रामनवमी दिन हा दिवस ६ एप्रिल आला. त्यातच रामनवमी हा आणि भाजपाचा स्थापना दिवस एकाच दिवशी आल्याने भाजपाने त्यांचा वर्धापन दिवस साजरा केला. त्यावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला खोचक टोला लगावत रामनवमी हा तुमचा जन्म दिवस असेल तर प्रभू रामचंद्र वागले तसे वागण्याचा प्रयत्न करा एवढ्याच माझ्या …
Read More »रंगल्या रात्री म्हणत एकनाथ खडसे यांचा गिरिष महाजन यांच्यावर नवा आरोप महिला आयएएस अधिकाऱ्याचा उल्लेख करत अमित शाहंशी चर्चा करणार असल्याचे सांगितले
राज्य मंत्रिमंडळातील मंत्री गिरिष महाजन यांच्याबाबत राज्य मंत्रिमंडळात आणि दस्तुरखुद्द भाजपामधील कार्यकर्त्यांच्यामध्येच विविध चर्चा सुरु असतात. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरिष महाजन यांच्यावर एक नवा आरोप केला असून एका पत्रकाराच्या वृत्ताचा हवाला देत त्यासंदर्भात भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा संतप्त हल्लाबोल, “भाजपा = काँग्रेस! तेलंगणात आरक्षण रद्द भाजपा आणि काँग्रेस सारखेच
तेलंगणा लोकसेवा आयोगाच्या (TGPSC) प्राथमिक परीक्षेमधून आरक्षण हटविण्याचा निर्णय काँग्रेस सरकारने घेतल्यानंतर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “भाजपा = काँग्रेस. तुम्हाला अजूनही वाटते का की काँग्रेस देशात आरक्षण वाचवेल? की ते एससी, एसटी आणि ओबीसींना …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप,….फडणवीस यांनी जनतेला एप्रिल फूल केले आर्थिक नियोजन नसताना भाजपा युतीच्या नेत्यांकडून आश्वासनांची खैरात पण सत्तेत येताच घुमजाव
भाजपा युतीच्या नेत्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्वतः घेतलेल्या निर्णयही अंमलात आणू शकत नाहीत. १ एप्रिल पासून वीजबील १० टक्के कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ मार्च रोजी केली पण १ एप्रिलला महावितरणमार्फत वीज नियामक आयोगात याचिका दाखल करून दर कपातीला स्थगिती …
Read More »पंतप्रधान मोदी यांनी श्रीलंकेशी केला संरक्षण विषयक करार श्रीलंकेत गार्ड ऑफ ऑनर पुरस्कारानेही मोदी सन्मानित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या श्रीलंकेच्या दौऱ्याला सुरुवात करताना शनिवारी श्रीलंकेत समारंभपूर्वक गार्ड ऑफ ऑनर स्वीकारला. हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या प्रभावाच्या चिंतेदरम्यान दोन्ही देशांनी संरक्षण, ऊर्जा, डिजिटल पायाभूत सुविधा, आरोग्य आणि व्यापार क्षेत्रात सात सामंजस्य करार (एमओयू) केले आहेत. दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी आणि दोन्ही …
Read More »पाणंद रस्ते, घरकूल आणि विहिरींसाठी रॉयल्टी फ्री खडी आणि माती गावातील मूलभूत सुविधा बळकट करण्यासाठी फडणवीस सरकारचा पुढाकार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पाणंद रस्ते, घरकूल आणि विहिरींच्या बांधकामासाठी लागणारी खडी आणि माती रॉयल्टी फ्री उपलब्ध करून देण्याचा आदेश शासनानं जारी केला आहे. महसूल आणि वन विभागानं हा शासन निर्णय जारी केला असून, यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांचा आरोप, डोनाल्ड ट्रम्प यांनी दाखवून दिले ते व्यापारी आहेत और हमारा ग्राहक फस गया
अमेरिकेने भारतावर लादलेल्या करप्रणालीवरून विरोधी पक्षाच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप आणि टीका केली. यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सार्वजनिकरित्या मैत्रीपूर्ण संबंध असूनही देश “व्यापारी” डोनाल्ड ट्रम्प यांच्या “फसवणुकीत” अडकला आहे. काँग्रेसने असेही म्हटले आहे की २७% आयात शुल्क हे भारत आणि अमेरिका …
Read More »अनंत गाडगीळ यांची टीका, गुगली ट्रम्प यांची, विकेट मोदी सरकारची भारताला जगातील इतर १३८ देशांच्या यादीत बसविले
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चा फलदायी, सकारात्मक, समाधान कारक यासारखी विशेषण लावत झाल्याचे परराष्ट्र खात्यापासून ते भारतातील मोदी सरकार धार्जिण्या प्रसार माध्यमातून सर्वत्र सांगितले जात होते. त्यातच “मोदी, माय फ्रेंड, इज ए ग्रेट नेगोशिएटर” (मोदी व्यवहारिक वाटाघाटीत तरबेज आहेत) असे म्हणणारा डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडियो सोशल मीडियावर गेले काही …
Read More »आशिष शेलार यांची ग्वाही, ‘वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत घरांचे स्वप्न पूर्ण होणार वांद्रे येथील पुनर्वसित रहिवाश्यांना करारपत्रे वितरित
विकासकामे करताना मानवी चेहरा जपणे गरजेचे असते. त्यामुळे वांद्रे पूर्व येथे ‘वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत गौतम नगर येथील अनेक कुटुंबांचे घरांचे स्वप्न पूर्ण होत आहे, असे प्रतिपादन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले. वांद्रे पूर्व येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत पुनर्वसित होत असलेल्या रहिवाशांना त्यांच्या नवीन घरांचे करारपत्रे वितरणाचा कार्यक्रम …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप, वीज बील स्वस्त करण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा हवेतच सर्वसामान्यांची वीज बिलाच्या भुर्दंडातून सुटका नाहीच
भारतीय जनता पक्ष युती सरकार राज्यातील जनतेची घोर फसवणूक करत आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यास सरकारने चालढकल चालवली आहे. शेतकरी कर्जमाफी देण्यासही सरकार तयार नाही आणि १ एप्रिलपासून २०२५ पासून वीज बिल स्वस्त केले जाईल ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणाही फुसका बारच निघाला असून सर्वसामान्य जनतेला मात्र …
Read More »
Marathi e-Batmya