मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बाधितांची संख्या स्थिर असून मागील २४ तासात ४ हजार ९८१ बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या १८ लाख ६४ हजार ३४८ वर पोहोचली असून कालच्या तुलनेत बाधित मृतकांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली असून ७५ इतकी नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी …
Read More »उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवा मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाकडून आवाहन
मुंबई: प्रतिनिधी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. सन २०२० च्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराकरिता राज्यातील पत्रकारांनी आपली नामांकने येत्या २५ डिसेंबर २०२० पूर्वी पाठवावीत, असे आवाहन मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने करण्यात आले आहे. पुरस्कारामध्ये जीवनगौरव पुरस्कार …
Read More »खबरदार! महिला व बालकांवर अत्याचार कराल तर थेट फाशीवर लटकाल अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी दिक्षा कायद्याच्या धर्तीवर शक्ती कायदा आगामी अधिवेशनात विधिमंडळात मांडण्यात येणार असून आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीला तात्काळ अटक करून १५ दिवसात तपास करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. …
Read More »दानवेंचा अजब शोध, शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात शेतकरी आंदोलनाबाबत अजब तर्कट
जालना: प्रतिनिधी शेतकरी आंदोलन सुटा बुटातल्या लोकांचे असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा धक्कादायक जावई शोध दानवे यांनी लावल्याने त्यांच्या वक्तव्याबाबत आर्श्चय व्यक्त केले. याच देशांनी CAA च्या नावाखाली मुस्लिम समाजाला उचकावले असून भारतातील शेतकऱ्यांनी याचा विचार करण्याचे आवाहन देखील …
Read More »राज्यात कोरोना लसीचे टप्पे निश्चित, कोणाला मिळणार पहिली लस ? वाचा… राज्यस्तरीय सुकाणू समितीची पहिली बैठक संपन्न
मुंबई : प्रतिनिधी कोरोना लसीकरणासाठी मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समितीची पहिली बैठक आज झाली. यावेळी राज्यात कोरोना लसीकरणासाठी सुरु असलेल्या पूर्वतयारीचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास यांनी सादरीकरण केले. लसीकरणासाठी विविध स्तरावर समन्वय यंत्रणा करण्यात आली आहे. राज्यस्तरीय सुकाणू समितीनंतर राज्य …
Read More »कापसाच्या खरेदी-विक्रीसाठी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ॲप नवीन ३० कापूस खरेदी केंद्र नियोजित- पणन मंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई : प्रतिनिधी सन २०२०-२१ मधील हमी दरावरील कापूस खरेदी-परतावा आणि कापूस लागवडीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील एका केंद्राची निवड करून ॲपद्वारे त्यांची इत्यंभुत माहिती अद्ययावत करावी. जेणेकरून शासनाकडे शेतकऱ्यांची अचूक माहिती संकलित होईल आणि कापूस परतावा योग्य वेळेत शेतकऱ्यांना मिळेल, अशी आशा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील …
Read More »पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी जागतिक स्तरावरील सल्लागार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आदेश
मुंबई : प्रतिनिधी औरंगाबादजवळील पैठण येथील संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar) उद्यानाचा संपूर्ण कायापालट करून देश-विदेशातील पर्यटकांना तिथे आकर्षित करण्यासाठी लोकांकडून नाविन्यपूर्ण कल्पना तर मागवाच तसेच जागतिक स्तरावरील सल्लागार देखील नियुक्त करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले. वर्षा येथील समिती सभागृहात यासंदर्भात मंगळवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.जलसंपदा …
Read More »कोरोना : ५ महिन्यातील सर्वात कमी बाधितांची संख्या तर मृतकांमध्ये पुन्हा वाढ ४ हजार २६ नवे बाधित, ६ हजार ३६५ बरे झाले तर ५३ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील पाच महिन्यातील राज्यातील बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून येत असून आज ६ हजार ३६५ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १७ लाख ३७ हजार ८० झाली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८० हजारावरून थेट ७३ हजार ३७४ वर इतकी कमी नोंदविण्यात आली आहे. तसेच ४ …
Read More »मनोरा आमदार निवासच्या पुनर्बांधणीबाबत झाला हा निर्णय विधानपरिषद सभापती व विधानसभाध्यक्षांच्या उपस्थितीत उच्चाधिकार समितीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी मनोरा आमदार निवास पुनर्बांधणी एनबीसीसी ऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यास विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या उच्चाधिकार समितीमध्ये मान्यता देण्यात आली. मनोरा आमदार निवास येथे नवीन आमदार निवास इमारत उभारण्यासंदर्भातील कामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी विधानभवनात बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव …
Read More »या तीन सनदी अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या सामान्य प्रशासनकडून आदेश जारी
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून अधिकाऱ्यांना तात्काळ आपल्या नवी पदाचा पदभार स्विकारण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी दिले. 1. जी श्रीकांत, जिल्हाधिकारी, लातुर यांची बदली व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बियाणे महामंडळ, अकोला येथे करण्यात आली आहे. 2. पृथ्वीराज बी पी, मुख्य कार्यकारी अधिकारी, …
Read More »
Marathi e-Batmya