Editor

निष्ठावान वसंत मोरेंना राज ठाकरेंचा सल्ला, मिसळ महोत्सव घे महाआरतीला गैरहजर राहिल्यानंतर राज ठाकरेंनी दिला सल्ला

३ मे रोजी मनसेच्या पाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंग्याच्या विरोधात भूमिका घेतली. त्यावेळी पुण्याचे मनसे नेते वसंत मोरे यांनी याबाबत जाहिर भूमिका मांडत या भोंग्याबाबतचा मुद्दा अडचणीचा ठरू शकतो अशी भूमिका घेत भोंग्याच्या विरोधात हनुमान चालिसा वाजविणार नाही असे जाहिर केले. त्यावरून राज ठाकरे यांनी मोरे …

Read More »

किशोरी पेडणेकरांचे नवनीत राणाला प्रत्युत्तर, मागे अॅम्पलिफायर लावल्याने ती खाज वाढतेय शिवसैनिक अक्कल ठिकाणावर आणतील

१४ दिवसांच्या तुरुंगवासानंतर लीलावती रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल झालेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या आज बाहेर पडल्या. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना खुले आव्हान देत दम असेल तर लोकांमध्ये या आणि कोणत्याही ठिकाणाहून निवडणूक लढवा मी तुमच्या विरोधात लढवून दाखवेन असा थेट इशारा देत …

Read More »

रूग्णालयातून बाहेर पडल्यानंतर नवनीत राणांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान, दम असेल तर… पूर्ण ताकदीने प्रचारात सहभागी होणार

हनुमान चालिसा प्रकरणावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेला आव्हान देणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रूग्णालयात पाठीच्या दुखण्याच्या कारणाखाली वैद्यकीय तपासणी करून घेण्यासाठी दाखल झाल्या. त्यानंतर तीन ते चार दिवस रूग्णालयात राह्यल्यानंतर आज त्या अखेर बाहेर आल्या. बाहेर आल्या आल्या त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला आव्हान …

Read More »

अजित पवार म्हणाले, मेळ बसतयं का पहा नाहीतर अजित पवार आडवा आला तरी उचला डिवायएसपींना दिले आदेश

आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि प्रसंगी आपले पदही बाजूला ठेवून नागरीकांसाठी प्राधान्य देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वश्रुत आहेच. मात्र आपल्याच मतदारसंघात नागरीकांच्या वादावर अजब तोडगा सुचविण्याचा अजित पवारांचे वेगळेपण दाखवून गेले. झाले असे की एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमातंर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीतील आपल्या मतदारसंघात तेथील स्थानिकांशी त्यांच्या सभेच्या माध्यमातून …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, मला अनेकांच्या चेहऱ्यावरचे मास्क काढायचेत १४ तारखेच्या जाहिर सभेत बोलणार

आता आपण मास्क काढून माईकवर बोलायला लागलो आहोत. मनात भरपूर बोलायचं आहे. बरच साचलंय नव्हे मला मनातलं मोकळं ढाकळं बोलायचे आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर असलेले मास्क काढायचे आहेत असा सूचक इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज विरोधकांचे नाव न घेता दिला. मुंबई महापालिकेच्या सर्वांसाठी पाणी या अभियानाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. …

Read More »

भाजपा आमदाराचा गौप्यस्फोट, २५०० कोटी रूपयांच्या बदल्यात मला मुख्यमंत्री पदाची ऑफर काँग्रेसकडून चौकशीची मागणी

नवी दिल्लीतील काही लोकांनी २५०० कोटी रुपये भरल्यास त्यांना मुख्यमंत्री करण्याची ऑफर घेऊन आले होते. त्यांनी मला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भेटींचे आश्वासन दिले होते असा गौप्यस्फोट कर्नाटकातील विजयपुरा येथील भाजपाचे विद्यमान आमदार बसनगौडा पाटील-यत्नल यांनी केला. भाजपाच्या आमदाराने …

Read More »

भाजपा आमदार शेलारांच्या आरोपांना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले “हे” उत्तर फडणवीस सरकारच्या निर्णयानुसार घेण्यात आला निर्णय

नुकतेच वांद्रे येथील बॅण्डस्टॅड येथील मोक्याचा भूखंड राज्य सरकारने नाममात्र किंमतीला एखा खाजगी विकासकाच्या घशात घातल्याचा आरोप भाजपा आमदार आशिष शेलार यांनी करत यात राज्य सरकारला झालेल्या नुकसानीची आकडेवारीही दिली होती. शेलार यांच्या आरोपाची दखल राज्य सरकारने गंभीरपणे घेतले असून शेलार यांच्या आरोपाला मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने सविस्तरपणे दिले आहे. …

Read More »

आघाडी सरकारचा ओबीसींच्या संरक्षकाचा बुरखा फाडून खरा चेहरा बाहेर आणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा ओबीसी मोर्चाला संदेश

महाविकास आघाडी सरकारमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी राजकीय आरक्षण गमावले असून ते पुन्हा मिळेपर्यंत राज्य सरकारबरोबर संघर्ष चालूच ठेवावा व त्यासोबत ओबीसी समाजाच्या शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांसाठीही ओबीसी मोर्चाने संघर्ष करावा, असा संदेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिला. भाजपाच्या ओबीसी मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी बैठक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश …

Read More »

संजय निरूपम म्हणाले, राज्य सरकारला राज ठाकरेंची भीती वाटते अजामीनपात्र वॉरंट असूनही कारवाई करत नाही

महाराष्ट्र पोलिसांनी औरंगाबाद येथील सभेसाठी १६ अटी घातल्या होत्या. त्यापैकी १२ अटींचे उल्लंघन केले आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात दोन न्यायालयांचे अजामीनपात्र वॉरंट आहेत. मुंबई पोलीस काहीच का करत नाहीत? हे मला समजत नाही. सरकारला राज ठाकरेंची भीती वाटत आहे असे खळबळजनक विधान काँग्रेस नेते संजय निरुपम केले. द प्रिंन्टच्या …

Read More »

ओबीसी आरक्षणावरील फडणवीसांचे बोल म्हणजे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ ओबीसींच्या आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपा व फडणवीस सरकारच !: नाना पटोले

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर भारतीय जनता पक्षाला आता आलेला कळवळा हा केवळ दिखावा आहे. ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीस केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. भाजपाचा डिएनए ओबीसी नसून ओबीसीविरोधी आहे आणि आता ओबीसी आरक्षणाबद्दल भाजपा दाखवत असलेले प्रेम हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ आहे, असा प्रहार …

Read More »