Tag Archives: bjp

जयंत पाटील, हे सरकार फुटीरतावादी मानसकितेचे वकील फ्रि काश्मीर बॅनरवरून जयंत पाटील आणि फडणवीस यांच्या ट्विट युध्द

मुंबईः विशेष प्रतिनिधी जेएनयु विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील हल्यानिषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात फ्रि काश्मीरचा फलक फडाकाविल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फुटीरतावाद्यांचे आंदोलन अशी टीका केली. त्यास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिल्यानंतर पाटील, हे सरकारचे फुटीरतावादी मानसिकतेचे वकील खोचक …

Read More »

जेएनयुसारखे हल्ले महाराष्ट्रात सहन करणार नाही मुख्यमंत्री ठाकरे यांचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी नवी दिल्लीतील जेएनयु विद्यापाठीतील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या बुरखाधारी हल्लेखोरांचे चेहरे समोर आले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करत ते डरपोक असून त्यांच्यात हिंमत नाही. या हल्लेखोरांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत अशा प्रकारचे हल्ले महाराष्ट्र कदापीही सहन करणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला. …

Read More »

जेएनयु हल्याप्रकरणी राष्ट्रवादीची भाजप कार्यालयासमोर निदर्शने विद्यार्थ्यांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध

मुंबईः प्रतिनिधी जेएनयु विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भाजपाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. शनिवारी रात्री जेएनयु (JNU) मधील विद्यार्थ्यांवर भ्याड हल्ला करण्यात आला. त्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. हा हल्ला पुर्वनियोजित होता हे लक्षात येत असून या कृत्याच्या निशेषार्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब …

Read More »

सत्तारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीच्या पतनाची सुरुवात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील महाविकास विकास आघाडीच्या सरकारला एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत नाही. तोच या सरकारमधील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या सरकारच्या पतनाची सुरुवात असल्याची टीका भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली असून भाजपाच्या अन्य नेत्यांनीही हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याचे भाकित …

Read More »

सावरकरांचे नातू राहीले वाट बघत मुख्यमंत्री गेले निघून मुख्यमंत्री ठाकरेंनी रणजित सावरकरांना भेट नाकारली

मुंबईः विशेष प्रतिनिधी नुकतेच स्वांतत्र्यवीर वि.दा सावरकर यांच्याविरोधात काँग्रेसने आपल्या पुस्तिकेत आक्षेपार्ह मजकूर छापल्याच्या निषेध व्यक्त करण्यासाठी आणि कारवाईच्या मागणीसाठी सावरकरांचे नातू रणजित सावरकर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भेटीला गेले. मात्र मुख्यमंत्र्यांनी सावरकरांना भेटीसाठी बसायला सांगून दुसऱ्याबाजूने निघून गेले. स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कोणतेही अपमानजनक वक्तव्य शिवसेना सहन करणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे …

Read More »

खडसेंच्या नाराजीनाट्यात मुनगंटीवार करणार मध्यस्थी विधीमंडळ किंवा संसदेवर पाठविण्याची स्पष्टोक्ती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील भाजपाच्या पक्षांतर्गत राजकारणातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हटाव मोहिम काही केल्या थांबायला तयार नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही नाराजी सातत्याने जाहीर करणे सुरुच ठेवल्याने माजी मंत्री विनोद तावडे यांच्या अयशस्वी प्रयत्न नंतर आता माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे खडसेंची नाराजी दूर कऱण्यासाठी …

Read More »

फडणवीस साहेब, आता जातो आम्ही, आम्हाला निरोप द्या भाजपातील आयारामांकडून विरोधी पक्षनेत्याला साकडे

मुंबईः खास प्रतिनिधी राज्यातील सत्तेत आपला वाटा कायमचा रहावा म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक विद्यमान आमदार, नेत्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र आता सत्ता कायमची न राहता महाविकास आघाडीकडे गेल्याने निवडणूकीपूर्वी भाजपात आयाराम झालेल्या नेत्यांना आता पुन्हा मूळ पक्षांचे वेध लागले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आता आम्ही जातो, …

Read More »

विखे- शिंदेंमधील धुसफुस भाजपाच्या कोअर कमिटीत लवकरच अधिकृत कारवाई करणार

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत कर्जत-जामखेडसह अहमदनगरमधील अनेक मतदारसंघात भाजपा उमेदवारांच्या विरोधात विखे-पाटील पितापुत्रांनी काम केल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला होता. तसेच या पिता-पुत्र आणि शिंदे यांच्यातील धुसफुस वाढल्याने अखेर या धुसफुसीवर तोडगा काढण्यासाठी भाजपाचे संघटनमंत्री विजय पुराणीक, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेत यावर तोडगा …

Read More »

भाजपा म्हणते, काँग्रेसने किमान स्वत:ची कागदपत्र तरी नीट वाचावित ती स्थानबद्धता केंद्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार-केशव उपाध्ये

मुंबईः प्रतिनिधी स्थानबध्द केंद्र निर्माण करण्यासाठी काँग्रेसने जारी केलेली कागदपत्रे आधी त्यांनीच आधी नीट वाचायला हवीत असा खोचक सल्ला भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देत काँग्रेसचे प्रवक्ते हे आपल्या सोयीची कागदपत्र वापरून बेताल वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसच्या अशा बेताल वक्तव्यांना भारतीय जनता पार्टीने वारंवार उघडे पाडले …

Read More »

भाजपला लागलेली उतरती कळा कोणी रोखू शकणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे भाकित

मुंबईः प्रतिनिधी मागील दिड-दोन वर्षात भाजपाच्या हातून राज्ये हातून जात असून मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आता झारखंड सारखी हाती राहीलेली नाहीत. भाजपाच्या कारभारावर लोकांचा आता विश्वास राहीलेला नसल्याने त्यांची आता उतरती कळा लागली असून ही उतरती कळा कोणी रोखू शकणार नसल्याचे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. …

Read More »