Tag Archives: rajesh tope

ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी आता जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर समित्या विभागीय आयुक्तांना राखीव साठा करण्याचे निर्देश- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर ऑक्सिजन मिळावा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा याच्या नियंत्रणासाठी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर समित्यांची स्थापना करतानाच जिल्हास्तरावर कंट्रोल रूम सुरू करण्यात आले आहेत. आपत्कालिन परिस्थितीत प्रत्येक महसूल विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी ५० ड्युरा सिलेंडर आणि २०० जम्बो सिलेंडर यांचा राखीव साठा …

Read More »

कार्यालयात ६ जण पॉझिटीव्ह सापडल्याने भुजबळांना व्हावे लागले क्वारंटाईन मुंबईतील कार्यालय एक आठवडा बंद

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची सूक्ष्म लक्षणे जाणवत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सहा अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने मुंबई येथील कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे. …

Read More »

कोरोना : सर्वाधिक दैनदिन रूग्ण, एकूण बाधितांची आणि तपासण्यांची संख्या पोहोचली २४ हजार ८८६ नवे बाधित, १४ हजार ३०८ बरे झाले तर ३९३ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोना काळातील आजचा वाईट दिवस असून सर्वाधिक कोरोनाबाधित अर्थात २४ हजार ८८६ इतक्या रूग्णांच्या निदान झाले आहे. तर राज्याची एकूण बाधितांची संख्या १० लाखापार गेली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ७१ हजार ५६६ वर पोहोचली. तर दुसऱ्याबाजूला १४ हजार ३०८ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची …

Read More »

कोरोना: सलग २ ऱ्या दिवशी सारखीच संख्या; बरे ७ लाख तर बाधित १० लाखाच्या जवळ २३ हजार ४४६, १४ हजार २५३ बरे झाले तर ४४८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सलग २ ऱ्या दिवशी २३ हजाराहून अधिक अर्थात २३,४४६ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले असल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या ९ लाख ९० हजार ७९५ वर पोहोचले असून ती लवकरच १० लाख रूग्ण संख्येचा टप्पा पार करणार असल्याचे दिसून येत आहे. तर बाधित रूग्णांची संख्या २ …

Read More »

कोरोना : आजही मुंबई, ठाण्यात पुन्हा वाढच: अॅक्टीव्ह रूग्ण अडिच लाखापार २३ हजार ८१६ नवे बाधित, १३ हजार ९०६ बरे झाले तर ३२५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत असून काल २० हजाराहून अधिक रूग्ण आढळून आल्यानंतर आज पुन्हा २३ हजार ८१६ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ५२ हजार ७३४ वर तर एकूण रूग्ण संख्या ९ लाख ६७ हजार ३४९ वर …

Read More »

कोरोना : एक दिवसाच्या अंतराने पुन्हा बाधितांच्या संख्येत वाढ २० हजार १३१ नवे बाधित, १३ हजार २३४ तर ३८० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल एक दिवसानंतर आज पुन्हा २० हजार १३१ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यात २३ हजारहून अधिक रूग्ण आणि तीन दिवसापूर्वी २० हजार रूग्ण आढळून आले होते. फक्त सोमवारी अर्थात काल राज्यात १६ हजार रूग्ण आढळून आले होते. आज निदान झालेल्या बाधित रूग्णांमुळे एकूण …

Read More »

कोरोना: सततच्या वाढीनंतर रूग्णसंख्या ४ दिवसापूर्वीच्या संख्येवर नवे बाधित १६ हजार ४२९, १४ हजार ९२२ बरे होवून घरी तर ४२३ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील चार दिवसापासून दर दिवसांगणिक बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. त्यामुळे राज्यात दुसरी लाट तर आली नाही ना? अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली. मात्र आज पाचव्या दिवशी चार दिवसापूर्वीच्या संख्येइतकी अर्थात १६हजार ४२२ इतक्या नव्या रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्ण संख्या २ लाख ५९ …

Read More »

कोरोना चाचणी दरात ५०० ते ७०० रूपयाने कपात आरोग्य विभागाकडून निर्णय जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाशी निगडीत वैद्यकिय साहित्याच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात झाल्याने कोविड चाचणीसाठी आकरण्यात येणाऱ्या दरात कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार ५०० ते ७०० रूपयांपर्यत कपात करण्यात आली. यासंबधीचा शासन निर्णय आज राज्य सरकारकडून जारी करण्यात आला. नव्या निर्णयानुसार पूर्वी १९०० रूपये लागणाऱ्या कोरोना चाचणी दरात …

Read More »

कोरोना : २ री लाट ? चढत्या क्रमाने संख्येत कालच्या तुलनेत ३ हजाराने वाढ २३ हजार ३५० नवे बाधित, ७ हजार ८२६ बरे झाले तर ३२८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी गणेशोत्साव काळ सुरू होईपर्यत नियंत्रणात येत असलेला कोरोना आता चांगलाच फैलावल्याचे दिसून येत असून कोरोनाची ही दुसरी लाट तर सुरु झालेली नाही ना ? अशी शंका घेण्यास वाव निर्माण झाला आहे. मागील तीन दिवसांपासून दररोजच्या बाधित रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत असून आज सलग ४ थ्या दिवशी …

Read More »

आता औरंगाबाद, जालना आणि सोलापूरात टेलिआयसीयु सेवा कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी टेलीआयसीयु उपयुक्त- आरोग्यमंत्री टोपे

मुंबई : प्रतिनिधी टेलीआयसीयु प्रकल्पाच्या मदतीने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून यासेवेचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री, उमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. जेणेकरून अतिदक्षात विभागातील रुग्णांना तंत्रज्ञानाच्या मदतीने वेळीच उपचार व मार्गदर्शन मिळू शकेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. औरंगाबाद, जालना आणि सोलापूर येथील रुग्णालयांमध्ये यासेवेचा शुभारंभ …

Read More »