क्रेडचे (CRED) संस्थापक कुणाल शाह जागतिक स्तरावर व्हॉट्सॲपची (WhatsApp) जबाबदारी स्वीकारणार आहेत. तंत्रज्ञान उद्योगातील एका भारतीय उद्योजकाचा समावेश असलेल्या सर्वात मोठ्या नेतृत्व बदलांपैकी हा एक असेल. मेटाने (Meta) घोषणा केली आहे की, कुणाल शाह हे व्हॉट्सॲपचे पुढील प्रमुख बनतील. ते २०१९ पासून या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचे नेतृत्व करणाऱ्या विल कॅथकार्ट यांची …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, विधान परिषद निकालात सत्ताधारी महायुतीकडून साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर आजचे निकाल ‘जिसकी लाठी, उसकी भैंस’चा प्रकार
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा महायुतीचा सत्तेचा उन्माद दिसून आला. जिसके हाथ में लाठी, उसकी भैंस, प्रमाणे या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने साम, दाम, दंड व भेद नितीचा वापर केला. लोकशाही नाही तर ठोकशाही पद्धतीचे चित्र या निवडणुकीत दिसले. बळी तो कान पिळी प्रमाणे भाजपाची भूमिका असून आता …
Read More »उद्धव ठाकरे यांची आमदारांसोबत बैठक, बैठकीला तीन आमदार गैरहजर सभागृहाच्या कामकाजादरम्यान सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे उद्धव ठाकरे यांचे आदेश
मागील काही वर्षांपासून सातत्याने राजकीय आव्हानांना तोंड देत असलेल्या शिवसेना उबाठा पक्षात दुसऱ्यांदा झालेल्या फुटीनंतर राजकीय हालचालींमध्ये वाढ झाली आहे. शिवसेना उबाठापासून पक्षाच्या सहा खासदारांनी फारकत घेतल्यानंतर, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, अर्थात सोमवारी, आपल्या सर्व आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली. ही बैठक ‘शिवालय’ …
Read More »पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी ताथवडे येथील २० हेक्टर जमीन हस्तांतरणास महसूल मंत्र्यांची मान्यता
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय, परेड ग्राऊंड तसेच इतर अनुषंगिक कार्यालयांच्या उभारणीसाठी ताथवडे (जि. पुणे) येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील २० हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्यता दिली. मुख्यमंत्री यांच्या अंतिम मान्यतेनंतर येत्या दोन ते तीन दिवसांत शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अनुषंगाने गृह …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा शासन लवकरच घेणार दिलासादायक निर्णय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढणार
राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या मानधन, सेवा संरक्षण आणि प्रशासकीय अधिकारांसंदर्भातील प्रश्नांवर लवकरच दिलासादायक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून ग्रामरोजगार सहाय्यकांच्या विविध मागण्यांवर …
Read More »एकनाथ शिंदे यांची घोषणा, ऑपरेशन टायगर फत्ते; चौकार नाही, थेट षटकार २०२९ साली सहाच्या सहा खासदार पुन्हा निवडून येणार
४० आमदारांपासून सुरू झालेल्या २०२२ च्या राजकीय उठावानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मिळणारा पाठिंबा सातत्याने वाढत असल्याचे चित्र सोमवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा विद्यमान खासदारांनी शिवसेनेत प्रवेश करत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “आता एक नाही तर सहा टायगर आमच्यासोबत आहेत. चौकार नाही, …
Read More »सलग सातव्या दिवशीही आरटीओच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेकडून संप सुरुच, प्रलंबित मागण्यांबाबत शासन प्रशासनाची टोलवाटोलवी
आकृतीबंध मंजूर होऊन साडेतीन वर्षे झाली तरी सेवा प्रवेश नियम तयार नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पदोन्नती पासून वंचित ठेवले जात असून त्यांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत आहे. असे अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यास शासन प्रशासन टाळाटाळ करत असल्याची संतप्त भावना राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांमध्ये आहेत. त्यामुळे मंगळवारी १६ जूनपासून आरटीओ कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राला पाठवणार फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानी भरपाई मिळवून देण्यासाठी वेदर स्टेशन
फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात ‘वेदर स्टेशन’ बसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी केंद्र शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल,असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील अनियमितता, शेतकऱ्यांना न मिळालेली नुकसानभरपाई आणि प्रलंबित तक्रारींबाबत मंत्रालयात …
Read More »राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आवाहन, चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सर्जनशील क्षेत्रासाठी अमर्याद संधी उपलब्ध करून देत असली तरी तिचा वापर अत्यंत जबाबदारीने आणि विवेकाने केला गेला पाहिजे, असे आवाहन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. कृत्रिम बुद्धिमत्ता ही परिवर्तन घडवून आणणारी शक्ती आहे. मात्र तिचा वापर करताना चित्रपट निर्माते आणि सर्जकांच्या बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे …
Read More »पुरवणी मागण्यांच्या निमित्ताने सरकारचे ऋण काढून सण…? ९७ हजार ७०६ कोटींच्या पुरवणी मागण्या, शेतकरी कर्जमाफीसाठी २० हजार कोटी, केंद्राकडून भांडवली बिनव्याजी कर्ज १० हजार कोटी
राज्यातील भाजपा प्रणित राज्य सरकारकडून सध्या विकास कामांचा धडाका आणि विविध योजनांसाठी मुबलक पैशांची तरतूद करण्याचे धारिष्ट दाखविले जात आहे. मात्र साधारणतः सात लाख कोटीच्या अर्थसंकल्पासाठी साधारणत ५ ते ५.३० लाख कोटी रूपयांची रक्कम जमा होणे आणि ती खर्च राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत येणाऱ्या महसूलासाठीचे मार्ग …
Read More »
Marathi e-Batmya