Editor

राज ठाकरे, आदित्य ठाकरेनंतर आता नाना पटोले अयोध्येचा दौऱ्यावर दशरथ गढीच्या महंताकडून पटोलेंना निमंत्रण

अयोध्या दौऱ्यावरून शिवसेना आणि मनसेत असली नकली हिंदूत्वावरून राजकारण सुरु झालेले असताना आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर थेट भाजपाच्या खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी राज ठाकरेंना आव्हान दिले असतानाही राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचा पुर्नरूच्चार केला. त्यापाठोपाठ शिवसेना नेते तथा मंत्री आदित्य ठाकरे हे ही …

Read More »

आता या अभ्यासक्रमाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मिळणार नॅसकॉमचे प्रशिक्षण कौशल्य वृद्धीसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि नॅसकॉम यांच्यात सामंजस्य करार

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलामुळे नवनवीन रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या सेवा क्षेत्रात व्यावसायिक कौशल्ये देखील तितकेच महत्वाची आहेत. उदयोन्मुख माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि नॅसकॉम (नॅशनल असोसिएशन …

Read More »

अजित पवारांचे संकेत, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत महाविकास आघाडीच काही ठिकाणी जिल्हा पातळीवर निर्णय पण मैत्रीपूर्ण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात असा आमचा सर्वांचा आग्रह आहे. परंतु काही निर्णय स्थानिक जिल्हा पातळीवर केले जातात. काही ठिकाणी दोन्ही तिन्ही पक्षांचे प्राबल्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण निवडणुका होतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूकीत तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढविणार …

Read More »

वेस्ट फूडपासून वीज निर्मित चार्जिंग स्टेशनचे पहिले केंद्र मुंबईत व्हेईकल चार्जिंग स्टेशन राज्यभरात उभारणार - आदित्य ठाकरे

मुंबई महानगराच्या पर्यावरण संवर्धनासाठी आणि ‘स्वच्छ – सुंदर मुंबई’साठी एका पाठोपाठ उपक्रम सुरु करताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने आज आणखी एका अभिनव उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. ‘डी’ विभागातील केशवराव खाड्ये मार्गावर अन्न कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशनची जोड देण्यात आली आहे. अशा स्वरुपाचे भारतातील हे पहिलेच चार्जिंग स्टेशन …

Read More »

‘पीकविम्याचे पैसे तातडीने द्या, अन्यथा आंदोलन’ भाजपा आ. राणा जगजितसिंह पाटील यांचा राज्य सरकारला इशारा

शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांचे हितसंबंध जपण्यात रस असलेल्या ठाकरे सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने चपराक लगावली असून पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना सहा आठवड्याच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. विमा कंपन्यांनी है पैसे दिले नाहीत, तर ठाकरे सरकारने ही रक्कम शेतकऱ्यांना द्यावी असेही न्यायालयाने बजावल्याने आता तरी शेतकरीविरोधाची भूमिका सोडून राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना …

Read More »

नवनीत राणाच्या फोटोवरून शिवसेना झाली आक्रमकः लीलावतीत मारला ठिय्या फोटो कसे काढले शिवसेना महिला नेत्यांचा प्रशासनाला सवाल

१४ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर जामीनावर बाहेर पडलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी थेट स्वतःची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी लीलावती रूग्णालयात दाखल झाल्या. तेथे त्या तीन-चार दिवस असताना त्यांच्या भेटीसाठी रूग्णालयात गेलेल्या भाजपा नेत्यांचे त्यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले. त्याचबरोबर एमआरआय करतानाचा फोटोही व्हायरल झाला. वास्तविक पाहता एमआरआय करताना त्या रूममध्ये कोणत्याही स्वरूपाची …

Read More »

खासदार नवनीत राणांचा सवाल, आम्ही कधी उद्धव ठाकरेंचा रिपोर्ट मागितला का? शिवसेनेच्या आक्रमक पावित्र्यावर राणांचा सवाल

रूग्णालयातील एमआरए काढताचे नवनीत राणा यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला नेत्यांनी आज वांद्रे येथील लीलावती रूग्णालयात जावून रूग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत एमआयआर स्कॅन करताना फोटो काणी काढला असा सवाल केला. यासंदर्भात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना विचारले असता ते म्हणाले की, दोन वर्षापासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे …

Read More »

मंत्री वडेट्टीवार म्हणाले, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण आणि पुणे विभागात या गोष्टी करा आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदतीसाठी तत्पर रहावे

सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे गतीने करावीत. त्याचबरोबर अचानक येणारी वादळे व पूर यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी, या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना तात्काळ मदत व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात आपत्ती प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येणार असून याचे सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांना प्रशिक्षण द्यावे, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन …

Read More »

भाग २: कोणत्याही परवानग्या नसताना मंत्री चंद्रकांत पाटील यांची ज्ञानेश्वरीवर मेहेरनजर कोणतेही परवानग्या नसताना शासन जमा केलेली पुन्हा दिली

पुण्यातील येरवडा येथील ५ एकरचा शासकिय भूखंड महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेकडून काढून घेतल्यानंतर तो भूखंड ज्ञानेश्वरी शिक्षण संस्थेला २००७ मध्ये देण्यात आला. त्यानंतर २०१९ पर्यत या संस्थेने त्या जमिनीवर कोणतेही काम केले नाही. तसेच कॅगने ठेवलेल्या ठपक्याच्या आधारे आणि २०१७ च्या शासन निर्णयानुसार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तो भूखंड पुन्हा …

Read More »

एकनाथ खडसे म्हणाले, फडणवीसांना नेहमी मदत केली पण त्यांच्या आर्शिवादाने… गोपीनाथ मुंडे असते तर राजकिय परिस्थिती बदलली असती

जेव्हा विधानमंडळात देवेंद्र फडणवीस पाचव्या टेबलवर बसत होते, तेव्हा मीच त्यांना माझ्या मागच्या टेबलवर बसवण्यासाठी मदत केली. वारंवार त्यांना बोलण्याची संधी दिली. त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी सर्वांचा नकार होता, पण गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहास्तव मी सहमती दिली. माझ्या सहमतीसाठी ते अडून राहिलं होतं. असे अनेक विषय आहेत की देवेंद्र फडणवीसांना मदत करण्याची …

Read More »