४६ वर्षांनंतर रविवारी दुपारी पुन्हा उघडण्यात आला. ओडिशा सरकारने स्थापन केलेल्या ११-सदस्यीय समितीचे सदस्य रविवारी दुपारी जगन्नाथ मंदिरात त्याचा आदरणीय खजिना पुन्हा उघडण्यासाठी दाखल झाले. तिजोरीत प्रवेश करणाऱ्यांमध्ये ओरिसा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विश्वनाथ रथ, श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे (SJTA) …
Read More »नितीन गडकरी यांच्या कानपिचक्या, हायब्रीड बियाणं लावलं की उत्पन्न वाढतं पण… काँग्रेसने ज्या चुका केल्या त्या आपल्याला करायच्या नाहीत
संपूर्ण भाजपात स्पष्टवक्ते आणि दिलखुलासपणे पक्षातील अंतर्गत बाबींवर किंवा धोरणांवर जाहिरपणे भाष्य करणारे नितीन गडकरी यांच्यासारखा दिलखुलास व्यक्ती भाजपामध्ये कोणीच नसल्याचे बोलले जाते. त्याचा प्रत्यंत्तर नुकताच आला. मात्र नितीन गडकरी यांनी यावेळी त्यांच्या जाहिर वक्तव्यातून भाजपा कार्यकर्त्यांनाच कानपिचक्या देत म्हणाले पूर्वी एक बरं होतं, काहीच नव्हतं, त्यामुळे थोडक्यात समाधान व्यक्त …
Read More »आता अजित पवार ही भिजले बारामतीच्या जन सन्मान रॅलीत कोण भावनिक करत असेल तर भावनिक होऊ नका त्यातून विकास होत नाही...
विशेष म्हणजे अजित पवार हे बारामतीत सभेच्या ठिकाणी बोलण्यास उभे राहिले, अन् अजित पवार यांनी डायस पावसात राहिलं अशा स्वरुपात लावण्यास सांगण्यास सांगितले आणि पावसात भिजत सभेचे अध्यक्षीय भाषण करताना म्हणाले की, वरुण राजाने वर्षाव करुन आपल्याला एकप्रकारे पाठिंबाच दिला आहे. लोकसभा निवडणूकीनंतर पहिल्यांदाच तुमच्यासमोर आज ‘जन सन्मान’ रॅलीच्या माध्यमातून …
Read More »काँग्रेस मागणार खर्चाचा हिशेब, महामंडळांना दिलेला निधी कुठे खर्च झाला? काय कामे झाली? हिशोब काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिक-यांना विचारणार
महाभ्रष्ट महायुती सरकारने राज्याची मोठ्या प्रमाणात अधोगती केल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून दिसून आले आहे. दरडोई उत्पन्नात आघडीवर असणारा महाराष्ट्र या महायुती सरकारच्या काळाच देशात सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. कृषी क्षेत्रात राज्याची मोठी पीछेहाट झाली असून राज्यावर ८ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा केला आहे. कॅगनेही राज्य सरकारच्या आर्थिक …
Read More »नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींची निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा फेकाफेकी लाखो रोजगार निर्मिती होत असेल तर अजूनही बेरोजगारांच्या फौजा कशा
मुंबईतील २९ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले ते पटण्यासारखे नाही. मागील १० वर्षात भाजपा सरकारने मुंबई व महाराष्ट्राचे सर्वच बाबतीत खच्चीकरण केले आहे. मुंबईतील जागतिक वित्तीय केंद्रासह अनेक महत्वाच्या कंपन्यांची कार्यालये, प्रकल्प गुजरात व इतर राज्यात पळवले. …
Read More »मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी, हुकूमशाही ‘जनसुरक्षा विधेयक’ त्वरित मागे घ्या विधेयकावर चर्चा करण्याऐवजी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी का मांडले
महाराष्ट्र सरकारने विधानसभेत ‘जनसुरक्षा अधिनियम, २०२४’ हे विधेयक सादर केल्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महायुती सरकारचा तीव्र निषेध करत असून लोकशाही हक्क तुडवणारे हे विधेयक त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटीने केल्याची माहिती राज्य सचिव उदय नारकर यांनी दिली. राज्य सचिव उदय नारकर म्हणाले की, जनतेने निवडून दिलेल्या …
Read More »नाना पटोले यांची टीका, कॅगने सरकारच्या मोठमोठ्या दाव्यांचा फुगा फोडला विरोधकांच्या आक्षेपावर कॅगकडूनही शिक्कामोर्तब
महाभ्रष्ठ महायुती सरकारच्या अनागोंदी कारभारावर कॅगने गंभीर ताशेरे ओढल्याने सरकारच्या मोठमोठ्या दाव्यातील हवा निघाली आहे. राज्यावरचा ८ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर चिंताजनक आहे असून पुरवणी मागण्या व कर्जाचे सरकार समर्थन करत असले तरी कॅगने सरकारला इशारा दिला आहे तसाच इशारा विरोधी पक्षांनी महाभ्रष्टयुती सरकारला दिला होता परंतु विरोधकांच्या इशाऱ्याकडे …
Read More »
Marathi e-Batmya