मुंबई : प्रतिनिधी कृषी न्यायालय स्थापन करावे, बाजार समित्या अधिक मजबूत कराव्यात, शेतकऱ्यांना रास्त भाव मिळेल हे पाहून हमी भावाचे संरक्षण काढून घेऊ नये, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी अधिकचे कायदे करावे, करार शेतीमध्ये फसगत होण्याची शक्यता आहे, हमी भावापेक्षा कमी किमतीत कोणाला शेतमाल खरेदी करता येणार नाही अशी तरतूद करावी, …
Read More »आता राज्य सरकारचेही “कोविड कवच ॲप” सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा - अमित देशमुख
मुंबई : प्रतिनिधी कोविड -19 रुग्णांबाबतची सर्व माहिती मिळण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘कोविड कवच मोबाईल ॲप’ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते आज मंत्रालयात ऑनलाईन पध्दतीने ‘कोविड कवच मोबाईल ॲप’चे उद्घाटन करण्यात आले. …
Read More »सुशांतसिंग राजपुतप्रकरणातील फेसबुक आणि ट्वीटर फेक अकाऊंटचे मालक कोण? राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी फेसबुक आणि ट्वीटरने फेक अकाऊंटचे मालक कोण? ही फेक अकाऊंट कुठल्या आयपी अड्रेसवरून करण्यात आली याची माहिती द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केली. महाविकास आघाडी सरकारला आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाच्या आयटी सेलच्या माध्यमातून करण्यात आल्याचा आरोप करत …
Read More »क्लार्क पदांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत करण्याचा विचार सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शासकीय विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा अयोगाशी (एमपीएससी) निगडित बाबींची आढावा बैठक भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार रोहित पवार, …
Read More »शब्द प्रभू रामाजी हिंगे संवेदनशील नाट्य-टिव्ही अभिनेता अकुर विठ्ठलराव वाढवे यांची वास्तववादी कल्पनाधारीत कथा
मोठा बेलोरा हे पुसद तालुक्यात येणारे गाव. आता गावं म्हटलं की व्यक्ती तेथे प्रवृत्ती आल्याच. बेलोऱ्यात बारावी पर्यंत शाळा आहे. पण सगळीच मुलं शाळेत जायची असं नाही. शाळेत न जाणारी आणि काम न करणारी तरूण मुलं (खरं तर सगळ्यांनाच कामं असायची असं पण नाही) हे सगळे समाज मंदीरावर बसून पत्त्याचा …
Read More »कोरोनाचा जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प खालापूरला स्थलांतरीत करणार आराखडा सादर करण्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी गोवंडी येथील नागरिकांसह अनेक मुंबईकरांची गोवंडी येथील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प मुंबईबाहेर नेण्याची मागणी आहे. याअनुषंगाने तसेच परिसरातील प्रदुषण समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली. आमदार अबु असीम आझमी यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस आमदार …
Read More »कोरोना : नव्या बाधित रूग्णाची संख्या एक महिन्यापूर्वीइतकी; बरे होण्याचे प्रमाण वाढले १० हजार २४४ नवे बाधित, १२ हजार ९८२ बरे झाले तर २६३ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यात नवे बाधित रूग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत येत असून साधारणत: ऑगस्ट महिन्यात आढळून येणारी रूग्णसंख्या मागील २४ तासात आढळून आली आहे. ऑगस्ट महिन्यात नवे बाधित आढळून येणारे रूग्ण ९ ते १२ हजार दरम्यान आढळून येत होते. त्यानुसार आज १० हजार २४४ इतके …
Read More »अद्ययावत मानसिक आरोग्य संकुल सुरु करायचंय, प्रस्ताव तयार करा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी मानसिक आरोग्य संस्थेच्या पाषाण येथील जागेवर २५० खाटांचे अद्ययावत मानसिक आरोग्य संकुल उभे करण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव तयार करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. मानसिक आरोग्य संस्थेची आढावा बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे आयोजित करण्यात आली होती. …
Read More »आशिष शेलार यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला दिले हेआदेश ४ नोव्हेंबर २०२० पर्यत प्रतिज्ञा पत्र सादर करण्याचे आदेश
मुंबई: प्रतिनिधी कोरोना बाधित रुग्णांवर शासकिय रूग्णालयात उपचार सुरु असताना त्या रूग्णांची पुरेशी काळजी घेतली नसल्याच्या १० घटनांप्रकरणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या होत असलेल्या बेजबाबदारी प्रकरणी राज्य सरकारला ४ नोव्हेंबर पर्यत प्रतिज्ञा पत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. मुख्य न्यायाधीश दिपंकर दत्ता …
Read More »कोरोना : आजही बाधित संख्या कमीच तर घरी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ; जिल्हानिहाय माहिती १३ हजार ७०२ नवे बाधित, १५ हजार ०४८ बरे झाले तर ३२६ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बाधितांच्या संख्येत सतत घट होताना दिसत आहे. मागील २४ तासात बाधित रूग्णांची संख्या १३ हजार ७०२ इतकी आढळून आली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १४ लाख ४३ हजार ४०९ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ५५ हजार २८१ इतकी झाली आहे. तर आज १५ हजार ०४८ …
Read More »
Marathi e-Batmya