ब्रिटीशकालीन देशद्रोह कायद्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारणा करत हा कायदा ठेवणार की त्याचे पुनर्विलोकन करणार असा सवाल केला होता. त्यावेळी सुरुवातीला केंद्र सरकारने पुनर्विलोकनाची गरज नसल्याचे मत व्यक्त केले. मात्र पुन्हा त्यास ४८ तास पुर्ण होण्याआधीच पुन्हा केंद्र सरकारने देशद्रोह अर्थात १२४ ऐ या कायद्याचे पुनर्विलोकन करण्याची …
Read More »सोलापूर-दौंड रेल्वे मार्गावर रेल्वेचा १७ दिवसांचा पॉवर ब्लॉक काही गाड्या रद्द तर काही गाड्यांचे मार्ग बदलले
उन्हाळी सुट्टी असल्याने बाहेरगावी आणि फिरण्याच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र पुणे-दौड मार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी असून सोलापूर विभागातील दौंड येथी रोड अंडर ब्रीज बांधण्यात येणार असल्याने मध्य रेल्वेने या पुणे ते सोलापूर दरम्यान १७ दिवसांचा पॉवर ब्लॉक जाहिर केला आहे. त्यामुळे काही एक्सप्रेस, पॅसेंजर …
Read More »महापालिकांची अंतिम प्रभाग रचना १७ मे रोजी जाहीर होणार राज्य निवडणूक आयोगाकडून नोटीफिकेश केले जारी
मुंबई महापालिकेसह राज्यातील १४ महापालिकांच्या विभागांची अंतिम प्रभाग रचना येत्या १७ मे पर्यंत जाहीर करण्यात येणार असून त्याबाबतचा सविस्तर कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केला. मुंबई महापालिकेसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिप्री चिंचवड, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, अकोला,सोलापूर आणि नाशिक या १४ महापालिकांनी मुदत यापूर्वीच संपलेली असून …
Read More »भाजपा आमदार अॅड शेलारांचे वांद्रे बॅन्डस्टॅंड भूखंड घोटाळयाप्रकरणी पुन्हा आरोप पंचतारांकित जागेवर “एसआरए” दाखवून सरकारकडून एफएसआयची खैरात
वांद्रे पश्चिम बॅन्डस्टॅंड परिसरातील ताज हॉटेल शेजारी असणा-या सरकारी मालकीचा भूखंड बिल्डरच्या घशात घालून सुमारे तीन हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या पंचतारांकित जागेवर “एसआरए” योजना दाखवून एसआरए योजनेतील लाभ व एफएसआय बिल्डरला देण्यात येणार असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज …
Read More »महागाई, बेरोजगारीची किंमत लोकं केंद्र सरकारकडून योग्य वेळी वसूल करतील संभाजीराजेबाबत कॉंग्रेस आणि शिवसेनेशी बोलावे लागेल ;शक्यतो एकत्रित निर्णय घेऊ...
राजद्रोह कायद्याचा पुनर्विचार करण्याची भूमिका केंद्रसरकारने घेतली असेल तर त्या भूमिकेचे स्वागत आहे. राजद्रोहाच्या कायद्याबाबत केंद्रसरकार फेरविचार करत असेल तर ते योग्य आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आज कोल्हापूरमध्ये विविध विषयांवर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात …
Read More »आदित्य ठाकरे म्हणाले, इतक्या शुल्लक गोष्टींवर मी बोलत नाही मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून केली टीका
उत्तर प्रदेशमध्ये भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंविरोधात दंड थोपटले आहेत. आता त्यांना उत्तर प्रदेशमधील साधु, संत आणि महंतांचाही पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात मनसे आणि भाजपची जवळीक दिसत असली तरी उत्तर प्रदेशमध्ये वेगळंच चित्र तयार झालंय. यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी …
Read More »शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर राणाच्या फोटोसेशनवरून आरोग्य मंत्री म्हणाले… रूग्णालयात असे करणे किंवा जाणीवपूर्वक करणे चुकीचे
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी तुरूंगातून जामीनावर बाहेर आल्यानंतर स्वतःची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी वांद्रे येथील लीलावती रूग्णालयात दाखल झाल्या. मात्र रूग्णालयात असताना नवनीत राणा यांनी त्यांच्यासोबत तेथे घडत असलेल्या अनेक गोष्टींचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करत लोकांमधून सहानभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र राणा यांनी व्हायरल केलेल्या काही फोटोंबाबत शिवसेनेने आक्षेप …
Read More »सरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १ वर्षाची मुदतवाढ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा
राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका माहे जानेवारी २०२१ मध्ये पार पाडण्यात आल्या आहेत. यात राखीव प्रवर्गातील ग्रामपंचायत सरंपच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना विशेष बाब म्हणून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात पुनश्च एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. सबब जात वैधता प्रमाणपत्र १७ जानेवारी २०२३ पर्यंत सादर करण्याबाबतची घोषणा ग्रामविकास व …
Read More »पंडित शिवकुमार शर्मांवर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या या भावना
भारतीय संगीताच्या मानबिंदूचा अस्त-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पं.शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली संतूर या वाद्याची जगाला ओळख करून देणारा, संतूरच्या अलौकिक तरंगांनी जगाला भुरळ घालणारा भारतीय संगीत क्षेत्राचा एक मानबिंदू अस्ताला गेला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ संगीतकार, संतूरवादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांना निधनाबद्दल श्रद्धांजली मुख्यमंत्री उध्दव …
Read More »राज ठाकरेंचे पत्र, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उध्दव ठाकरे तुम्हीही मनसैनिकांना बजावलेल्या नोटीसा आणि तडीपारीवरून राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्यातील मस्जिदींवरील भोंग्याच्या प्रश्नावरून राज्यातील मनसैनिकांना पोलिसांनी तडीपारीच्या नोटीसा आणि अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर अखेर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना खोचक इशारा देत कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उध्दव ठाकरे तुम्हीही नाही असे सांगत गर्भित इशारा दिला. मस्जिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र …
Read More »
Marathi e-Batmya