मुंबई: प्रतिनिधी आरे येथे मेट्रोसाठी कापण्यात येणारी वृक्षतोड थांबविण्याकरिता आंदोलन केलेल्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावी अशी विनंती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर सदस्यांनी देखील याला अनुमोदन दिले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे गुन्हे लगेच मागे घेण्याची कार्यवाही करावी …
Read More »मुंबईतल्या या चार रूग्णालयातील कोविड योद्ध्यांचा राज्यपालांनी केला सत्कार कोरोनामुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याची डॉ. लहाने यांची ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी शासकीय रूग्णालयातील डॉक्टर, अधीक्षक, प्राध्यापक, प्रमुख व्यवस्थापिका (मेटरन), स्वच्छता निरीक्षक आणि सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी कोरोना महामारीच्या संकट काळात निष्ठेने सेवा करीत आहेत. या सर्व कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. कोविड १९ या जागतिक महामारीच्या काळात मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालय, द कामा ॲण्ड ॲलब्लेस रूग्णालय, गोकुलदास तेजपाल (जीटी) …
Read More »बाबरी मशीद खटल्याचा निकाल धक्कादायक असून वस्तुस्थितीला धरून नाही काँग्रेसचे माजी खा. हुसेन दलवाई यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सीबीआय कोर्टाने आज दिलेला निकाल धक्कादयक असून वस्तुस्थितीला धरून नाही. यामुळे देशातील जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल अशी भीती माजी खा. हुसेन दलवाई यांनी व्यक्त केली. बाबरी मशीद पाडण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराकडून राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात आली. रथयात्रा काढण्यात आल्या, दंगली घडविल्या यात …
Read More »बाबरी विध्वंस प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला तो अपेक्षितच आम्हाला निकालानंतर आश्चर्य वाटत नाही- नवाब मलिक
मुंबई : प्रतिनिधी बाबरी विध्वंस प्रकरणाचा आज न्यायालयाने निकाल दिला आहे तो अपेक्षितच होता. त्यामुळे आम्हाला निकालानंतर आश्चर्य वाटत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मत मांडले. पुराव्याअभावी आरोपींची न्यायालयाने सुटका केली आहे. परंतु युट्यूबवर गेलात तर जगामध्ये व्हिडीओ उपलब्ध आहेत. ६ डिसेंबर …
Read More »बाबरी मस्जिद प्रकरणाची चौकशी करणारे न्या.लिबरहान म्हणतात, “बाबरीचा निकाल म्हणजे फार्स” आयोगाने जी माहिती गोळा केली त्याच्या विरूध्द निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बाबरी मस्जिद पाडण्याच्यी घटना घडल्यानंतर या घटनेची चौकशी करण्यसाठी तेव्हाचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंगराव यांनी न्या.लिबरहान आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे काम १७ वर्षे चालले. त्या १७ वर्षात आयोगाने १०० साक्षीदार तपासले आणि अनेकांवर दोषारोप निश्चित करण्यात आले. मात्र सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ज्या गोष्टी पाह्यल्या आणि त्यानुसार …
Read More »Babri Masjid Demolition: ठोस पुरावे नसल्याने सर्व आरोपी निर्दोष वृत्तपत्रातील बातम्या, व्हिडिओ फुटेज पुरावे होवू शकत नसल्याचे सीबीआय न्यायालयाकडून जाहीर
अयोध्या: मराठी ई बातम्या.कॉम टीम साधारणत: २८ वर्षापूर्वी अर्थात १९९२ साली अयोध्येतील सुप्रसिध्द बाबरी मस्जिद भाजपा-शिवसेनेच्या नेतृत्वाखालील कारसेवकांनी पाडल्याचे दृश्य त्यावेळच्या देशातील सर्व जनतेने पाहिले. तसेच मस्जिदीच्या परिससरापासून काही अंतरावर भाजपा नेते मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, स्व.प्रमोद महाजन यांच्यासह विश्व हिंदू परिषदेच्या अनेक नेत्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली …
Read More »कोरोना: दुसऱ्या दिवशीही बाधितांपेक्षा घरी जाणारे जास्त मात्र मृतक संख्या ४०० पार बरे झाले १९ हजार २१२; नविन निदान १४ हजार ९७६ तर ४३० मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज सलग दुसऱ्यांदा नविन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी नोंदविली गेली आहे. दिवसभरात १४ हजार ९७६ रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार २१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज ७८.२६ टक्के नोंद झाली आहे. आतापर्यंत १० लाख ६९ हजार …
Read More »आगामी नवरात्रोत्सव साजरा करताना या नियमांचे पालन करा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर
मुंबई : प्रतिनिधी कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता१७ ऑक्टोबरपासून सुरु होणारा या वर्षीचा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दसरा साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. तसेच हा उत्सव साजरा करताना गृह विभागाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. मार्गदर्शक सूचना : १. …
Read More »केंद्रात शेतकऱ्यांचे नाही तर सुटबुटवाल्यांचे सरकार शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन
मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विषयक विधेयकाला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. ही विधेयके शेतकरी विरोधी असून ते रद्द केले पाहिजेत अशी भूमिका असून या विधेयकाच्या विरोधात देशभरात काँग्रेस पक्ष आंदोलन करत आहे. कोणाशीही चर्चा न करता शेतकरी विरोधी कायदे लादणारे केंद्रातील भाजप सरकार हे जनसामान्यांचे, शेतक-यांचे नसून फक्त …
Read More »कोरोना दिलासादायक बातमी : बाधितांपेक्षा बरे होवून घरी जाणारे रूग्ण दुप्पट ११ हजार ९२१ नवे बाधित, १९ हजार ९३२ बरे झाले तर १८० मृतकांची
मुंबई: प्रतिनिधी साधारणत: जुलै महिन्यात राज्यात ९ ते १० हजार बाधित रूग्णांचे निदान होत असे मात्र त्यानंतर बाधित रूग्ण आढळून येण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत गेली. मात्र आज तब्बल दोन महिन्यानंतर जुलै महिन्यात आढळून येणारी रूग्णसंख्या अर्थात ११ हजार ९२१ इतके बाधित रूग्ण आढळून आल्याचे दिसून आले. तर बरे …
Read More »
Marathi e-Batmya