Editor

वर्षा गायकवाड यांची मागणी, … शालेय शिक्षण विभागाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा ३५ लाख विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नाही याची जबाबदारी कोणाची?

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्याच पक्षाच्या माजी मंत्र्याने घेतलेले निर्णय रद्द करण्याची कृती हे उशिरा आलेले शहाणपण आहे. दीपक केसरकर यांनी शिक्षण मंत्री म्हणून घेतलेले निर्णय चुकीचे आणि विद्यार्थी विरोधी होते. केसरकरांनी ‘एक राज्य, एक गणवेश’ हा हट्ट कशासाठी धरला होता? कोणाच्या फायद्यासाठी? यामागील ‘अर्थपूर्ण’ कारण काय? असे सवाल …

Read More »

माघी गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश राज्य सरकारसह एमपीसीबी आणि सर्व महापालिकांना सीपीसीबीच्या नियमांचे कठोरपालन करण्याचे आदेश

अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या माघी गणेशेत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती घडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर (पीओपी) बंदी घालण्याच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) सुधारित नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. सीपीसीबीच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पीओपी गणेशमूर्ती तयार करणे, विक्री करणे आणि विसर्जन करण्यास सीपीसीबीने बंदी घातली …

Read More »

कॉर्पोरेट कर्जदारांचा डेटा मिळविण्यासाठी पॅन आवश्यक कर्जदारांची रिअल टाईम माहिती, कर्जाच्या नोंदी मिळण्यासाठी मदत

भारतीय दिवाळखोरी मंडळाने (IBBI) आता कॉर्पोरेट कर्जदारांची माहिती घेऊ इच्छिणाऱ्या वापरकर्त्यांची ओळख पडताळण्यासाठी पॅन किंवा इतर कोणत्याही अधिकृत कागदपत्रांचा वापर करण्यासाठी माहिती उपयुक्तता (IU) ला अनिवार्य केले आहे. दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (IBC) अंतर्गत, IU ला कोणत्याही सीडीच्या कर्जाच्या नोंदी, ताळेबंद आणि रोख प्रवाह विवरणपत्र, मालमत्ता इत्यादींच्या माहितीचा इलेक्ट्रॉनिक डेटाबेस …

Read More »

मूडीजचा अंदाज, २०२५ मध्येही भारतीय अर्थव्यवस्था धिमीच महागाई आणि मागणीत घट यामुळे अर्थव्यवस्था धिमी राहणार

भारताची अर्थव्यवस्था २०२५ मध्ये मंदीसाठी तयार आहे, प्रामुख्याने सततच्या चलनवाढीच्या दबावामुळे आणि देशांतर्गत मागणीत घट झाल्यामुळे, असे मूडीजने त्यांच्या ताज्या अहवालात म्हटले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) एका त्रिकोणी संकटात सापडली आहे, तिला वाढ, चलनवाढ आणि चलन स्थिरता संतुलित करण्याची आवश्यकता आहे. उच्च व्याजदर कायम राहिल्याने, वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत …

Read More »

आर्टीफिशियल इंटेलिजन्सची लढाई तीव्रः अलिबाबाची क्वेन उतरली बाजारात अलिबाबा उद्योगाने अचानक लॉन्च केले एआय

कृत्रिम बुद्धिमत्तेची अर्थात आर्टीफिशियल इंटेलिजन्सची शर्यत आता अधिक तीव्र झाली आहे. चिनी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाने त्यांचे नवीनतम एआय मॉडेल, क्वेन २.५-मॅक्ससह मैदानात उतरले आहे, ज्यामुळे देशांतर्गत प्रतिस्पर्धी डीपसीक आणि जागतिक स्तरावरील दिग्गज कंपन्या ओपनएआय आणि मेटा यांच्याविरुद्ध तीव्र टक्कर होण्याची शक्यता आहे. चंद्राच्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अलिबाबाने केलेली अचानक …

Read More »

महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमान भाडे नियंत्रणात ठेवा ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला आदेश

महाकुंभमेळ्यातील प्रवाशांच्या गर्दीत विमान भाडे वाढल्याने, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हस्तक्षेप केला आहे आणि विमान कंपन्यांना किंमती नियंत्रणात ठेवण्याचे आवाहन केले आहे. ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रयागराज विमानांच्या तिकिटांचे दर “अत्यंत जास्त” असल्याचे म्हटले आहे आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (डीजीसीए) हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे. नागरी विमान वाहतूक …

Read More »

एमएसएमईसाठी केंद्र सरकार देणार १०० कोटींचे कर्ज केंद्र सरकारची म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्किम

एमएसएमई (एमसीजीएस-एमएसएमई) साठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्किम सुरू करण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. ही योजना नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेड (एनसीजीटीसी) कडून सदस्य कर्ज देणाऱ्या संस्थांना उपकरणे/यंत्रसामग्री खरेदीसाठी पात्र एमएसएमईंना मंजूर केलेल्या १०० कोटी रुपयांपर्यंतच्या क्रेडिट सुविधांसाठी ६०% हमी कव्हर प्रदान करेल. ही योजना पात्र एमएसएमईंना देण्यात येणाऱ्या १०० …

Read More »

आदिती तटकरे यांचे आवाहन, राज्यभर अहिल्या भवन उभारण्याच्या कामास गती द्या महिलांना रोजगार देण्यासाठी पिंक रिक्षा योजनेअंतर्गत ५ हजार महिलांना लवकरच रिक्षा वाटप करणार

महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी अहिल्या भवनाच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे काम सुरू होणार आहे. १८ जिल्ह्यात अहिल्या भवनचे कार्य सुरू असून, राज्यातील उर्वरित जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी अहिल्या भवन उभारण्यासाठीच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालय येथील दालनात महिला व बालकांच्या विविध समस्या …

Read More »

कॉ गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सहा आरोपींना जामीन अंदुरेसह पाच आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गेल्या सहा वर्षांपासून अटकेत असलेल्या सहा आरोपींना उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. आरोपी बऱ्याच काळापासून अटकेत असल्याच्या कारणास्तव त्यांना जामीन मंजूर केल्याचे न्यायालयाने जामीन देताना स्पष्ट केले. उच्च न्यायालयाच्या न्या. अनिल किलोर यांच्या एकलपीठाने सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित डेगवेकर, भारत कुराणे आणि वासुदेव …

Read More »

मुंबई महापालिकेच्या सर्व प्रसूतीगृहांचे सामाजिक लेखापरीक्षण होणार उच्च न्यायालयाकडून तज्ज्ञांची समिती स्थापन

भांडुपमधील महापालिका रुग्णालयात अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करून गर्भवती महिला आणि बाळाच्या मृत्यूची उच्च न्यायालयाने बुधवारी गंभीर दखल घेतली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या तीस प्रसूतीगृहांचे सामाजिक लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यासाठी उच्च न्यायालयाने आठ सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. महानगरपालिका रुग्णालयातील वाईट, बिकट परीस्थितीची माहिती …

Read More »