भारतीय जनता पक्षाचे सरकार ४ जूनला पुन्हा सत्तेत येणार नाही हे स्पष्ट झालेले आहे. अब की बार ४०० पार, च्या कितीही गप्पा मारल्या तरी देशात तशी परिस्थिती नाही. लोकसभा निवडणुकीतील पराभव दिसत असल्याने भाजपाच्या सहकारी पक्षांमध्येही चलबचल वाढू लागली आहे. कारण ४ जूनला एनडीएचा पराभव होऊन इंडिया आघाडीचेच सरकार येणार …
Read More »प्रज्वल रेवण्णाने व्हिडिओ जारी करत काँग्रेसवर आरोप, पण मी ३१ मे पूर्वी येणार एसआयटीच्या नोटीसीनुसार हजर होणार
कर्नाटकचे खासदार तथा जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते प्रज्वल रेवण्णा, यांच्यावर घरातील घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करत इतर अनेक महिलांचे लैगिंक छळ केल्याचा आरोप ऐन लोकसभा निवडणूकीच्या काळात करण्यात आले. त्यानंतर प्रज्वल रेवण्णा याच्या लैंगिक छळाचे अनेक व्हिडिओ व्हायरलही झाले. मात्र प्रज्वल रेवण्णा हे मतदान झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी …
Read More »अजित पवार यांचे आवाहन…विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचू नका कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी आम्ही विचारधारा सोडणार नाही...
निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्याला जपले गेले पाहिजे असे सांगतानाच आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत आज केले. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील प्रमुख …
Read More »छगन भुजबळ यांचा इशारा, मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात सहभाग होऊ देणार नाही आगामी विधासभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा मिळाल्याच पाहिजेत
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची असून राज्य सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे राज्यातील शालेय शिक्षणांमध्ये मनुस्मृतीचा समावेश हा कदापी सहन करणार नाही. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत आहे तोपर्यंत मनुस्मृती ही शाळांमध्ये शिकवू देणार नाही असे इशारा राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ …
Read More »हमासकडून तेलअविववर रॉकेट बँरेजने हल्ले इशारा सायरन वाजले, पण जीवीतहानी कोणतीही नसल्याचा इस्त्रायलचा दावा
जवळपास पाच महिन्याहून अधिक काळ झाला हमास आणि इस्त्रायलमधील संघर्ष काही केल्या थांबायला तयार नाही. त्यातच इराणचे पंतप्रधान रईम यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी या हेलिकॉप्टरला अपघात घडवून आणण्यामागे इस्त्रायलचा हात असल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर हमासने गाझा पट्टीतून तेल अवीववर रॉकेट बॅरेज लाँच क्षेपणास्त्रांचा …
Read More »आता नवीन ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी आरटीओत जाण्याची गरज नाही फक्त अर्ज करण्यासाठी जाऊ शकता आरटीओ कार्यालयात
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन नियमांमुळे १ जून २०२४ पासून, भारतात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे अधिक सोयीचे बनले आहे. अर्जदारांना आता खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांवर त्यांच्या ड्रायव्हिंग चाचण्या देण्याचा पर्याय असेल, जे सरकार-संचलित प्रादेशिक परिवहन कार्यालये (RTOs) वापरण्याच्या पारंपारिक पद्धतीपासून महत्त्वपूर्ण बदल दर्शविते. यासंदर्भात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन …
Read More »लष्कर प्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीचा निर्णय
सध्या लोकसभा निवडणूकीचे वारे देशात वाहत असतानाच लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे हे ३१ मे रोजी अर्थात त्यांचा निवृत्तीचा दिवस असताना अचानक दिल्लीत घडामोडी घडत मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने लष्करप्रमुख (COAS) जनरल मनोज पांडे यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेनंतर ३० जून २०२४ पर्यंत अर्थात एक महिन्याची मुदतवाढ दिली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील …
Read More »केसरकर यांचे रामदास आठवले यांना आश्वासन, मनुस्मृतीचे श्लोक घेतले जाणार नाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात फोनवरून चर्चा
शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्यास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र विरोध केला आहे.याबाबत रामदास आठवले यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात घेण्याबाबत तीव्र विरोध दर्शविला. यावेळी दोघांमध्ये झालेल्या चर्चेत दीपक केसरकर यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान, हिंमत असेल तर एक रोखठोक त्यावरही येऊ द्या संजय राऊत यांच्या लेखातील आरोपावरून बावनकुळे यांचे आव्हान
राज्यातील लोकसभा निवडणूकीसाठी मतदानाचा टप्पा पार पडल्यानंतर काही प्रमाणात राजकिय वातावरणात शांतता निर्माण झाल्याचे जावणत असल्याची चर्चा सर्वच राजकिय नेत्यांकडून करण्यात येत होती. मात्र लोकसभा निवडणूकीचा सहावा ठप्पा काल पार पडल्यानंतर मात्र पुन्हा एकदा राजकिय वर्तुळाता पुन्हा एकदा गरमागरमी निर्माण होते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र …
Read More »संजय राऊत यांचा लेखातून आरोप, नितीन गडकरींना पाडण्यासाठी भाजपाच्या…. राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
लोकसभा निवडणूकीचा सहावा टप्पा नुकताच पार पडला. या सहाव्या टप्प्यात देशातील राजकिय कल बदलल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्या लेखात भाजपामधील अंतर्गत राजकारणावर भाष्य करत लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार गटाचा एकही उमेदवार निवडूण येऊ नये यासाठी पैशाचा …
Read More »
Marathi e-Batmya