मुंबईः प्रतिनिधी अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळे आत्महत्या केलेले अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात संयुक्तरित्या जमिनीचे व्यवहार केले असल्याबाबतची कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. हे व्यवहार प्रथमदर्शनी संशयास्पद वाटत असल्यामुळे त्याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपा नेते …
Read More »भाजपा सरकारमध्ये मंत्री असताना उद्विग्न होवून राजीनामा दिला होता भाजपाचे माजी मंत्री बडोलेंचा अप्रत्यक्ष फडणवीसांवर निशाणा
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यी आणि समाजाच्या विकासाच्यादृष्टी कोनातून अनेक योजना, महामंडळांची निर्मिती करण्याचे निश्चित केले. मात्र त्यावेळी सरकारच्या प्रमुखाकडे मागासवर्गीय बेरोजगार तरूणांच्या उद्योगासाठी निधी मिळावा यासाठी खुप झगडलो. शेवटी राजीनामा दिला. परंतु त्यावेळच्या सरकारच्या प्रमुखाने कोणतीही मदत न दिल्याने सगळ्या गोष्टी कागदावरच राहील्याची खंत माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले …
Read More »विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून या दोघांना उमेदवारी आणखी दोन जागांवरील उमेदवार नंतर जाहीर होण्याची शक्यता
मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवार निश्चित केले आहेत.नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अभिजित गोविंदराव वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर पुणे विभागीय शिक्षक मतदार संघातून जयंत दिनकर असगावकर यांची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक …
Read More »कोरोना : आतापर्यंतच्या सर्वाधिक कमी मृतकांच्या संख्येची नोंद ३ हजार ७९१ नवे बाधित, १० हजार ७६९ बरे झाले तर ४६ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात आतापर्यंतची सर्वाधिक कमी अशा मृतकांची नोंद झाली आहे. राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नाला काही प्रमाणात यश आले असल्याचे यानिमित्ताने दिसत असले तरी हे मृत्यू मागील आठवड्यातील आहे. त्यामुळे दैंनदिन मृतकांची नेमकी संख्या समजू शकली नाही. राज्यात मागील २४ तासात ३ हजार ७९१ नवे बाधित आढळून आल्याने …
Read More »या ११ प्रमोटी आयएएस अधिकाऱ्यांना दिल्या अखेर महिनाभरानंतर नियुक्त्या महसूल, मंत्रालय आणि सहकार विभागातून पदोन्नती मिळालेले अधिकारी
मुंबई: प्रतिनिधी साधारणत: महिनाभरापूर्वी राज्यातील २० हून अधिक अतिरिक्त जिल्हाधिकारी पदासह समकक्ष असलेल्या मंत्रालय आणि सहकार विभागातील अधिकाऱ्यांना आयएएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली होती. मात्र त्यांना नियुक्ती प्रदान करण्यात आली नव्हती त्यापैकी ११ प्रमोटी आयएएस अधिकाऱ्यांना आज नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यापैकी थेट आयएएस अधिकारी वल्सा नायर सिंह यांची सामान्य …
Read More »खाजगी मालवाहतूक गाड्यांची गरज होती तेव्हा एसटी झोपली होती का ? वित्त विभागाने घेतली एसटी महामंडळाची झाडाझडती
मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. या कालावधीत राज्यातील जनतेपर्यंत सरकारतर्फे अन्न धान्य पोहोचविण्यासाठी खाजगी मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांची गरज होती. त्यावेळी एस.टी. महामंडळाकडे असलेल्या गाड्यांच्या माध्यमातून अन्न धान्य पोहोचविता आले असते तसेच त्याचे भाडेही मिळाले दिले असते. मात्र त्या परिस्थितीत एस.टी महामंडळ झोपली होती …
Read More »एसटी कर्मचाऱ्यांचे सर्व थकीत वेतन दिवाळीपूर्वी शासनाकडून एसटीसाठी एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर-परिवहन मंत्री ॲड. परब
मुंबई : प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील 3 महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच शासनाची भूमिका होती. त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. आज …
Read More »कोरोनामुळे नागपूरचे हिवाळी अधिवेशन मुंबईत विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबईः प्रतिनिधी विधिमंडळाच्या प्रथेप्रमाणे वर्षभरातील किमान एक अधिवेशन नागपूरात घेतले जाते. त्यानुसार नियोजित हिवाळी अधिवेशन नागपूरात घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र दिवाळीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाय येण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने नियोजित नागपूरचे अधिवेशन यंदा मुंबईत घेण्याचा निर्णय आज झालेल्या विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. …
Read More »कोरोना : केंद्राची बंद पडली वेबसाईट ३ हजार २७७ राज्यात बाधित तर मृतकांची संख्या ८५
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील दैंनदिन बरे झालेले आणि बाधित रूग्णांची संख्या कळविणारे संकेतस्थळच आज काही तांत्रिक कारणामुळे बंद पडली. त्यामुळे महाराष्ट्रात आज दैंनदिन बरे झालेल्या रूग्णांची आकडेवारी उपलब्ध झाली नाही. तसेच एकूण मृतक रूग्णांची संख्या कळू शकली नाही. मात्र या पध्दतीची स्वतंत्र यंत्रणा राज्य सरकारकडे उपलब्ध नसल्याने आरोग्य विभागानेच एकप्रकारे राज्य …
Read More »राज्यपालांनी अर्णवपेक्षा न्यायासाठी भटकणाऱ्या नाईक कुटुंबाला सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असतं मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला
मुंबई : प्रतिनिधी एका गंभीर गुन्ह्याखाली अटक झालेल्या आरोपीला सहानुभूती दाखवण्याऐवजी राज्यपालांनी नाईक कुटुंबाला सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असतं असे सांगतानाच एका आरोपीची बाजु घेणे योग्य नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले. राज्यपाल यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या …
Read More »
Marathi e-Batmya