मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ऐन लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर राज्य शिखर बँकेच्या आर्थिक घोटाळ्यात नाव आल्याने भाजपा-शिवसेनेचे सरकार उखडून फेकण्यासाठी शरद पवार यांनी राज्यातील जनतेला परत येत असल्याचे सांगण्यासाठी मी परत येतोय असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोस्टरमधून सांगायला सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर गुन्हा दाखल केला. …
Read More »शरद पवारांवर गुन्हा दाखल आणि अमित शाहंचा मुंबई दौरा रद्द राजकिय पडसादाला घाबरल्यानेच दौरा रद्द केला
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर लगोलग प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी मुंबईत आलेल्या भाजपाध्यक्ष अमित शाह यांना युतीच्या चर्चेसाठी येण्यास मुंबईत वेळ न मिळण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील ईडीच्या गुन्ह्याचे कारण असल्याची माहिती भाजपातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. केंद्रीय मंत्री तथा भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा भाजपा-शिवसेने दरम्यानच्या युतीच्या …
Read More »घोड अडलं, भाजपाच्या उमेदवारासाठी शिवसेनेचं तिकिट विधानसभेतही राहणार लोकसभेचा पॅटर्न
मुंबईः प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी भाजपा-शिवसेनेतील युतीला कधीचा मुहूर्त लागणार याची उस्तुकता लागलेली आहे. मात्र लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूकीतही भाजपाचे अनेक उमेदवार शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास उभे करायचे अशी रणनीती भाजपाने आखल्याने शिवसेनेची अडचण झाली आहे. त्यामुळे युतीच्या घोषणेला मुहूर्त मिळत नसल्याची विश्वसनीय माहिती भाजपातील सूत्रांनी दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत …
Read More »शिवस्मारक उभारता न आल्याचे विरोधकांना शल्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी पंधरा वर्ष राज्य करण्याची संधी मिळून सुद्धा अरबी समुद्रात शिवस्मारक उभारता न आल्याचे शल्य तर विरोधकांच्या मनात आहेच. पण, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे मोठ्या प्रमाणात भाजपाकडे वळणे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या फारच जिव्हारी लागल्यासारखे दिसते आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. मुळात अभ्यास न करता पत्रपरिषदा घेणे, …
Read More »भ्रष्ट आणि लज्जाहीन भाजपा शिवसेना सरकारचा शिवस्मारकातही भ्रष्टाचार! न्यायालयीन चौकशी करण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त मागणी
मुंबईः प्रतिनिधी शिवछत्रपतींचा आर्शिवाद, चला देऊ मोदींना साथ अशा घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शिवाजी महाराजांना देखील सोडले नाही. राज्यातील २१ मंत्र्याचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी समोर आल्यावर क्लीन चीट चे वाटप करत स्वतः च्या प्रतिमेवर कोणताही डाग नाही असे म्हणणा-या भ्रष्ट आणि लज्जाहीन भाजप सरकारने शिवस्मारकातही भ्रष्टाचार करण्याचे पाप केल्याचा …
Read More »२२० पेक्षा अधिक जागा मिळणार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
मुंबईः प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे भाजप महायुती २२० पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला राज्याच्या प्रभारी आणि राष्ट्रीय महामंत्री …
Read More »लॉर्ड माऊंटबँटनचे ओएसडी म्हणतात जम्मू -काश्मीरचा प्रश्न नेहरूंमुळे नव्हेतर ब्रिटीशांमुळे राजकिय गुंतागुत केवळ ब्रिटीशांनी निर्माण केली
दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडताना भाजपाध्यक्ष तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशाचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू आणि काश्मीरला लागू असलेले ३७० कलम आणि ३५ ए हे कलम काढून टाकल्यामुळे हे राज्य पूर्णतः आता भारताचे झाले आहे. त्याचबरोबर नेहरूंच्या एका चुकीमुळे जम्मू आणि काश्मीरचा अर्धाभाग पाकिस्तानकडेच राहीला. …
Read More »काँग्रेस आणि राष्ट्रवादी २५० जागा लढविणार तर ३८ जागा मित्रपक्षांना आघाडीचा संयुक्त जाहिरनामा जाहीर करणार - प्रवक्ते नवाब मलिक
मुंबईः प्रतिनिधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप पूर्ण झालेले असून काँग्रेस १२५ आणि राष्ट्रवादी १२५ जागा लढविणार असून उर्वरीत ३८ जागा मित्रपक्षांसाठी सोडणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देत आघाडीचा संयुक्त जाहिरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार …
Read More »महायुतीतील महाराष्ट्र क्रांती सेना स्वतंत्र १०० जागा लढविणार ३० उमेदवारांची यादी जाहिर
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभेचे बिगूल वाजताच भाजपा-शिवसेनेचा घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेने महायुतीतून फारकत घेत स्वतंत्रपणे १०० जागा लढविण्याची घोषणा क्रांती सेनेचे पक्षप्रमुख सुरेश पाटील यांनी केली. तसेच यातील पहिल्या ३० उमेदवारांची यादीही त्यांनी यावेळी जाहीर केली. चर्चगेट येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा-शिवसेनेकडून महायुतीत योग्य सन्मान …
Read More »राज्यातील राजकिय पक्षांच्या दिवाळ-दिवाळीच्या मौसमाला सुरुवात निवडणूक आचारसंहिता लागू
नवी दिल्ली -मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या विधानसभेचा कालावधी ९ नोव्हेंबर २०१९ रोजी संपत असल्याने तत्पूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य विधानसभेसाठी निवडणूकांची आचारसंहिता आजपासून लागू होत असून २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी यासाठी मतदार तर २४ ऑक्टोंबरला निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने सत्तेत विराजमान होणारा राजकिय पक्ष दिवाळी साजरी …
Read More »
Marathi e-Batmya