Editor

रानावनातच उपाशी राहायची वेळ आलीय, मुख्यमंत्री साहेब मदत करा यशवंत सेनेची उध्दव ठाकरेंना पत्राद्वारे साद

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या विविध भागात शेळ्या-मेढ्यांना जगविण्यासाठी मेंढपाळ-धनगर एका भागातून दुसऱ्या भागात जात असतात. मात्र आता कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे आम्हा मेंढपाळ-धनगरांना गावात प्रवेश नाकारण्यात येत असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून याकालावधीत आपण आम्हाला मदतीचा हात द्यावा अशी मागणी यशवंत सेनेचे प्रमुख राजू झंजे यांनी नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना …

Read More »

राज्यातील संख्या २३३४ वर तर नव्या ३५२ रूग्णांचे निदान मृतकांच्या संख्येत ११ ने वाढ

आज राज्यात ३५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या २३३४  झाली आहे. तर राज्यात ११ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे ९ आणि पिंपरी चिंचवड तसेच मीरा भाईंदर येथील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. मृत्यूंबद्दल अधिकची माहिती – आज झालेल्या मृत्यूंपैकी  ४ …

Read More »

याद राखा…अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न कराल तर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा समाजमाध्यमकर्त्यांना इशारा

मुंबई: प्रतिनिधी काही विघ्नसंतोषी लोक समाज माध्यमांचा दुरुपयोग करून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा, समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र सायबर विभाग लक्ष ठेवून आहे. जर असे काही कराल तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समाजकंटकांना दिला असून अशा व्यक्तींवर …

Read More »

उद्योगमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरेंची मंजूरी असेल तरच… कंत्राटी कामगारांना रोजगार आणि शेतमाला प्रक्रिया उद्योग सुरू करण्याबाबत चाचपणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत क्षेत्रे वगळून शेतीवर आधारीत उद्योग आणि कंत्राटी कामगारांना रोजगार मिळू शकेल असे लघु उद्योग सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी कृती दलाला देत या प्रस्तावास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंजूरी दिली तरच त्यास चालना मिळणार असल्याची बाबही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. …

Read More »

कोरोना लॉकडाऊन आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी मानसिकतेसाठी मानसोपचार तज्ञ डॉ हर्षल थडसरे यांचे खास सल्ले

आता ही गोष्ट सर्वाना माहित आहे कि, जगभर कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. आपल्या भारतात आणि त्यात ही महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण, त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. परंतु ह्या अतिसूक्ष्म विषाणूने एक अदृश्य भीती देखील निर्माण केली आहे. भीती आणि बेचैनी वेगवेगळ्या प्रकारची जसे कि,  हा आजार मला किंवा माझ्या …

Read More »

घरगुती वीज ग्राहकांसाठी खुषखबर: ऑनलाईन किंवा मे महिन्यात भरा बीले दंड न आकारण्याचा ऊर्जा विभागाचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे घरगुती वीज ग्राहकांना आपले वीज बील भरण्यासाठी ऑनलाईन वीज भरा किंवा थेट मे महिन्यात थकीत बीले भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच स्वत:चा मीटर रिडींग घेवून पाठविले असेल तर वीजग्राहकांना जेवढा वीजेचा वापर केलाय तेवढेच बील आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महावितरण कंपनीने घेतला आहे. सद्यपरिस्थितीत …

Read More »

लॉकडाउनमध्ये भटकणाऱ्या दुचाकीस्वाराची कर्मचारी महिलेला धडक महिला रूग्णालयात दाखल तर स्वार पळून जाण्यात यशस्वी

ठाणे: प्रतिनिधी ठाणे महापालिकेच्या एका कंत्राटी सफाई कर्मचारी महिलेला एका बाईक स्वाराने जोरदार धड़क दिली. ज्यामधे ही महिला गंभीर जख्मी झाली आहे, ठाण्याच्या पोखरण नंबर २ रस्त्यावर रोज प्रमाणे कंत्राटी महिला सफाई कर्मचारी संगीता पोफळकर या रस्ते सफाईचे काम करत होत्या, लॉक डाउन असताना एक युवक अतिवेगाने मोटर सायकलवर आला …

Read More »

मुंबई महानगर प्रदेशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १५२० वर पोहोचली नवे रूग्ण २२१ , तर राज्यातील संख्या २ हजाराच्या जवळ

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील  कोरोनाग्रस्तांची संख्येवर नियंत्रण मिळविणे अवघड दिसत असतानाच मुंबई महानगर प्रदेशातील मुंबईसह ११ महानगरपालिका हद्दीतील कोरोनाग्रस्तांची संख्या थेट १ हजार ५२० वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबई शहरासह महानगर प्रदेशातील संख्या वेगाने वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्या खालोखाल पुणे महानगर प्रदेशाचा नंबर असला तरी त्याची संख्या हजाराच्या …

Read More »

११, १० आणि ९ वीचे विद्यार्थी परिक्षा न देता पुढच्या वर्गात परिक्षा रद्द केल्याची शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि प्रादुर्भाव लक्षात घेवून इयत्ता दहावीचा भूगोल आणि कार्यशिक्षण हे दोन्ही पेपरला स्थगिती दिली होती. मात्र विषाणूचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होत नसल्याने अखेर हे दोन्ही पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या दोन पेपरची परिक्षा न देता गुण देण्यात येणार आहेत. …

Read More »

केंद्र सरकारने दुर्लक्ष केलेल्या परदेशी नागरिकांवर राज्य सरकारकडून गुन्हे अमेरिका, रशियासह १८ देशाच्या परदेशी नागरिकांवर गुन्हे दाखल: गृहमंत्री देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचे संकट देशावर घोंघावत असतानाही तब्लीगीसाठी परदेशी नागरिकांना खास हजेरी लावता यावी यासाठी केंद्र सरकारने दुर्लक्ष केलेल्या परदेशी नागरिकांवर अखेर राज्य सरकारने गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे या सर्व परदेशी नागरिकांवर व्हिसा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून यात अमेरिका, रशिया, इराण यासह १८ देशातील नागरिकांचा …

Read More »