Tag Archives: भाजपा

उद्धव ठाकरे यांचा सवाल, जीनांनी केलं नसेल इतकं लांगूलचालन काल संसदेत भाजपाकडून सुरु फडणवीस अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारावर चालणार की नवाज शरिफ यांच्या विचारांवर चालणार

काल २ एप्रिल होती म्हणजे आज ३ एप्रिल असणार हे स्पष्टच आहे. काही गोष्टींवरून लक्ष्य हटविण्यासाठी काल संसदेत वक्फ बिल संसदेत सादर करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने भारताला शुक्ल कमी करण्यासंदर्भात इशारा दिला होता. तसेच जर शुल्क कमी केले नाही तर आम्ही टॅरिफ लावू असा इशारा देत २ एप्रिल पासून …

Read More »

गृहमंत्री अमित शाह म्हणाले, वक्फ म्हणजे एकप्रकरची धर्मादाय देणगी लोकसभेत बोलताना अमित शाह यांनी सांगितली व्याख्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयकाच्या समर्थनार्थ कनिष्ठ सभागृहात बोलताना म्हटले की, “विरोधी पक्षाच्या खासदारांकडून नकळत किंवा राजकीय कारणांमुळे अनेक चुकीची माहिती पसरवली जात आहे. वक्फ म्हणजे ‘अल्लाहच्या नावाने धार्मिक धर्मादाय संस्थांना दान’. वक्फ हा एक प्रकारची धर्मादाय देणगी आहे ज्यामध्ये तो परत घेण्याचा कोणताही हेतू नाही. देणगी …

Read More »

संजय राऊत वक्फ विधेयकावर बोलताना झाले संतप्त म्हणाले, काय माहित आहे? तुमच्यात दम आहे का, गोंधळाची भाजपाला खाज

वक्फ विधेयक आज संसदेत सादर करण्यात आले. त्यावरील चर्चेवेळी शिवसेना उबाठा गटाच्या खासदारांनी वक्फ विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच यावेळी भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत म्हणाले की, परदेशी नागरिक विधेयक संसदेत मांडण्यात आले. त्यावेळी विधेयकावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, देश धर्मशाळा नाही. तर हा देश …

Read More »

वक्फ बिलावरील चर्चेच्या वेळी अखिलेश यादव यांचा अमित शाह यांना चिमटा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यावरून अखिलेश यादव यांचा टोला

वक्फ विधेयकाचे सुधारीत विधेयक आज संसदेत सादर करण्यात आले. या विधेयकावरील चर्चेसाठी आठ तासांचा वेळ निर्धारित करण्यात आला. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील अनेक सदस्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र या चर्चेच्या वेळी समाजवादी पार्टीचे प्रमुख खासदार अखिलेश यादव आणि भाजपाचे नेते अमित शाह यांच्यात सर्वात मोठा पक्ष म्हणणाऱ्या भाजपाला …

Read More »

वक्फ विधेयकावरील चर्चेच्या कालावधीवरून विरोधकांचा बीसीएतून सभात्याग टीडीपीकडून तीन स्वतंत्र विधेयके तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून अद्याप भूमिका स्पष्ट

केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत सुधारित वक्फ विधेयकावर चर्चेसाठी आठ तासांची तरतूद केली आहे, विरोधक आणि विविध मुस्लिम संघटनांच्या जोरदार विरोधामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. वक्फ विधेयकाच्या चर्चेसाठी दिलेल्या वेळेवरून झालेल्या जोरदार वादानंतर सभापतींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यवसाय सल्लागार समिती (बीएसी) बैठकीतून विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर मंगळवारी संभाव्य संघर्षाचा दृष्य दिसून …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, बीडच्या रस्त्यावर सुरु असणारे गँगवार आता जेलमध्ये पोलीस खाते आणि गृहविभाग काय करत आहे ? काँग्रेसचा सवाल

महायुतीच्या सरकारच्या काळात राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये तर कायद्याचे नाही गुंडाराज आले आहे अशी परिस्थती आहे. बीडच्या रस्त्यावर सुरु असलेले गँगवॉर आता जेलमध्ये पोहोचले आहे. पोलीस आणि गृहविभाग काय करत आहे? असा संतप्त सवाल करून देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदी निवृत्त, भाजपा नेते फडणवीस, गरज नाही पंतप्रधान मोदी ७५ वर्षाचे होत आहेत असल्याने उत्तराधिकारी निवडणार

पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात पहिल्यादाच नागपूर दौऱ्यावर आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुख्यालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. त्यानंतर याच वर्षी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे नेते तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी …

Read More »

जयकुमार गोरे यांची स्पष्टोक्ती, बारामतीची गुलामगिरी स्विकारली असती तर माण खटावला पाणी…. राजकारण संपलं तरी चालेल पण कधीच झुकणार नाही

एका महिलेला अर्धनग्न फोटो पाठविल्याप्रकरणी आणि त्याच महिलेला अटक करायला भाग पाडत, पत्रकार तुषार खरात याच्यासह राष्ट्रवादीचे रोहित पवार, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत याच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव भाजपाचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांनी दाखल केला. त्यापार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून चर्चेत आलेले भाजपाचे आमदार तथा मंत्री जयकुमार गोरे यांनी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, नागपूरात वैदिक गणित गुणवत्ता केंद्र सुरू व्हावे शासन सर्वतोपरी मदत करेलः वैदिक गणिताच्या खंडांचे प्रकाशन

भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताच्या खंडाद्वारे हे ज्ञान नव्याने समाजासमोर येणार आहे. वैदिक गणिताची महती व उपयोग येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्याकरिता भारती कृष्ण विद्या विहार येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र उभारले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करत यास शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, …

Read More »

राज ठाकरे यांची स्षष्टोक्ती, चित्रपटाने जागा होणारा हिंदू काही कामाचा नाही मुख्य विषयावरून लक्ष हटविण्यासाठीच औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा

तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजं दैदिप्यमान कामगिरी समजली होय. त्याआधी तुम्हाला ती माहित नव्हती का? चित्रपटात विकी कौशल मेल्यानंतर तुम्हाला कसे हाल हाल करून मारले हे कळले. तर अक्षय खन्ना तुमच्यासमोर औरंगजेब बनून आला त्यावेळी तुम्हाला कळले का, तो काय माणू होता म्हणून. पण इतिहासाच्या पानावर काही …

Read More »