मुंबई: प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील परळी बैजनाथ येथील एक २२ वर्षीय तरूणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने विविध माध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. त्यासंदर्भात काही ऑडिओ क्लिप्स सुद्धा सर्वत्र फिरत आहेत. या प्रकरणावरून बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे. या प्रकरणात सर्वंकष आणि सखोल चौकशी करण्याची …
Read More »विमानावरून काय खुलासा राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयाने दिला माहित आहे का? जाणून घ्या काय दिले दोन्ही कार्यालयाकडून खुलासे दिले
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) राजभवन सचिवालयाने विमान उपलब्धतेची खातरजमा करावयास हवी होती मान्यता दिली नसल्याबाबत आदल्या दिवशीच संदेश राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक …
Read More »सरकारी विमान वापरावरून सरकार विरूध्द राज्यपाल-भाजपा राजभवन सचिवालय, मुख्यमंत्री कार्यालयाकडून परस्पर विरोधी दावे
मुंबई : विशेष प्रतिनिधी सरकारी कामासाठी डेहराडूनला जाण्यासाठी सरकारी विमान वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला केली. मात्र त्यास परवानगी दिल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे, तर त्याबाबत कोणतीच माहिती राज्य सरकारकडून कळविण्यात आली नसल्याचा प्रतित्तुर राजभवनाकडून कळविण्यात आल्याने सरकारी विमान वापरावरून राज्य सरकार विरूध्द …
Read More »आघाडी सरकारच्या नियोजनशून्य ‘सहकाराचा’ आणखी एक अंक भाजपा आ. अतुल भातखळकर यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांची नियमावली करताना जनतेकडून सूचना-हरकती घेऊनच अंतिम नियमावली जाहीर करावी असे स्पष्ट निर्देश होते. तरी सुद्धा कोणतीही स्पष्ट नियमावली जाहीर न करता थेट निवडणुका घेण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाकडून घेण्यात आला. परंतु या विरोधात विधी व न्याय …
Read More »संजय राऊतांचे अमित शाह यांना प्रतित्तुर, शिवसेना अधिक ताकदीने पुढे आली भाजपावर शिवसेनेचा पलटवार
मुंबई : प्रतिनिधी सिंधुदुर्गमधील खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम वैद्यकिय महाविद्यालयाचे उद्घाटन झाल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. सत्तेच्या मोहात बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतांना नदीत सोडले, आम्ही जर तसं वागलो चाललो असतो तर आज शिवसेनाच उरली नसती असा टोला लगावला. त्यास प्रतित्तयुर देत शिवसेना खासदार …
Read More »मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नाही… तर शिवसेनेचे अस्तित्व राहिले नसते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्पष्टोक्ती
सिंधुदुर्ग: प्रतिनिधी राज्यात तीन चाकी रिक्षा सरकार असून तिघांच्या दिशा वेगळ्या आहेत. हे सरकार विफल… जनतेन दिलेल्या पवित्र जनादेश ठोकरून हे सरकार बनले आहे. आम्ही शब्द मोडला नाही… बिहारात नितीशजींची जागा कमी असून ही आधी शब्द दिल्याप्रमाणे त्यांनाच मुख्यमंत्री केले. मी कधी काही बंद खोलीत करत नाही, जे काही आहे ते जाहीर …
Read More »भाजप शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतमालाची लूट करणारा पक्ष मोठ्या उद्योगपतींना कृषी क्षेत्रात घुसवण्याचा मोदींचा डाव - नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी मोदी – शहाची तानाशाही नही चलेगी… नही चलेगी… आवाज दो हम एक है… जय जवान जय किसान… भारत माता की जय… किसानों के अधिकारमे राष्ट्रवादी मैदान मे… अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कुर्ला परिसर दणाणून सोडला. कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने आज कुर्ला येथे शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ चक्का …
Read More »वीज बील माफीप्रश्नी राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट, अदानी पवारांच्या घरी भेटीनंतरच वीज बील माफीवरून सरकारचे घुमजाव
ठाणे : प्रतिनिधी लॉकडाऊनमधील भरमसाठ वाढीव वीजबिल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहिर केला. नंतर मात्र बिल माफ करणार नसल्याचे जाहिर केले. परंतु ज्यावेळी हा निर्णय जाहिर केला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी गौतम अदानी हे येवून गेल्याने वीज बील माफ करणार नसल्याचे सरकारने जाहिर केल्याचा गौप्यस्फोट …
Read More »राज्यातल्या महावितरणच्या कार्यालयास भाजपाने ठोकले टाळे महावितरण कार्यालयाला टाळे ठोका आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद
मुंबईः प्रतिनिधी थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटीसा पाठविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाला संपूर्ण राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकत राज्य सरकारचा निषेध केला. या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस व माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. …
Read More »प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची आता थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडे धाव विखारी वक्तव्य करणा-या शरजिल उस्मानीला तातडीने अटक करण्याची मागणी
मुंबई: प्रतिनिधी हिंदू समाज सडलेला आहे.. असे विखारी वक्तव्य करणारा उत्तर प्रदेशचा नागरिक शरजिल उस्मानी याला तातडीने अटक करण्याची मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री योगी यांना पाठविलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, पुणे येथे झालेल्या …
Read More »
Marathi e-Batmya